श्रीमन्महाभारत
५ च या ग्रथाच
मर ठी सरस भापांतर
हाडा यय हा मह डेज
पुस्तक आठवे
9-7
हरिवंशपव. परवांधं
शन
रा. रा. महादेव हरी मोड, वी. ए
यांनी लिहिला. ७७११ ११). ळक
१०. , ९ 4: क ही क 0 वि भू की च) री 1 अ्रथ क कासा डं य १ , रश डं र ले ५ भ क ईं डू ग ल्न 11 रक म "भृ र क ४7
प्रकाशकः--गणेश विष्णु चिपळुगकर आणि मंडळी, बुधवार पठ, पुणे,
मुद्रेकः:--केशव रावजी गोंधळेकर, जगद्धितेच्छ छापखाना, पुगे.
शके १८२४ परिधांबींनाम संवत्सर.
हा ग्रंथ गणेश विष्णु चिपळुणकर आणि मंडळीचे व्यवस्थापक रा० बाळकृष्ण पांडुरंग ठकार यांना पुणे पेठ शनिवार यथील रा० रा केशव रावजी गोंधळेकर यांच्या जगद्धितच्छु छापखान्यांत छापवून पुणे पेठ बुधवार, घर नंबर १५९, येथे प्रसिद्ध केला.
विमाहक्क ट ल डप
(या पुस्तकाचे सव माठकी हक सन १८६७ च्या २५ व्या अक्टाप्रमाणें नोंदून प्रकाशकांनी आपणाकडे ठंविल आहत, )
वहशााामाप पि... अळळकाळडाकाकाडकावमवडमयाता ळक पी ७ळ्यो.७०००५०> «न क. 26 जे | क क “ भे ग ौ भे र » «८ री क ही , भे व क्ट ञ ४, ४८५- ॥९५७५८ ७ ६ ७०१ 2 3 ग ळे क्क *. क्लच ता अ मक्त भं ९१ तका ४८ 4५ 1 शत तजी री क वक ' भ ञ र 0 टत ही ! , त %. 20 री ौ डर कु श
[शौ. की क की कव तक]
» क$ “ ४१७ » /७५, *
च १ ),७ /ँ४ झक हः
न की: म «४ ' कलमी
४ वी बक. १५ "१. (7 ज षी 8. तती
वि र, कू १४ "य
प 1 > का, कि र क (टत व “१ शू वि 1 * हे क हट १77. नी । त) गी ह. शाळे ७ /८७४ *7 | धा वी धे > ७ ७८७, क ब ४. रभ '् प 7 शप (त. कूपक ा केक! व. "१६१६1. ८ श ह ल म आक १ १ कह. स्की कट
षी र
ग शीय 7 भू
र रि हा > ् ; णे प्क्भ "५. 4 कर
वी धं नि 1, प ना
| 1 (पां 0,
त्रै ड् भा दुक "क गा ,
; “धे वी ही ४, ७ १।४॥ ३१ ती] का
/; क 0) भे 3 अ १४. र. ) २ धृ ह र्ग गी ् क “१ ह र ह “कॉ ण. "3. "नप हू १४ ७.४) प्न . का व शू ही” पी 1 अ ह क्स द शं डय गी ...१४ च्य मती ९, वी रि चं द १ ४ 11070) शि ४“ ह यी 1 पक रक म (५) ५. भे तय “| 0 ४) टं ग द भं "णी ३. , र द "५, ह. ७११ एक भोर ग :- १५५५ वमी 3 की ता: पक रा ६ पकी ५१५४४ , ७४: > 11 ग २ ० शी न री ५ ७ तीरी ० र (५ क हि अ. गप, ॥ ५ १७ र, वीन र र रः १ . के, ग वा टॅ शः ं प) न्य ४ क क (४ ११! ता रक ी त क डा ककी !». २ मप, शा, (त... र. तह क शर ति 0 त क 9 अ २ कडी क. कग क शं क्र ल क च «क 0 1॥ / ४. ॥ ५ "शी. तं ५ 1 षु शू शे ४", १! 0000 ' क... र र्क र र शशी शी नग क्क २ ६ १, ज) १ ठू क कहा, द्ध क. कत टे ४ । 1 । » | € १ १७४ वड । हट ल” क शश गल कुर "५ ह भु.) श। र र 1“. 1" "प्रे. ». र -भ ५४ (7 ग शीत ११? २ न द १ ९ महड हपले. फा? शु क कक , 0 क्ण तण 0४ ९
१1 प शर ठी ती.
वेटोदायज्याधिपति श्रीमल्मकळगुणसयसंपन्ष श्रीमन्महागज सयाजीगव गायकवार सनांखासगखेळ समर वहादृग, |
/ नारायणं नमस्क्रत्य नरं चेव नरोत्तमम् । र; | (« देवी सरस्वती चव ततो जयमुदीरयेत ॥ टप, (. ज्या अखिलत्रह्मांडनायकाच्या ढीलेने या जगाची यच्चयावत् ; न य कार्ये घडतात, ज्याच्या कृपेनं ह्या अनिवार मायामोहाचे षी निरसन करितां येतं व अल्पशक्ति जीवांना परमपद 2 प्राप्त करून घेतां यावें म्हणन जो त्यांस ल ुदधिसामर्य देतो, तया न (१ परमकारुणिक शु क श्रीम्नारयणाचे प्रेरणेने (9 ( र ट्र) न र सकठगुणेशरयसंपन् हठ | श्रीमन्महाराजसाहेव द सयाजीराव गायकवाट यांनी ति (र “ श्रीमन्महाभारताच्या भाषांतराचे (क | हँ निर्विप्पर्णे पूणे प्रकाशन व्हावे म्हणून र सरवोच्या आधीं अत्यंत मोठा आश्रय देऊन हे षी प ग्रंथाच्या पर्णतेच श्रेय त्यांनींच संपादन केळे असल्यामुळें (४ (] प्रस्तुतचा हा भाग महाराजसाहेब यांची परवानगी घेऊन आम्ही ्ि एं __ भेगवदंश श्रीमन्महाराजसाहेब यांचे चरणी हा कृतज्ञतापवक समपंण केला आहे, त्याचा तं स्व्कार करोत (१
(; क
श्री.
५: श्रीमन्महाभारताचे मराठी सरस भाषांतर '/ या ग्रेथांपेकीं प्रस्तत वाचकांचे हाती असलेला हा आठवा भाग होय. यांत हरिवंशापर्वांचा पवाथे असन त्यांत हरिवंशमहात्म्य, हरिवंशपब, विष्णपवे इतका विषय आहे. आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पस्तकांत अधवट महा- पर्वीत पृस्तक काढलं नव्हत; पण या. वेळीं हा ग्रेम फार मोठा असल्यामळे आजपरयेतच्या नियमांविरुद्ध ह॑ काम करावे लागळे, कारण, एकंदर ग्रेथाचीं पान काम फार वाढल्यामळे एक हजार होत आहेत. इतकया पानांचं एकच पुस्तक करणं आम्हांस बांधणीच्या दृष्टीनं प्रशस्त न वाटश्यामळें एकाच पस्तकाचीं दोन पस्तके करणे भाग पडळे, पण या विचाराने-कामांत सबकपणा आला असला तरी-वचाच्या दृष्टीनं आमच्या आपत्तीत आणखी भरच पडटी आहे. म्हणजे बांधणीचा खच दपटीवर गेळा. आणि तो थोडा थोडका नसन प्रती द प्पट झाल्यामुळे सुमार १६०० श॑ रुपये इतका खच वाढला आहे. तथापि कांही आश्रयदात्यांच्या सचनेवरून दोन भागांत प्स्तक बांधण्याचे ठरवन तशी व्यवस्था केढी आहे. यामळे आतां एकंदर महाभारताचे आठ भाग होणार होते ते नउ होतील
हरिवंशपवार्चे पणेप्ण प्रकाशन झाटे म्हणज अखिल महाभारताचे प्रकाशन झाटे अशा वेळीं चिपळणकर मंडळीने आजपर्यंत अनभविलेल्या पारोस्थितीच सिव्हावलोकन करून स्वानभव वाचकापढे ठेवण्याचा उपक्रम केल्यास तो अस्थानी होणार नाहीं. पण ती गोष्ट यावेळी व्यक्त न कारेतां नवव्या भागाचे प्रस्तावर्नत करण्याचे योजिडे आहे.
या भागांत एकंदर आठ चित्रे आहेत. पकी तीन मागील भागांतीळ असून पांच आठव्या भागांतील आहेत. हीं चित्रं कोणी काढलेली आहेत, हे त्यावरील नांवावरून "या- नांत येईलच. याही वेळीं श्रीमंतसरकार बाळासाहेब ५त प्रतिनिधी यांनी आमचेकरितां जे श्रम घेतले आहेत त्याबद्दद आम्ही त्यांचे अत्येत कणी आहे
या महत्कायांस आजपयंत द्रन्यद्वारा ज्यांनी साहाय्य कल त्यांची नांवे मागील सवे भागांत आलेढीच आहेत. पण त्यानंतर ज्यांचेकडून मदतीदाखळ रकमा आल्या त्या उदारधी गृहस्थांचा नामनिर्देश करणें आमचे अत्यचच कतेव्य आहे. श्रीमती महाराणी आजीसाहेब, कोल्हापूर; श्रीमंत सरदार अण्णासाहेव महाराज भोंसळे, सातारा; श्रीमंत सरकार मधाळकर, सं० मुधोळ; श्रीमंत सरदार भाउसाहेव पाटणकर, को ल्हापूर; रा० रा० शेट विष्णुसा वाळकृष्णसा सावजी, मलकापूर, वऱ्हाड; व मुंबई येथील डॉ. नानासाहेब देशमुख; वॅ. मकुंदराव रामराव जयकर; रा. रा, कृ णाजी पांडुरंग फडके; रा, रा, अण्णासाहेब नेने, प, वा, माजी ओरिएंटल टान्स लेटर् विनायक वासदेव यांचे चिरंजीव बाळकृष्ण विनायक वगेरेकडून यथाशक्ति आश्रयार्थ रकमा आल्या आहेत. या ओदायीनें या सर्वे मेर्डढींनी महाराष्ट्वाचकवर्गास व मरूयतः चिपळणकर मंडळीस कायमचं क्रागे करून ठेविळे आहे
वरील सवे आश्रयदात्यांचे आभार मानर्गे हे आमर्चे कतेव्य आहे, ते आहा बनाबिळेच आहे परंतु या सर्वात श्रीमंत महाराज सरकार सया-
९
जीराव गायकवाड यांनीं आमच्यावर व परंपरेने महाराष्ट्रभाषेवर जे अस्यु- कट प्रेम व्यक्त केळे ते॑तर खरोखर अवणेनीय आहे, इतकेंच नव्हे तर त्यांनीं या कायीस सर्वाच्या आधीं व सवीत मोठें सहाय्य केळे. ते केळे नसते तर हे एवढं अफाट ग्रंथप्रकाशनाचे काम तडीस लागणें सर्वथा अशक्य झालें असते, अथात् या कायोचें बहुतेक श्रेय श्रीमंत महाराजसाहेब यांजकडेच निःसंशय आहे, व ह्याचें दिग्दशन करून आपली अल्प कुतज्ञतार्बादधि ञ्यक्त करावी, या हेतन प्रस्तत ग्रथाचा आठवा भाग हणन हरिवंश (पर्वोर्ध) आह्मी श्रीमंत महाराज सरकार यांस त्यांच्या परवानगीने अर्पण केला आहे
येथपर्यंत आह्यी शक्य तो प्रयत्न करून प्रत्येक पुस्तक सवीगसुंद्र करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, मानवीकृति सवथेव निदोप असते असे कस म्हणतां येइल? तेव्हां यांत जर कांहीं हस्तनेत्रादि दोषाने उणीव राहिली असेळ तर तौबद्दळ सुज्ञ व सहृदय वाचक क्षमा करतीळ अशी आशा आहे. अखेरीस श्रीदयाघन प्रमच्या चरणीं नम्र भावाने लीन होऊन महाराष्ट्रवाचकवगीची रजा घेतो.
प्रकाशक,
अनुकमणिका,
९.१. र्ड ;] २.९...-
इैरिवंश ( पूवव ).
अध्याय,
हरिवेशमाहात्म्य,
१ ला, श्रवणादि विधिकथन 4६
मंगलाचरण.
२ रा. श्रवणादि विधि ३ रा. श्रवणविधि ४ था. श्रोत्यांचे नियम व ब्राह्मण
स्त्रीची कथा,
५ वा, ततोद्यापनविधि. ६ वा, दान व व्यासपूजन,
अघ्याय. १ ठा. प्रस्तावना, आदिसगेकथन
कळकळ महवलमा्यकमतलळय
हरडिवशपवे.
व मंगलाचरण,
२ रा. दक्षोत्पत्तिकथन, १ रा. मरुतांची उत्पात्ते, ४ था, पृथूचं उपाख्यान, ५ वा, वन राजा,
१ वा पथ्वोंदहन,
७ वा, € वा,
मनुवणेन, मन्वंतर गणना,
९ वा, द्रादशादित्यांची उत्पात्त, १० वा, वेवसत मनची सतात
(१ १ऱ्वा ११ वा. १४वा १५ वा,
घेघवधवणन गालवोत्पत्तिवणेन त्रिशकचारत्र सगरोत्पात्तिवर्णन सगरवंश.
पृष्ठे, अध्याय १७ वा पितवणन १ १७ वा, पितृभाक्तिवणेन. १! १८ वा. श्राद्षफलकथन, १, १९ वा, पितकल्पवणेन, : २० वा. चटकापाख्यान. , २९ वा. श्राद्धमाहात्म्य, । २२९ वा. चक्रवाकवणेन, । २९ वा, हुसवणन, । २४ वा. ब्रह्मदत्ताचा वृत्तांत वा. सोमोत्पत्तिवर्णन, वा. एलोत्पत्तिवणेन, वा. अमावमुवंशवर्णन, वा, आयवशकथन वा. कार्यवणन वा, ययातिचरित्र, ? वा, कसेयवंशवणन वा. पुरुवंशानकथन वा,
ऱन्््ड
म्यााक स्त्र
र्र अनम्यळर
डी 3 >). /.-९' ,>९' .4? ०0 ८२ ८. ६४७ “१
््ळ
च
कह “ह ५५१ ९ ची 6 ऱ्य
ह अडे २५ फळळ्ळमीही
त्पात्त वाष्णिवंशवणन कृप्णवंशवणेन क्रोष्ठवंशवणेन, अभ्रवंशवणेन स्यमंईकिमणि अक्ररवृत्त वराहोत्पत्तिवणेन
५४४वा १५ता र्श्वा १७वा टा ५९वा ४० वा ४१ वा,
क /. २१” 0... द... “८0. टच ल्ट॑/»५४ “५-० 0 /४ ७८. »॥/८. »७/७ २०. »/० . ७७. ८ ०७6 >>
णा तण निशाशश्या णी? 0ीशी | एकफाणीणाणणण 00 शण 0ण ण 1 टीपी पट 0 पनल "वा न्न. -.
क
ट्ठी॑ ९) ४-५)
"७ ०८
यटवंऱॉ व कातर्वायाज
श्रीविष्णूर्चे अवतारवणेन,
पृष्ठ क
टर टर् ९१९ ९१ ९९
१०९ १०६ (०८ (०९ ११९
११२९
११९ ११८ १९२
२ अनुक्रमणिका. ह वकळााााककळ ्काळळाळमयाकनादावाााधाकाचदडवयळलकळकाभधधयाायडी टाय सळालव कता मसणमकाडालातवशा रड माळरय ाऊकाामय जातायत वडमतकयाणापायधमाळाया कद ाळधधापाणलयाक दतकयायक स कया तेमयाकल कळना
अध्याय पृष्ठ. अध्याय. षष्ठ ४२ वा, विष्णूचे इं्वरत्वकथन. १२९१. १३ वा. घेनकवध. २०९ ४९ वा. देत्यसेनावणेन ११३. १४ वा. प्रलेंबवध. २१० ४४ वा. देवसेनावणेन. ११६: १५ वा. शक्रोत्सव. २१३ ४५ वा, देवासुरसंग्रामव्णन. ११९ १९ वा. इंद्रयागनिषेध. २१४ ४६ वा, देवांची सरशी. १४२. १७ वा. गिरियज्ञप्रवतेन, २१७ ४७ वा. कालनेमीचा पराक्रम, १४७ १८ वा- गोवधेनोद्वरण. २१९ ४८ वा. कालनेमी व विष्णु यांचे १९ वा. गोविंदाभिषेक, २२२३ युद्ध. १९०, २० वा. रासक्रीडा. २२८ ४९ वा, विष्णुसंबंधी जनमेजयाचे ' २१ वा. वृषभासुराचा वध. २२० प्रश्न, १५५ ' २२ वा. अक्ररप्रस्थान. २३९ ५० वा. नारायणाश्रमवणेन, ४६५७! २३ वा. अंधकार्चे भाषण, २२७ ५१ वा. श्री विष्णु व देवमंडळी , २४ वा, केशिवध. २२९ यांचा सेवाद १५९ ' २९६ वा, अक्ररागमन, २४२ ५१ वा. पथ्वीची विनंति १६२. २६ वा, नांगलोककथन, २४६ ५३ वा, देवतांचे अंशावतार १९५ २५७ वा, धनभंग. २४९ ५४ वा. नारदवाक्यवणेन, १६९ २८ वा. कॅसवाक्य ( महछयुद्धाची ५५ वा, ब्रह्मवाक्यवर्णन. १७४. तयारी. ) २५३ . २९ वा, कुवळयापीडाचा वध (रंग- विष्णुपव. | भर्माचें वणेन, ) २६० अध्याय. . १० वा, कंमवध, २९र १ ला, नारदारचे आगमन. १७९ १६१ वा. कंसाच्या स्त्रियांचा विलाप, २६७ २ रा. कंमाचा संकेत व आर्येला ४२ वा. उग्रमेनाचे समाधान व वरदान, १८१. अभिपक्र आणि कंसाचा १ रा. आयास्तव. १८४. प्रतसेम्कार. २७२९ ४ था. श्रीकंप्णजन्मवणेन. १८७. १९ वा. रामकृप्ण गुरुगृही जातात ५ वा. नेदाचे त्रजनगराप्रत गमन, १९१ व विद्या संपादन करून ६ वा. श्रीकृष्णाची बाललीला व | परत येतात. २७४ पतनेचा वघ १९३१), १९४ वा. मथुरेचा वेदा. २७९ ७ वा. यमलाजुनयंग. १९५ . १५ वा. यादव मागधांचे यद्ध. २७६ ८ वा. वृकदशन. १९७ १६ वा. जरासधाचा पराभव व प्रयाण.२८२ ९ वा वंदावन प्रवेश, १९९ ६३७वा. हय राजाची कथा १ १० वा. प्रावडणन २०१. यादवांची उत्पात्ते. २८४ १३ वा. यमुनावणेन ५२०३ ३८ वा. यदूचे वंशज व त्यांचे
१९ वा. काल्यामटटेन, २०६१. पराक्रम, २८८
४९ व.
, यमुनाकपेग. , रुक्मिणीस्वसेवराची
. जरासंव व सुनीथ यांच!
, परशरामाची भेट. , गोमंतवणन, , बलरामार्चे सुरापान, जरा-
संभाचे गांमंताचलाकडे आ- गमन.
, गोमंतदाह.
, जरासंधाचा पराभव.
: शृगाठवध.
, रामकृष्ण मथुरेला परत
येतात.
( रामाच
गोकुळाप्रत पुनरागमन, / ग
स्तावना,
भाषण,
दुतवक्ताचे भापण व भाप्मक
राजाचा निश्चय.
, श्रीकृष्णराज्याभिषेक, , श्रीकृष्णाचा राज्याभिषक. , कालयवनाला बोलावण्याचा
संकेत.
, शास्बदेत्य-मरासंथाचा
व सदरा,
, कालयवनाचे उत्तर ( अ-
नुमती ).
स्वारी व द्वारकेला प्रयाण.
, कालयवनाचा वभ. , द्वारकेची स्थापना. , रुक्मिणीहरण.
, श्रीकृष्णाचा संसार. . रुक्मीचा वभ.
अनुकमणिका.
२१४९
, द्वारावतीला जाण्याचा संकेत. ९४२ , कालयवनानी
१४९ २५० १५४ २५८ १९२
१९८
टमजयययाभायचयेशामकााईाकडचलनडनकवकाधवभाडललालललीयटााडाडीीवचजजावभालीदॉशशाकजनीयायाायााकॉविकवणाळानयावयकलकमावादाजयडयाधयावडवयावायाआाडडडायायानधयाभााभवाचाडाधयाडभानहभाकाकाभयाययत गाळात काचाकायधयवाताकजाळयााजयाळायायायााा क यद
, बेलदेवार्चे माहात्म्य.
, नरकवध.
, पारिजातहरण,
. पारिजातकानिमित्त सत्य-
भामेचा कोप.
. सत्यभामेची समजूत वाट-
ण्याचा यत्न,
, पारिजातोत्यत्तिकथन. , तारद-कृष्णसंवाद्.
, इंद्राचा कृप्णास परत निराप.३९ . नारदाचा इंद्राशी बुद्धिवाद. : . नारद स्वगोहून परत करू
प्माकडे येतात.
. कश्यपकृत रुद्रस्तात्र. , इंद्र व कृप्ण यांचं यद्ध. , कृप्णकृत शिवस्तुति. . स्वगोहून पारिजात आणिला. ८ ! . प्ररिजातक परत स्वगास
पोचाविला.
, पुण्यकविधि,
, एफ्यकत्रतवणेन..
, पुण्यकत्रत-चाळू
, शरीरसोदर्याथत्रतोपाय.
, उमात्रतकथन.
. षट्पुरवव.
, असुर यज्ञास विघ्च कारेतात. . प्रश्न असुरांस गुहेत
कोंडतो.
, निकुंमाचा वव,
, नारद व अंधकासुर यांची .भेट.
, अधकासुराचा वव, ।,
, यादवांची जलक्रीडा, *
ति
छालिक्यक्रीडावणन,
-> वा, ९५ वा. ५ वा. €$ वा. ९७ वा. ९८ वा. ९२ वा.
अनुक्रमणिका.
. निकुंभवध
. वेज़नाभ व भानुमती.
हंस वज्ञपुरास जातात. नटप्रभाव-प्र्युम़ प्रवेश प्रभावर्तीपारणय.
प्रद्युम्ताचा प्रमावतीशीं विनोद. प्रथम्नारचे असुरांशी यद्ध. वज़्नाभाचा वध. द्वारकेची विशिष्ट सधारणा. द्वार$तील कृष्णगृहव्य- वस्था.
. कृष्णाचा सभाम्रवेश.
. नारदकूत हृप्गप्रतापवर्णन,
, कृष्णप्रतापवशीन.
, कृष्णाची संर्ताते. . प्रद्यम़रहरण.
. प्रद्युख्ताचा पराक्रम.
. प्रश्न व शांबर याची झटापट,
. शुंबरासरवध. . प्रद्यज्ञध व मायावती रुक्मि-
णीस भेटतात.
ज्र ४9.८ ७ क , बलरामानं म्हटलेले आ-
न्हिक स्तोत्र.
, भन्योपाख्यान.
पृष्ठ, : अध्याय,
५ “9
०" 02८ ७- ७५ ७0, ७8 ट्ट: ट्ट (“८4४७ ,4103 ४7७ _&9 ११% (ष्टी ह) द ७४7... २० २
७0८. उन €
१९.७ या. ॥१(२वा. ११८ वा.
(?क वा. १५ र्या, ८. वा. & वा. शिवाची जलक्रीडा व
*५/१
त अह र /"९ 9 क्री
वासुदेव माहाध्म्य. अर्जुनाची फजिती. ब्राह्मणाचा पुत्र कृष्ण परत देतो.
गुढोद्माटन. वासुदेवमाहात्म्य. बाणासराचे आख्यान.
उपची मदनावम्था.
. उपास्वप्नत व चित्ररेखच
द्वारकेस गमन.
,. उपा-अनिरुद्ध-संगम व
अनिरुद्धांचे बाणसन्याशी युद्ध.
, अनिरुद्धकृत देविस्तव.
, कृष्णाचे युद्धा्थ गमन, वा. कृप्गाचे रुद्रानुचराशी युद्ध. , उंवर-कृष्ण-संवाद.
, मद्र व कृप्ण यांचे यद्ध.
. हरिहरम्मव,
. बाणासुर वरप्रदान
. कृप्णांच अननेरुद्धासह
दारकेस प्रत्यागमन,
. उपाहर्ण-समापत,
चित्रांची सांच.
१ तो पाखडा वसदेव त्या मटाळा बेदोबस्ताने गरफाटन घेऊन राती शादच्या घरा घेऊन गळा -्ह्ल
तरुण गोपकन्या जमवुन तो समयज्ञ ळृप्ण त्यांचे डरोजर आनंदाने
ण खेळे ळागठा २२९ २ कंमाठा मागल्यानेतर रामकप्णांनीं वमदेव देवकीखी भेट घेतांच त्यांनी त्यांना आलिंगन दिळं २६७ ४ रुक्मिणी दवाळयांतून बाहेर येत असतां एकदम तिठा उचळून श्रीकृप्गाने आपल्या सथ मध्य आणन बसावळ, «१! ५ कांडा, या कळकटंकाळा सत्वर मारून टाक. कारण याने माझ्या अनाळा कळक लटायिळा आह. ५५२ कि याति ओर मामाळ नागाताळ चित्र सभापव भाग १ ळा, $ भीप्मांकटून अनुल्ञा मिळतांच महदवाने श्रोकृप्णाची पूजा केडी ही गोष्ट शिळपालास सहन झाली नाही, 3
उद्यागपव भाग ३ रा, :: असल्या अजिक्य पुंडरीकालाला तूं बांधावयास पहातोस या तुझ्या मुर्ख- त्वाला काय म्हणाव : च भीप्मपव भाग ४ था, , अस म्हणन तो कृप्ग हातच घोडे सोडन व सर्यतल्य तेजस्वी आपलं चक्र उगारून रथाखाली उतरला व भाीप्मावर घांवन गेला १४
ट[प--या भागांत आट चित्रांची सूचि आहे पण यांतील खालील तीन चित्र पूर्वीच ढगरणाद त्या या भागांत |भळाला नसल्यामुळं ता त्यांस या भागांत मिळतील अश. व्यवह्था वळ. अइ यापुड ज ग्राहक होतील त्यांस त्या त्या भागांत ती मिळतील व त्यांना ८ वे. भागांत ग्रांट पाचर
'गळताल
18४
अध्याय
शुद्धिपत्र.
हरिवेशपवे पान रकाना ओळ आशदाद्ध ग्द्ध रे १ ३१० श्लवण केल्यावर कथन केल्यावर बंशपायनाला. त्याला जनमजयार्न ही ३४ सोते, वरपायना, ९४ र द पुरूचा पत्र हा पुरूचा पूत्र
जनमजय ₹?
हारवशमाहात्म्य
वटा” २५/८>*८* "०४-८0 र
अध्याय पहिल,. श्रवणादिविधिकथन.
मंगलाचरण,
नागयणं नमस्करृत्य नर॑ चव नगेत्तममू । देवी सरस्वती चव ततो जयमुटीग्येत । ? ॥
( श्रीगणेशाळा वंदन अमा. ) ह्या अखिल करणांत ती स्फॉत उत्पन्न कळी आहे. तिन ब्रह्मांडांतीळ यच्चयावत स्थावर जंगम पदा- साह्याने या मवत्ेधविमोचक जय म्हणज महा थाच्या ठिकाणीं चिदाभासरूपानं प्रत्ययास भारत ग्रेथास आरंभ करिता.
येणारा जो नस्मंज्ञक जीवात्मा, नरसेज्क, प्रत्यक्र ब्रमंशीळ पुरुषाने सवेपुरुपाथ प्रति- जीवात्म्यास सदासवकाळ आश्रय देणारा जो. पादक अशा शास्त्राचे विवचन करितांना प्रथम नारायण नामक कारणात्मा, आणि नारायणा- ' नर, नारायण आणि नरात्तम ह्या भगवन्म- त्मक कायकारणसष्टीहन एथक द श्रप्ठ असा, तीचे ध्यान करून नेतर प्रतिपाद्य विषयाचे जा नरोत्तम संज्ञक संचिदानंदरूप परमात्मा, निरूपण करण्यास प्रवृत्त व्हावे, हं सवथव इष्ट त्या सवास मी अभिवेदन कारेता; तसच, नर, ' होय. ज्याच्या मखरूप कमलांतन खवणार नारायण व नरोत्तम या तीन तत्लांन यथाथ | शब्दरूप अभूत अखिळ जगत पिऊन राहिले जात करत दणार जा त्वात्सरवताता तेलात. य त्यो णा तां मा जामवदून कारता; आणि त्या परमकाराणक , असत्याने,महाभारताचेच मंगलाचरण खालाही व्या. जगन्मातेनं 'ठोकहित करण्याविषयी माझ्या अंत:- सांना लागू केढे आहे
२ हरिवंशमाहात्म्य. » [अध्याय १.
आहे असा जो सत्यवतीच्या ( मातेच्या ) तला निःसंशय सांगता. ज्या स्त्रियांना आप- हृदयाला आनंद देणारा पराशरमनीचा पत्र णांस पुत असावा अशी इच्छा असेळ त्यांनीं व्यास त्याचा उत्कपे असो. अज्ञानरूप अंध- हे हरिवंशरूप श्रीविष्णूचे यश अवश्य श्रवण काराने लप्त आलेली माझी दृष्टि ज्या श्रीग- | करावें. ज्या पुरुषाने पर्वमन्मीं कोणाचीं अभके रून ज्ञानरूपी अंमनाची सळर फिरवन खली मारिलीं असतील अशाचीं अपत्ये या जन्मी केली त्याला वंदन असो. ज्या दिव्य पदाचे | जगत नाहींत, तर अश्या पुरुषाने ( हा दोष योगानें हे अनंत वतेलाकार चराचरविश्व ' टर होण्यासाठीं ) यथाविधी हरिवशाचं स्मरण व्यापन गेले आहे ते पर्ट ज्या सद्रूने माझे ' करावे. जो कोणी गरू, चंद्र, अभि, किंवा प्रत्ययास आणन दिले त्यास प्रणाम असो. सये यांचे समख मत्रोत्सग॑ किंवा रेतोत्सग
जनमेजय म्हणतो:---हे भगवन् ( वंरांपा- | करितो त्याचे वरोज टाकाऊ ( प्रजोत्पादनावि- यना ), आपण मळा सामान्यतः भारत श्रवण ' पयीं असमथ ) होते. त्याचप्रमाणे जी स्त्री करण्याचा विधि ऐकविळा, तथापि, भारतखंड फळपुप्पांचा किंवा अभंकांचा घरात करिते किंवा जो हरिवंश याचे श्रवणाचा कांहीं विशिष्ट- फळ कापन टाकिते किंवा आईबापांची (त्यांच्या वाधे असल तर तो मला एकवा | अपत्याशा ) ताडाताड कारंत, किवा अन्य
वशंपायन सांगतातः--( होय, हरिवंशाळा स्त्रियांचे गभखाव करविते किंवा गभाची हत्त्या विशिष्टविधि असणं अवशयच आहे आणि अत- करिते, अशा या पांचही प्रकारचीं कर्मे कर एव तझा प्रश्न समंजस आहे. ) हे राजा, णाऱ्या स्रिया पातकी असल्यामळ त्यांपकी हरिवंश हा त्रह्मा; विष्ण आणि महेश्वर या ' कोणी पुप्परहित होतात ( त्यांना विटाळच त्रिम्तींचे साक्षात् शरीरच आहे. हरिवंश हा येत नाही ). कोणाची पोरं उपजन उपजन सनातन असं ज शाब्दब्नरह्म तट्रपच आह, आणि ' मरतात, अथवा त्यांना एकच पोर हाते, किंवा प्रथम जेव्हां शब्दन्नह्मांत कोणताही पुरुष नि-| पोरीच पोरी होतात; नाहीं तर त्यांस सटा प्णात होईल तेव्हांच त्याळा परब्रह्मप्राप्ति होत | भरपणी लागन गभेच ठरत नाही, अशा या असते, ( अथात् परत्रह्मप्राप्तीची हरित की स्त्रीपुरुषांना उद्देशन हरि- पायरांच आहे ). हे राजश्रष्ठा, हारवश श्रवण वेश गजंना करून सांगतो क|, माझ श्रवण केल्याने कायिक, वाचिक व मानसिक ही ति- करा, म्हणज तुमचे हे सवेही दोप तत्काळ नाहीसे विध पातक सर्योदयान ज्याप्रमाणे अंधकार त्या- होतीळ. जो पुरुष सुवणे, घरत व स्थल यांचे प्रमाण नष्ट होतात. अष्टादश पुराण श्रवण के- दान करून हा हरिवंश दहा वेळ श्रवण करील ल्यानं भज कांहीं फळ प्राप्त होत अमेळ तेंच त्याचें बीज ( वर सांगितल्याप्रमाणे टाकाऊ न फल हं हरिवशरूप श्रीविष्णाचं यश जो काणी रहाता ) प्रजोत्पादनाविषयीं समथ होईल. ज्या भक्तीने श्रवण करितो त्याळा प्राप्त होत; व स्त्रीला विटाळ येत नसेल तिने याच्या दहा श्रोता स्री असो किवा पुरुष असो त्याळा विष्ण- आवात्ति एकाव्या; निचीं पोरं मरत असतील पदप्रांप्त होते.. हे राजा; ' कलियगामध्ये जा तिने सात; जिचा गभसख्राव होत असेळ तिने जंबुद्दीपांत असल ह उत्तम पुराण ऐकणारांची पांच; जिळा एकावर अपत्य होत नसेळ तिने संख्या मात्र फारच विरळ होणार अष्हे हुं मी तीन; व जिळा सगळ्या पोरीच होत असतील
| १ ततः पदं तत्परिमार्गितब्यं । गीता, अ० १५. तिनं एक ऐकावी र म्हणजे या पांचही वगोच्या
हरिवंशमाहात्म्य. ३
न.“ “पकाश 0२ पपी. नर
स्त्रियांना पुत्न होतील. पर्वजन्मार्मित सवच पुप्कळमे जवस खावयास घाटन स्वतःही जव- पातके नष्ट व्हावी अशी इच्छा असेल त्या | साचच अन्न करून पारणा करावी, याप्रमाणे श्लीने आजन्म या ग्रंथाचं श्रवण करावें म्हणजे दर महिन्याच्या शक्क चतथींस व्रत करावे. हे पुढीळ जन्मीं पुन्हा तिळा अनपत्यत्वादि दुःखे राजा, ज्याप्रमाण हे स्त्रियांचे गाजत मी तळा प्राप्त होणार नाहींत. हरिवंशाचा अर्थासह सांगितळ, त्याचप्रमाणं पुरुपांनीही करावे. हें पाठ करणें हा उत्तम पक्ष व अ्थावांचन नुस- | त्रत केळं असतां करणाराळा निश्चयाने सुपुत्र ताच पाठ करणें हा मध्यम पक्ष, तथापि, होईल
अथोवांचनही कोणी बिनचक पाठ केल्यास ह, अ
त्याळाही साथेपाठाइतक श्रेय आहे. या समग्र अध्याय दसरा. ग्रंथाचा नऊ दिवसांत पाठ करण हा उत्तम ल न पक्ष, एकवीस दिवसांत करणं हा मझ्यम व! श्रवणादि विधि,
>
एकतीस दिवसांत करण हा कानेष्ठ होय. हे. वशंपायन सांगतात:--हे गजा; आतां राजा, या काळेयंगामध्य कोणतीही उष्ट हा नऊ दिवसांत हरिवंश ऐकण्याचा बहत दिवसांनांच सांवत असते. थाकारतां | वाध सांगता हा विथ बहधा अनक प्रकार ज्याला नियमित काळांत होत नमेळ त्यान च्या मावनांचा अनकळता असल्याशिवाय आपले सोडप्रमाण नित्य थाड थाड वाचन साधत नाही. असो; प्रथमारभा ज्योतिपाला तर या ग्रथाच पारायण करावे, पणू, पाराय- | वाढावून चानला सुमहेत [नवडून दण्यास णावांचन राहू. नये, असा व्यासनारायणाचा | सांगाव, व ळयनसमयी ज्याप्रमाणे जवळ पंशाची अभिप्राय आहे. हे राजा, कलियगामध्य मजटक तयारी लागते तशी सिद्ध ठेवावी; व वंध्यात्व दांप दर् करण्याचे कामी या हरिव- हा कथा एकण्याळा जो आरंभ करण तो शाचे नऊ, एकवीस किंवा एकतीस दिवसांत | आपा, श्रावण, भाद्रपट, आश्रिन, कातांक किवा पारायण करण हा एक यज्ञच आहेः वता मागेशीपया महिन्यांत करावा. कारण. हे यज्ञ वैध्यात्त दर करण्याविषयींचे आपळ | महिने आरंभकत्योस उच्छित फळदाते आहेत सामथ्य गेन सांगतो आहे. हे राजा, हा ग्रंथ या त्रताचे कामी असच -साह्यकत निवडावे एकण तर आरंभी स्त्रीने गोत्त कराव व पुरु- का, जं आळशी नसतील, उघोगशीळ असताल पाळा ( पतीळा ) घेऊन पारणा करावी. हे. आपळे घरी हरिवंश कथा-पटण होणार आहे, तर राजा, या ग्रंथाचा पाट सरू झाल्यापासन ' करंबवत्सळ ळोकांनां ती ऐकण्यास अवऱ्य याव, समाप्त होईपर्यत शभ असे मासव्रत करावे, | अशा आहायाच्या वातम्या देशादेशीं मद्दाम व त्याचा विवि यथावत मी तला सांगतो. तो पाठवाव्या. तसंच बाहरगांवीं जे जे विरक्त
ऐक. अश स्त्रीने त्या महिन्यांतील शाक कितनात्सक विष्णभक्त असतीळ अशांनाच चतथीच्या दिवशीं मोठ्या आनंदित मनान ' अर्श; पत्र पाठवावी की, आपले घरीं कधीं न प्रातःकालींच उठन अन्नपाणी न घेतां सर्यास्त मिळणारा अस्ता नक दिवसपयेत अपूर्व संतमेळा होईपर्यंत गोत्रत ( गाईची प्रतीक्षा ) करावं मिळणार आहे, तर वेप्णवांनीं भैगत्य यावे आणि सूयोस्त होऊन गाय गांवांत परत आली बाहेर देशांहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी निऱ्हाडां- म्हणजे तिचे यथाविधि पजन करून तिळा! च्या जागा तयार करून ठेवाव्या हा श्रवण.
हरिवंशमभाहात्म्य. », | अध्याय २.
विन धजत मीता
-र---ाप----->-॥-॥॥५॥-८४-४॥ाा
विधि एखाद्या पवित्र तीथोचे स्थठीं किंवा वनांत ककत्याचे पाठीशीं त्याला साह्य करण्याकारितां किंवा निदान ग्रृहांत उक्त धरिला आहे. या- | लोकांचे संशय फेडून त्यांचे ठिकाणीं सद्दोध करेतां या तिहींपेकीं साध्य असेल त निवडून | उमटविण्याविषयीं कुशल अशा एका दुसऱ्या जेथें हजारा लोक असं शकतील असं एखादे पंडिताचीही स्थापना करावी. त्रत घेण्याचे विस्तीणे मेदान सन्निध पहावे. नंतर ती ममी | आदळले दिवशी वक्त्याने क्षोर करावे झाडन लोटन व सडासारवण करून शुद्ध करा- व श्रोत्या पुरुषानेहो करावें. नंतर, आरंभ वी व धातेनीं सशोभित करावी. घरांतीळ भांडीं- | करणें तो वकत्याश्रात्याला चन्द्रबळ किंवा कुंडी असतील तीं सगळीं गोळा करून घरांतील | श्रोते देपत्यांना नक्षलबळ अनुकूल पाहन एका कॉपऱ्यांत ठेवावी. मग केळीचे खांत्र' करावा. आरंभाचे दिवशीं यजमानाने अरु- देऊन उंच असा मंडप उभारावा आणि त्या णोदयींच उठन शोचमखमाजमेन करून तत्काल मंडपाच्या छताला सवेभर फळे, पप्पे व पल्लव ' सान करावे आणि नंतर नित्याची संध्यादि टांगून शोभा आणावी. त्याच्या चारी दिशांना कर्मे थोडक्यांत आटपन घेऊन पुनरपि चांगले वजा उभाराव्या, व त्याला तोरणही द्यावे. हातपाय घऊन शचिभत व्हाव. नंतर म्वास्त मग त्याचे वर सात लोक व खालीं सात ळोक ' वाचनपवेक गाईचे शेणाने साराविलेल्या स्थलीं आहेत अशी कल्पना करून त्या ठिकाणीं ' संवंतोभट्र नांवाचे मंडळ काढावे. नंतर, विरक्त अशा ब्राह्मणांची समजत घाळन स्थापना आपल्या शाक्तीप्रमाण त्याचें सवे पजन करावी; व त्यांना आसने देणं तीं त्यांच्या! कराव. नंतर कथेत येणाऱ्या सवे विघ्तांचा नाश लोकांच्या अनक्रमाने द्यावी. ती कल्पन झाल्यावर | व्हावा म्हणन गणनाथाचे पजन करावे. नंतर, वक्त्त्यासाठीं एकदिव्य आसन तयार करावे. त्याच उद्देशानं देवपजनपवेक पुत्रसहित वकत्त्याने उद॒ड्मुख बसावे आणि श्रोत्याने लक्ष्मीसह श्रीगोपालकृप्णाची स्थापना प्राडमुख बसावे किंवा वक्त्याने प्राडमख व्हावे. करून त्याची पजा करावी: आणि नंतर आगि श्रोत्यानें उदइ्मुख बसावें. वक्ता नेमणे | संकल्प करावा. त्या संकल्पांत प्रथम देशकालाचा तो विरक्त वृत्तीचा, विप्णुभक्त, जातीचा उच्चार करून मी अमक गोत्रांतील व अमक ब्राह्मण; वेदशास्त्रांत निपुण, दृष्टांत देण्यांत ' प्रवरांतील अमक नांवाचा मनप्य जन्मोजन्मी कुशळ, बुद्धिवान, अस्खलित भापण करणारा [ केलेल्या पापमंचयाचा नाश होऊनवत्या व दयाळ असा असावा, कारण, वेदवेदांताची पातकांने या जन्मा माझ्या संततीला होत तत्व जाणणार आणि त्रह्मवादाी अशा गरूना सणाऱ्या अपायांचा पारहार होऊन मला उपदेश केला असता श्रात्याला त्याच तत्काळ आतां या जन्मा पुन्संतान होऊन त॑ शतायपी फल प्राप्त हात, एरवा. चारचाघासारखेच व व्हाव व मलाही सकळ सखाची प्राप्ति होऊन व केवळ नीति जाणणारे अशा गरूंनीं उपदेश माझं इहलोकी शरीर ॑ऱाद्ध होऊन मरणांत्तर मला केल्यास फलासेद्धि कसी होणार £ अनेक इंद्रादि लोक ओलांडून त्याचेही वर असणारे जे प्रकारचीं धर्ममते पाहन ज्संचे वित्तभ्रगिष्ट _.._ ___. __._______'___ झाळें अंसून* जे चोर व पाखंडवादी आहेत. १ हें एक चारा तोंडांनी सारखेंच दिसणारें असे असे पुरुष धमेशास्त्राचें कथन करण्यांत किती- १९ १ ९च. रखासडल आहे. याच तम कार विसरत
असल्यामुळं येथ देतां येत नाहो. एस्वादे वोदिकास जरी पंडीत असळे तरी ते वज्ये करावेत. ' विचारावे
ी हरिवंशमाहात्म्य. ९
श्रीविकुंठ तेथं गमन होऊन भक्त्युत्कंठेमुळे कल्पा- स्कार असो. या मंत्रानं व्यासास वंदन करून वधी वर्षेपर्यत वसतीचा लाभ मिळन अंतीं प्रतिदिवशी पवित्रस्थलीं दर्भासनावर बसन विष्णस्वरूप प्राप्ति व्हावी म्हणन आम्ही दोघे उल्हासवत्तीन॑ भक्तिपवेक श्रवण करावे ( दंपत्य ) (आणे कतो एकटाच असल्यास) श्रवण कारेतांना आपणास जर सकृतप्राप्त मी यजमान या नात्यानं हरिवंशाचे श्रवण | पाहिने आहे तर पुराणिक पोरवय असो, बाप्या करितो ( त॑ ) या प्रकारचा संकल्प करावा. असो; जरठ असो किंवा दरिद्री आगे दबेढ नंतर, वेदाध्ययनसंपन्न अशा वक्त्याचे पजन ' असतो; तो सदा वंद्य आणि पज्यच मानिला करून त्याची प्रार्थना करावी, आगि सुव« पाहिजे. कारण, ज्याअर्थी त्यांचे मुखांतून मुद्रिका व विशेषतः सुवणे कुंडळे व पागोट्यासह | येणारी वाणी जीवांना कामधेन्सारखी फल- उत्तरीय व नेसंचे वस्त्र व पुष्प, तांबल, चासतष्ट- दात्री होणारी आहे त्या अर्थी पुराणिका तोळे सोने, सपारी व अक्षता हाती. घऊन विषयी केव्हांही नीच बुद्धि ठेवं नये. लोकां संकल्प करावा. तो असा:-रीतीप्रमाण अद्येत्यादे मध्ये जन्मतः व गुणतः कांहीं पुरुप गुरु वगरे म्हणन मग आम्ही अमक गोत्राच्या व म्हणन मानिळे असतात; परंत, पुराणिक अमक नांवाच्या ब्राह्मणाडा तला हीं चन्दन, हा या सवे गरूपेक्षांही श्रेष्ठ आहे. कारण; तांब, सवण व क्स्त्रे इत्यादि अपेण करून कोट्यवधी जन्मांत जो पनःपन: र्जावांना म्हीं उभयतांना हरिवंशाच श्रवण घडावे या-| उपदेश करून पण्याकडे प्रवृत्त करितो, त्या करितां हरिवंशाचा वाचक म्हणन वारिता असे ज्ञानदात्या पुराणिकापेक्षां अधिक श्रेष्ठ गरु दुंपतींनीं म्हटल्यावर त्या वक्त्त्यांन “ बरं आहे, तो कोण असणार / याप्रमाणे वकत्त्याविषयी मी तुमचा झालां” असं उत्तर दिल्यावर श्रोत्यांनी भावना ठेवावी; व वक्त्त्यानंही एक- :: वृतेन दौक्षामाप्तोते ' हा मंत्र म्हणन दर्रात शास्त, दान्त, पवित्र, जितमत्सर, साध- वक्त्याच्या उजव्या मनगटांत रक्षा-जंधन करावे शीळ, दयाद्रे व वाक््पटु असन सहुद्धीनं व त्या वक्त्या त्राह्मणानं उल्ट श्रोत्यांना रक्षा- पुण्यकथा सांगाव्या; आणि जोपयंत तो बंधन करावें. नंतर, श्रोत्यांनी चेदनादि उप- पुराणिक या नात्यानं व्यासपीठावर बसला चार, वस्र, पुप्प, अक्षता, सवणाळंकार, आहे तोंपर्यंत त्यानं कोणासही नमस्कार सुपाऱ्या व त्या क्रतूतील फळे यांचे योगाने करूं नये. जे कोणी धूत, दुर्वत्त किंवा पुरा- पोर्थाचे पोडशोपचार पूजन करावें. या- णिकावर आपलो सरशी करावी अशा प्रकार शिवाय कांही विद्वान् विद्वान् ब्ञाह्मणांचही पजन | कटिलवत्ति धारण कराणारे असतील अशां- करून श्रवणास आरंभ करावा, म्हणजे तं पुढे त्याने पुराण सांग नये. जेथे देन, श्रवण फलदायक होत असे म्हटळें आहे. | दाद्र किंवा श्वापद यांची गर्दी आहे अशा! याकरितां वर सांगितलेल्या गोष्टी प्रदेशांत किंवा अपवित्र गहांत शहाण्याने यत्नपचेक करून श्रवण आरंभावे. श्रवणारंभीं ( पूण्यकथा सांगं नये. सज्जनांनीं भर : नमस्ते भगवन् व्यास सवेशास्त्राथेकोविद ॥ ' ठेल्या एखाद्या चांगल्या गांवांत, एखाद्या ब्रह्माविष्णुमहेशानमर्त सत्यवतीसृत | १ ।॥' 'क्षेतांत, देवालयांत किंवा एखाद्या पवित्र ( अथे ) हे त्रिमूर्तिस्वरूप, सवे शास्त्रार्थज्ञ ' नदीचे , तीरी त्यानें कथा सांगावी. हे सत्यवतीपुश्न भगवन् व्यास आपणास नम- राजा, आतांपर्यंत सांगितलेल्या सवे अटी
हरिवंशमाहात्म्य. ,_| अध्याय १.
“9 _
पाळणारा जो वक्ता असेळ अशाच्या मखां- 'व्यासरूपा, हे प्रबद्धा, हे सवेशास्त्रनिपुणा, आपण तन कथा ऐकल्यास ती फल्दात्री होते; व या कथेचे प्रकाशन करून माझे अज्ञानाचा तिजपासन इहपरलोकी कल्याण होऊन वेस करावा.' नंतर मोठ्या आनंदाने कांहीं तरी पुत्रादिप्राप्ति होते. नियम करावा व आत्मकल्याणार्थ यथाशक्ति
हं हरिवंशपुराण महापापनाशक आहे, तोच नऊ दिवस पाळावा. कथेला भंग येऊं नये व ज्यांना पुत्रांदे कामना असेल त्यांनीं जित- म्हणून पांच ब्राह्मण निवडून त्यांचेकडून यथाक्रम न्द्रिय राहन तत्प्रीत्यथे याचा परिचय करावा; हरीचा द्रादशाक्षरी मत्र, संतानगोपाल मंत्र, म्हणजे, पापनाशक आणि पण्यप्रद असे हे महारुद्र जप, पार्थीवपूजन व गणेशमंत्राचा जप
पुराण पणभक्तीनं एकावे ' करवावा. विप्णभक्त-ज्राह्मण व अन्य कतिनकार | यांचे नमनपजन करून त्यांची आज्ञा घेऊन
अध्याय तिसरा ' नंतर स्वतः आसनावर असावे. श्रवणसमयीं
का मनांतील आप्तिमित्र, धनदोलत, वरदार,
श्रवणविधि ' इत्यादिकांचे सवे विचार सोडन देऊन शद्ध
हो |
वेशंपायन सांगतात :--ज्ञात्यांनीं जपाहनही चित्तान जो केवळ कर्थेतच गढन जाईल त्याला हरिवंशश्रवण विशेष सांगितळे आहे. पितरांचे उतम फळ मिळेळ. श्रवण करणारं दंपत्य संतपेण करून शाद्धयर्थ प्रायश्चित्त करावें. चांगठे असल्यास उभयतांनींही सारखेच शाद्धमनाने मंडल करून तेथे श्रीकूप्णाची स्थापना करावी, व श्रद्धाभक्तीनें श्रवण करावें. कारण, सव व प्रदक्षणा नमस्कारापर्यंत त्याची समेत्रक यथा- ' धार्मिक कृत्यांत श्रद्धा हीच मातेप्रमाणे कल्याण- विधि पजा करावी; आणि पजान्तीं प्राथना करावी कती आहे. मनप्यांना उभयळोकीं सिद्धि कीं; हे करुणानिधे, मी दीन असन या संसार- देणारी श्रद्धाच आहे. मनप्य श्रद्धेने परजन सागरांत वडत आ रील तर त्याळा दगडही दष्टफळ देईल. मख मला आपल्या जबड्यांत धरीत आहे. तर कां असेना, त्याच कोणी भक्तिपवेक पजन अशा या भवाणंवांतून तेंच मला सोडव. अशी | करीळ तर तोही ज्ञानदाता गरु होईल. सामा- प्राथेना करून श्रीहरिवंशग्रंथाची भाक्तेपवेक जपाने तोही आस्थेने पोडशापचारविधीपरवेक पजा करावी. फलप्रद होता. नाचानही श्रद्धापवक पजा नंतर, पोथीपुढ॑ नारळ ठेवन नमस्कार केल्यास देव त्याला दृष्टफल देतो. परंत, अश्रद्धेने करावा; आणि प्रसन्न चित्ताने त्याची केलेली पजा, दान, व्रत, यज्ञ व तप हीं सर्व स्तुती करावी, ती अशी:--'हे समथा, मी या वंध्यवृक्षाच्या पुप्पाप्रमाण निष्फळ होतात भवसागरांत असतां मळा पुत्र व्हावा म्हणन सवत्र संशयाने भरलेला श्रद्धाहीन व अति- तुजकडे आला आहे. तर तं हा माझा मनो चेचळ पुरुष परमाथापासन च्यत होऊन रथ निर्विप्रपणे सिद्ध कर. कारण, ह केशवा, 'सेसाराच फेर््यांतून कधीं सटत नाहीं. मंत्र, मी तुझा दास आहे. ” याशमार्णे टोनपणे तीथ, द्विज, देव, देवज्ञ, आपध व गरु हीं ज्याची विनवणी करून नतर वक्त्याची पजा करावी; जशी भावना असेळ त्स त्याला फल देतात व त्याळा वस्त्राने सुभापेत करून , नंतर यावरून पहातां सवे कांहीं भावनेवर अवलंबून पूजान्ती त्याची स्लाते करावी कीं, ' हे आहे. पुण्य व पाप हे तरी भावनेचेच खेळ आहेत
हरिवंशमाहात्म्य, ७
८-:--:-:>५५५॥४ 0000000000 ी नी )1॥)00)1ी0]0)ी)ी)0॥)ी0ी0ी?!ी0॥)॥0000ण20 ण त १0 0000000000 णणीशीणहीश 0 ्ककक्क्लाकककणशणण णशा तश शकील कवक पपप ण 0१२१20
भावहीनाला यांतन कांहींच प्राप्त होत नाहीं. मागाने शोच करावें. सांयकाळी गरस्रेष्ांचा याकरितां, हे राजा, सवथा भक्तिश्रद्धा यांचा बांबवांसह सेतोप करून आपल्या स्त्रीपुत्रा- आश्रय करावा, सर्योदयापासुन दोनप्रहर भरे- दिकांत सुखाने निजावे. मात्र पाप घडे नये पर्यंत बद्धिवान् वाचकाने गंभीर सराने नीटपणे म्हणन इन्द्िये स्वाधीन ठेवावी. सवे काल कथा वाचावी. दोनप्रहर भरतांच दोन घटका | विप्णुकडे चित्त ठेवून व्यवहार करावा व विराम करावा. नंतर, दुसरी कांहीं कीतनं त्या पवित्र आणि निष्कपट मनाने राहन कथेस अनसरून करावीं. याप्रकार॑ यथाविधे पत्रावळीवर भोजन करावे; व तेंही श्रवण केळे असतां श्रोत्यांच्या सवे उच्छा पुरतील, ' त्रती-पुरुपान कथाश्रवण संपल्यावर करावें के) 'इ्रिदळ धान्य, मध, तेल, जडान्न, दृष्टावलेलें
अध्याय चवथा. किंवा शिळे अन्न हीं त्रतस्थ श्रोत्यानं वजावीं.
वा त्याचप्रमाण वांगे, कलिंगड, करपटेळे अन्न,
श्रोत्यांचे नियम व ब्राह्मणस्रीची कथा, मुरा, पावटे, मांस, कांदा, ठसूण, हिंग, मुळा, वशेपायन सांगतात:---आतां हं नवाहत्रत गाजर व कोहळा हींही खाऊं नये. काम, क्रोध, धारणकर्त्या पुरुषांनी कोणते नियम पाळावे .मट, मान, मत्सर, लोभ, दंभ, द्रेषव मोह, ते ऐक. या श्रोत्याने एक वेळ जेवावे, भुई .या सवीना दर ठेवावे, वेट, विप्णुभक्त ब्राह्मण वर निजावे व ग्रंथसमाप्तीपर्यत ब्रह्मचयोनं गरु, गाई. त्रती, स्त्रिया व महात्मे यांची निदा रहावे. हरिवंश चाळला आहे. तो. उपास आ्रतम्थाने वज्ये करावी. रजस्वला, म्टेच्छ किंवा सोडतांना दरवेळीं पायस व चरू हींच भक्षावी; पतितस्त्री, त्रह्मद्रे्ट व वेदबाह्य जाती यांशी कारण, मलमत्रांचे जयाकरितां लघु आहार त्याने भाषण करूं नये. सत्य, शोच. दया, हितावह आहे श्रात्याने एक तर एकवेळांच मान, आजंव, विनय व उडदारचित्तता हविप्यान्न खाव किंवा शक्ति असेळ तर नव- यांचा अवलंब करावा. श्रद्धाभक्तीनें रात्र उपोपणच करावें. त॑ न साधेल तर असणारे, अन्यकायात मन न घालणारे, मानी, केवळ दूध किंवा तूप पिऊन अथवा फळें शुचि व एकचित्त, अशा श्रोत्यांना पुण्य- खाऊन रहावे. नाहीं तर एक-भुक्तच रहावे. ' प्राप्ति होते. जे अधम मनुष्य अभक्तीने हे अनेक मागे आहेत. यांतील सोईचा पडेल, असल्या पुण्यकथा एकतात, त्यांना पुण्य न तो करून कथा श्रवण करावी. मी असे सम- लागतां जन्मोजन्मी दःख मात्र होते. जे जतो कीं, उपवासाने जर कथेकडे लक्ष धड, कोणी तांबूलादि सामुग्नीने पुराणाची पूजा करून रहात नसेल तर त्यापेक्षां स्वच्छ जेवण करून | मग भक्तीने श्रवण करितात, ते दरिद्री किंवा पापी स्वस्थ मनाने कथा ऐकणं हेंच अधिक बर. | रहात नाहींत. पण, कथा चालली असतां जे ज्याला श्रवण करणें त्याने पवित्र व एकचित्त मध्येच उठन जातात अशांची स्त्री व संपत्ति असाञ्े. स्रीपुत्रांसह प्रातःज्ञान करून कृप्ण- | ऐनभोगाच्या रंगांत त्यांना हिसका देते. जे कोणी पजञनपवेक कथाश्रवण करावें. पुष्प, धप, | डोकीस पागोटे धाीलन असली पवित्र कथा ऐक- फळ व योग्य प्रकारचे नेवेद्य हीं श्रद्धापवेक तात ते अधम पातकी बगळ्याचे जरँैमास जातात श्रीकृप्णाला अपण करून फलेच्छनं गरुशश्रपा जे कोणी विडा खात खात ही पत्र करावी; व यथेच्छ श्रवण झाल्यावर पुण्य- | कथा ऐकतात, त्यांजकडून यमकिंकर पुढे
हरिवंशमाहात्म्य. , [अध्याय ४
त्यांचीच विष्ठा खाववितात--खी जर आहिक आटपून व देवपूजा करून नंतर तांड रंगवन कथा ऐकेल तर तिचे मख पुराणश्रवण मोठ्या तत्परतेने करीत असे रजस्वळेच्या योनीसारखे होईल. भे दांभिक त्याची स्त्री मोठी दष्ट, ककेशा, भांडषोर, उच्चासनावर बसन ही कथा ऐकतात ते सदा ' खोटे बोलण्यांत पटाईत व दसऱ्याचा द्रेष नरक खाणारे कावळे होतात. ज कोणी करणारी अशी होती व ती पापिणी अमा- वीरासनावर किंवा शय्यासनावर बसन कथा ' गोनें नवर््याविरहित आपला स्वतंत्र द्रब्याचा ऐकतात ते अजन वृक्ष होतात. नमस्कार न | कृणगा करीत असे व नवऱ्याला कोरडं अन्न करितां ऐकतात ते विषवृक्ष होतात. पासळे | वाढून आपण तेवढी बाजारांतून स्वतः दही, पडन ऐकतात ते अजगर होतात. व्यासाचे | टघध, साखर, तप, लोणा, इत्यादि आणन बरोबरीच्या उच्चासनावर बसन जो करिल | नित्य एकांतांत भल्षीत असे ती मोठी हट्टी, मनप्य कथा ऐकेल त्याला गरुस्त्रीशीं गेल्याचे दष्ट मनाची, पातिनिंदक, मोठी पापाचरणी पाप लागन तो नरकास जाडेल. जे मनप्य व खशाळ दसऱ्याच्या घरांत जाऊन निज- असल्या पापघ्न कथेची निंदा कारेतात ते| णारी अशी होती. आपडी कधीं बर शांभर जन्म कत्रे होतात. कथा चाळली ' बोललीच नाहीं. नित्य नर्वे कभांड लोकां- असतां जे उरुत्तर बोलतात ते प्रथम गदेम ' वर त्रेण्याला तयार. पंक्तीत वाढावयाला आली होऊन नंतर सरडे होतात; व जे तरी नित्य प्रतारणा करून कठोर भापण जाळा असली पुण्यकथा कधींच ऐकत नाहांत वयाची, अतिथीशी तर तिचे सदा हाडवर ते घोर नरक भोगन शोवटीं रानड्कर होतात. याप्रकारे धमेकृत्याचा नाश करणाररी माठी जे पाजी लोक कथा चाळली असतां वित्र पटाईत हाती. तिठा पाति सज्जन; गणी, साम्य आणितात ते कोटवर्षपे नरकांत राहन शेवटीं 'वत्तीचा व सन्मान्य असा होता. परंत, तो ग्रामडुकर होतात. कथेत बळें नये, तशाने पुराणश्रवणाळा बसला कीं, या बयान बिनचूक नरक मिळतो. कथा ऐकतांना पारे खेळव नये, तेथें जाऊन नित्य त्याची निंदा करावी कीं, तूं थट्टामस्करी करूं नय, स्त्रियांशी बोळं नये, एखाद्या संन्याशाप्रमाणं सव उद्योग टाकून त्याने कथेचा विच्छेद होतो. हे मनिश्रेष्ठा, रिकामटेकडा कथा ऐकत बसलास, आणि मोठं विच्छेदकत्योळा त्रह्महत्त्येतल्य पातक लागत, व्यासाचे अनकरण करिता असें समजतोस, म्हणन स्त्रियांनी किंवा पुरुषांनी मध्ये अन्य पण, आला तो दिवस मला हीं तश्नीं पोरं खाण्या- गोष्टी करूं नयेत; त्याने नरक प्राप्त होतो. हे | साटी तोडतात, याला मीं काय करावे! मानदा, या कामीं मी तुला एक जुनी गोष्ट त्यांच्या खाण्याची तजवीज मी कशी सांगतो, ती ऐक. म्हणजे तीवरून कथा चालली | करावी सांग तर्रा ! तुझ्या घरांत मूठ- असतां मर्ध्ये कोणीच कां ओळ नये, ह तजे भर अन्न नाहीं, वीतभर वस्त्र नाहीं. किंवा ध्यानीं येड दांतावर मारायला कवडी नाहीं. तेव्हां मीं
पवे काठी जनस्थान क्षेत्रत एक सदाचार- | करावें तरी काय आणि जांबे तरी कोठे: त्या संपन्न वेढपारग व अमशास्त्रांत अति- | मेल्या दष्टपापी अह्मदेवाने माझ्या कपाळीं निपुण असा ब्राह्मण रहात असे. तो नित्य तुझेसारखा मुखे, अळपसडा, दरिद्री, निष्ठ्र, गंगास्नान करून नेतर मध्याह्ृपर्यैत । पोरांबाळांविषयीं ममताहीन असा अंसून कथा-
हारेवशमाहात्म्य,
ह. 6
वणांत मात्र गढलेला असा पति सा! मला वाटतं, मजसारखी दभोगी या “बीत मी एकर्टाच असेन, कारण, माया
हिला तरी स्त्रीचे डातेहासावरून मी तळा असं सांगता कीं, पुरुष असो वा स्त्री असो; कोणीही हरि- कथा श्रवण करीत असतां मध्ये विघच आणे
. तदरिद्याच्या घरी आल्यापासन मळा कधीं नये. कथाश्रवणाचा विघात किंवा अव्हर कर-
टभर अन्नसद्धां मिळाल नाहीं. ज्यांच पाते द्योगी असन धनभान्यादि संपत्तीने शोभित
सितील त्या स्रिया खचित धन्य होत. किती तरी ' २
रुप बायकांच्या आज्ञेत राहातात, त्यांच्या रांचे संगोपन करितात व नित्य बरी राहून
णारे पुरुष कितीही चतर असले तरी या पापामळे जन्मांतरी ते माती खाणारे कि
हंस किंवा जक यांच्या वत्तींचे, बोके, कावळे, ळांडगे व चिखलांतील जळवा यांच्या सारखे अथवा सच्छिद्र कंभ किंवा जलनिधीं-
पल्या स्त्रियांना संतष्ट ठेवितात, त॑ घरांत! तीळ दगड, या प्रकारचे होतात. जो कोणी ंगळ चमचमीत खाण खात असल्यान चांगले | दारदरी, क्षयी, रोगी, अभागी, पापी, अनपत्य एट असतात; आपल्या स्त्रियांचा शळ्द मळतात, किवा ममक्ष असेळ त्यान ही कथा अवश्य - तकंच नव्हे तर इतके जद्भिवान्ू असतात कीं, | ऐकावी. जी काणी स्त्री पुप्पहीन, काकवंध्या, पापल्या बायकांचा कामधंदा देखील वंघ्या, मताभका किंवा खवदभा असेल तिने 'राकेतात. नाहीं तर, मला मिळाला आह तर ही कथा खटपट करून ऐकावी. कारण; 1 मख व दळभद्या: घराकडे कमा तो ही श्रीहरीची कथा ऐकल्यास व्यासाचे वचना- ळींच बघत नाहीं ' आजच पहा का, माझे प्रमाण, ह राजा. त्या स्त्रीला सत्पुत होऊन रांत तेळ नाहीं, सपण नाहीं, मिठाची चिमटी इतरही सव तिच्या इच्छा पण होतील.
गहीं. बरें, म॒ठमर भाजी नाही किंवा कसा तो - ॥न्याचा दाणाही नाहा; असळा हा दादला अध्याय पांचवा. ळा मिळाळा, आतां मीं करावे तरी कर्मे ? रें पाह्मतां घरांत 'ान्यादिक मवे कांहीं
“४२ “*-”
कामाक, हजे हु गाचा
व्रताद्यापनविधधि.
संतांना ती मिथ्या भापण करणारी ककेशा, वेशेपायन सांगतात:---याप्रमाण त्रत- नेचा बिचारा सदाचरणी पति कथाश्रवणाला विथि झाल्यावर मग उद्यापन करावे. ज्यांना
एसला असतां नेमाने राज तेथे येऊन याप्रमाणें फलाकांक्षा असेळ त्यांनी त्रताप्रमा्णच अत्यंत थेला विघ्च आणीत असे. नंतर कांहीं काळाने आमस्थेनंच हं उद्यापन करावे. ज्या भक्तांपाशी ! दृष्टयुद्धि स्री मरण पावली तेव्हां यमदूतांनी , दव्यसाह्य नसेल अशांनी उद्यापन केले पाहिजे, ळा बांधन यममंदिरी नेले, व तेथे यमाचे असा आग्रह नाहीं. नसत्या श्रवणानेच ते पवित्र ॥जझेवरून ठीधकालपथत नरकांत ढकळलन होतात. कारण, ते विप्णुभक्त असन निष्काम ले. नरकांतून सटल्यावर ती एका भयाण ' असले म्हणजे पुरे. असो; वर सांगितलेला 1 निज्लन अरण्यांत राक्षसी हाऊन पडली, व त्रतरूपषी नऊ दिवसांचा यज्ञ पुरा झाला थेपूवे पापाच्या जोराने तिला अन्नपाणी कांहीही म्हणजे श्रोत्यांनी वक्ता व पुस्तक यांचे अति- मेळत नसे व ती भकेतान्हेने तडफड भक्तीने पजन करावे; आणि सवे श्रोते मंड- उफड करी ळीळा प्रसादादाखळ तळशीमाळा वांटाव्या
वैशंपायन म्हणतातः--हे राजा, या वरील नंतर तालमरटंगाने रंगलेले असं उत्तम कोतेन
ह्रि०
णारे
१० हरिवंशमाहात्म्य. , [ अध्याय ५.
करावे; कौर्तनांत जयशब्द, नमःशब्द व यज्ञफल मिळते. कोणीही श्रद्धाळ, आस्तिक, शाखशळ्द यांचा गजर करावा. नंतर ब्राह्मण व जितेद्रिय असा पुरुष हरिवंशाला आरंभ करूं व याचक यांस द्रव्य व अन्न द्यावे; व श्रव- | लागला म्हणजे त्याच्या पातकांना धाक पडतो णांतीं चार तोळे सोन्याची अंकावर लक्ष्मी व तीं त्याला विध आणितात. परंत, या घेतलेली अशी श्रीकृष्णाची मर्ती द्यावी; व | विघ्चांस न जमानितां जो कोणी हा हरिवंश ग्रंथ अखेर्रीस वाचकाला समारंभाने रेशमी वस्त्र आरंभन पलुयास पांचवितो, त्या पुरुषाच्या द्यावे; ही गोष्ट ज्ञात्या मनींनीं या स्थळीं द्शनस्पशेनाने प्रत्यक्ष श्रीविष्णचे दर्शनस्पशे विशेष म्हणन सांगितली आहे. नंतर, संहिता | नाचे पुण्य लागतं, आणि, हे राजा, त्याच्या जाणणाऱ्या त्या पुराणिकाने सवे अनष्ठान तीन जन्मांच्या पातकांचा तर निश्चयानंच संपून योग्य दिवशीं स्वतः शुभ्र वस्त्र नेसन व झाडा होतो. हरिवंशाची फलश्रति ग्रेंथसमाप्ती- रेशमी अंगावर घेऊन व अलंकार घालन | नंतर ऐकावी. पुरुपाला प्रथम भारत ऐकावेसं पवित्रपणें त्या संहिता पुस्तकाची पवित्र स्थानीं | वाटणं हीच त्याच्या पुण्याची पहिली खण स्थापना करून गंधमाल्यादि मित्र उपचारांनी | आहे. कारण, भारताचे यागानें ओघरानंच मन लावन पजा करावी, व त्या ग्रंथापुढे त्याला हरिवंशश्रवण करण्याची इच्छा होते नानाप्रकारचे संदर संदर घृतपक्व व इतर महर्षि व्यासाने सव पुराणं, वेद व स्मति यांचा भक्ष्यभाज्य पदाथे अपण करावे; व सवणे आणि सारांश हरिवंशांत बांधन टाकिला आहे इतर द्रव्य यांची दक्षिणा द्यावी ( अशी या ग्रंथाची महती आहे ) व म्हणन-
जे कोणी ही पुण्यपुराणकथा मनप्यांस च, हे राजा, श्रतिस्माति व पुराणं, यांची निदा ऐकवितात ते साग्र-शतकोटि कल्पपर्यंत वकृ- करणारे पाप्यांना हा ग्रेथ वाचकांनी ऐकवं ठवास करितात, जे कोणी पुराणिकाच्या बट- नये. असो; जे लोक हा ग्रंथ ऐकतील त्यांनी कीसाठीं लांकरीचे आसन, कृप्णाजिन वस्त्र प्रसन्न चित्ताने जितंद्रिय, यशस्वी, मनोहर, किंवा चाकी किंवा पाट देतात; ते स्वर्गी | शद्ध व स्पष्ट असा अक्षरोच्चार करणारा, जाऊन मनसोक्त भोग भागून नंतर त्रह्मलोकीं कायावाचामनान शाद्ध, सदाचारी, शान्त व राहून अखेर अक्षय पदास पांचतात. ज पुरा- वाटपराड्मख अशा वाचकार्चे पनञन करून णिकाळा कोरं सुती वस्त्र देतात, ते भाग्यवान त्याला एखादा भरवस्तीचा गांव इनाम द्यावा पुरुष जन्मोजन्मी ज्ञानी होतात. जे कोणी | शिवाय कणेभषणं, पागोटे, माळा, पाटुका, पंच महापातक किंवा क्षद्र पातक यांनी यकत | जोडा, छत्री व चांदवा किंवा मंडपी हो असतात तेही श्रवणानेच परमपदाला पांचतात. विधीने दान द्यावी. खेरीज अनकल असल्यास जो कोणी हरिवंशाची पोथी ठिहन वाचकाला | मोठ्या आनेदाने सपत्नीक व कटेंबवत्सठ देईल, त्याला भमिदानाचे फळ मिळेल. जो अशा त्या वाचकाला बलगाडी, घोडा, हत्ती; कोणी समग्र हरिवंश ऐकेल त्यानं, हे राजा, रेशमी वस्र, रत्नखचित आसन, आगीसारख्या राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केन संवे प्रकार- लाल तांब्याची भांडी, कमळे व अजिने हीं चीं दाने दिल्यासारखे होईल, राजमसय व द्यावी, व त्याला उत्तम वस्त्र नेसवन व अल- अश्वमेध हे यज्ञ पृक्युगांत प्रत्यक्ष करणे, भाग | कार घालन त्यांचे व्यासस्वरूपाने ध्यान होते. परंतु, कळियुगांत हरिवंशश्रवणानेंच । करून त्यास मक््तिपवक नमस्कार करावा
हरिवंशमाहात्म्य. १९
वाचक तष्ट झाल्यानं सवे देवता संतृष्ट होतात, पक्षांत पणी, नंदा, भद्रा किंवा जया या तिथींना यास्तव हरिवंशश्रवणाचे फळ मिळाव अशी गरु, शक्र, चंद्र किंवा बघ यांतील कोणता तरी ज्यांना इच्छा असेल त्यांनीं या कामी द्रव्य वार, व श्रवण, हस्त, पुप्य, मळ, पुनर्वम, खर्चेण्यांत आळस करूं नये. तोळा, दोन तोळे, किंवा इंद्र, चंद्र व पूषा या ज्या नक्षत्रांच्या चार तोळे सवण वर घाळन एखादी शाभ- देवता आहेत अशांपेकीं म्हणजे ज्येष्ठा, मग लक्षणी सवत्स गायही ब्राह्मणाला द्यावी. सारांश, व रेवती यांपकी कोणते तरी किंवा अश्विनी कांहींतरी करून मोठ्या आस्थेने वाचकाचा 'यांपकी एखाद्या नक्षत्रावर व सोमाग्याठि संतोप करावा. कारण, हे राजा, वाचक तृष्ट ' योगावर व विष्टिरहित करणावेर वकता झाल्याने सवे देवता तृष्ट होतात व देवता तृष्ट 'व श्रोता या उभयतांना अनकल अपे चंट्रबल झाल्यानं सवे कार्ये सफल होतात. हरिवश- पाहून पूर्वीही किंवा मध्याही मज्ञांनीं हरिवं- समाप्तिनंतर वाचकाची पजा करणारे पुरुष शाळा आरंभ करावा. प्रथम गणपतिपजन क्रणत्रयांतन मक्त होऊन त्यांचे पितर, हे. करून नेतर कळशपजन करावे व ग्रंथ राजा; अक्षय्यलांक प्राप्त होऊन आनंदांत ' समाप्त होटपर्यंत प्रति दिवशीं चेदन, रहातात. हरिवंशाचा आरंभ करून ज्याने तो ' अगरू, कापर, केशर, यांचे सवासिक लेप, कमल, निर्विघ्न संपाविला असा पुरुष निप्पाप होऊन ! चंपक जाती व इतर सग्ी पुप्पं, तळशी; आपल्या पितरांसह इच्छित त॑ फल पावतो. बिल्वपत्रे, आंवळीची पाने, दसरे नतन शिवाय वर सांगितल्याप्रमाणे विधान कळ पल्लव, नानाप्रकारचे धरपदीप, नारीकेलांदिक असतां मनप्याला संतति, थन, आरोग्य, आयप्य, ' फळे, तांबळादि मखवासनं, अखेड शाभ्र तंदल, साभाग्य व गुणांचा गारव हीं उत्तम प्रकारे चामर, व्यजन व प्रेटानाद इत्याटिकांही प्राप्त होतात. या. म्हणण्याच्या खरेपणाजद्ळ ' देवतापजन करावे; व व्यतिपाढादि टोप
कोणीही संशय घेऊ नथे. नाहींत अशा एखाद्या शभ वारी पुराण श्र प ' रापेण करून पजा करावी. व समाप्तीचे वेळी
अध्याय सहावा, आरभाप्रमाणच चंदन, अगरू, कपुर, कंक
ल गाडीची इत्यादिक सवासिक द्रव्यांनी पजा करून
दान व व्यासपूजन, गायन, वादन, नंतेन यांच्या योगाने महो
जनमेजय विचारितो:--हे मुनिश्रेष्ठा वेशं- त्सव करावा. नंतर पोथीची पज्ञा करितांना पायना, या अनष्ठानाला प्रा कसा करावा; दान कसकस यावे त एंक याचा पूजावर्धा कसकसा सागतला आहे; «५ प्रतिपदादितिथीना क्रमाने नंदा, भद्रा, जया व्यासाची बोळवण कशी करावी व कशा- रिक्ता व पणा, अशा पुनःपुनः नांवें दिला आहेत प्रकारें सर्वांतम फळ मिळेल हे मळा विस्ता- यांतील रिक्ता तिथी म्हणजे चतुर्थी, नवमी व रून सांगा चतदशा या यथ वज्य आहत अस समजाव १ वदपायन सांगतातः-हे राजा, ऐक. मौ । अमावास्याहदी वजय समजावी
२ पंचागाचीं तिथि, वार, नक्षत्र, यह्ग व करण तुला वंध्येस निश्चयाने संतति कोणत्या विधिने होच त यात बया ह यात जत
होईल ७ ते सांगतो. वेशाख ! माव, कातिक, तात. त्यांची नांवेः--बव, बालव, कोलव, तोतिल अश्नरवा अशाच दसऱ्या शभ मासांतील शाक । गर, वणिज, विष्टि:-_ह शेवटले वर्ज्य
१२ हरिवंशमाहात्म्य, , | अध्याय ६
हे जनमेजया, उत्तम पक्ष म्हणजे अशा ' तरी तीच फलसिद्धी होईल. अनष्ठानांत न्यून वेळीं पुराणिकांस अठराशे राजमद्रा द्याव्या, तिरिक्तता, किंवा स्वलनादि दोष झाळे अर बाराशं देणे हा मध्यम पक्ष, व सहारा देणे तील त्यांच्या शांत्यथे विष्ण्सहखनामार ' हा कनिष्ठ पक्ष सांगितला आहे. यांपैकीं पाठ करावा, त्यायोगाने सवे कांहीं सफल हो अनुकूलतेचे मानानें कोणता तो स्वीकारून कारण, सहस्रनामापेक्षां अधीक फलदाय: व्यास व त्याची पत्नि या उभयतांना उंची असे कांहीं नाहीं. नंतर, आदराने चोवी कोरीं वस्रे देऊन प्रेमाने पजावे म्हणजे उत्तम | हणे जेवावयास घालावी. नेतर ब्राह्मणांन: फल मळत. शवाय पारघानाथ इतर वस्त्र, गधमाल्यांनां भपवन दक्षणा, सवण, धान्य. अलकरणाथे सुदर कुंडळ, मुकूट, बाहुभूपण, रत्न इत्यादिकांनीं सेतृष्ट करावे. त्राह्मणांँ् सलकडीं इत्यादी द्यावी. पाडस वासरू बरो- जेवण झाले म्हणजे, हे भारतत्रेष्ठा, ग्रंथ वान् बर असलेल्या अशा गाभण्या कापेला गाई कालाही पत्नीसह भोजन देऊन वसतालंकारांर द्याव्या. _अश्यादक वाहन, दासदासाहा | संतुष्ट करावे. कारण, ज्यावर त्राह्मण प्रस याव्या. हे पुरुषव्यात्रा, याखेराज आसन त्यावर देवता प्रसन्न, व त्यांतही वाचक संतः द्यावे, धूपदिपाची पात्रे द्यावी. उशीसकट आल्याने देवतांची अतिदायच प्राति होते ६ राय्या याव्या; आत छाडू वाढून स्थाठा | त्रताच्या सेपूर्णतेकरितां मुवणे व धेनु द्याव द्यावी. जल्पात्र द्यावे. शिवाय तरसण्यासाठी | अनकुळता असेळ तर वारातोळे सोन्याचा मि पिढे द्यावं, पुष्कळसे अन्न ( धान्य ), तसंच
करून त्याचे पाठीवर संदर अक्षरांनी लिहि मीठ, तप, तेळ, हीं सवे व्यासपीठावर बस न
लेळा हरिवंशाचा ग्रेथ ठेवन त्याची आवाहाना लेल्या विप्रश्रे्ठाला वपोच्या बेगमीचीं द्यार्व ही पामन दल्तिणेपर्यंत वस्त्रभपणांसह सर्वोपचारांन
नतर, त्याच मखातन अभाष्ट वर घऊन, अर्प _ च पजा करून सज्ञान ता ग्रथ आचायाना ३ त्याला पदक्षणा करावा, ह रामनद्रा, पार-, "--
ण्याच्या शेवटी रुद्रजप करणाऱ्या ब्राह्मणाठा 117 ३ 00 तहात
वस्त्र व मद्यांनां अळकूत करून नवीन, या प्रकार वान केळ असता ह॒ सवक, शाभ्र कंबळ व ताम्रपात द्याव व प्रत्येक ब्राह्म- माथे सोद देणार पुराण अखिठ पाप नवा णाला पुष्कळशी दक्षणा द्यावी, नेतर आपल्या ' रण करील, एवढच नव्हे पण हे राजा, य पुरोहित गरूस अभिषेकयक्त पजन करून प्रमाणे जो शेवटपर्यंत प्राणश्रवणाचा वि वस्त्र व दक्षणादान देऊन संतुष्ट करावें. मग | करीळ त्याची खरी एका महिन्याचे आंतच ग* उरलेल्या सव ब्राह्मणांना दक्षणने सेतष्ट करावे. वती होईल. हे राजा, आतां सांगितळेल्र नंतर कमेशांत्यथ॑ हवन करावे. खीर, मध, विधीने जो काणी दान-मानान व्यासाची पूज तूप, तीळ व भात हीं सवे. एकत्र करून प्रति | करील त्याची स्त्रीही गभिणी होडेळ. मी "छोकास एक आहत्री किंवा दर छोकास एक | तीन प्रकारचे पूजा विधान सांगितलें ते भक्ति आहुती या माबांने गायत्री* मंत्लाने हवन पर्वक केल्याने कत्योच्या स्रीला सयांसारख' केरावे, : ' कारण “ह श्रेष्ठ पुराण तत्वदृष्टीने तेजस्वी पुत्र होईल, आणि वांझ असेल तिलाह. पहातां"गायत्रीमयच आहे. होमाचे सामथ्ये गभ राहील, असे व्यासमनींचेच हणणे आह नसल्यास ज्ञात्याने. त्याचे एवजीं* सवणे द्यावे, जो कोणी आह्यणाचे रत्न चोरिशे त्या*
हारिवशमाहात्म्य, १९
निसंतान होते. अशाने शुद्धयथ महारुद्र जपा- जो पुरुप पुरातन भारत इतिहासासह हा दि करावं हरिवंश ऐकता त्याच्या पवपश्चात् दहा पिढ्यांचा नंतर जनमेजय राजा यानं श्रद्धायक्त ' उद्घार होता. हे नरश्रेष्ठा, ज्याच केवळ श्रवणानेच मनाने, सत्यभावनेनं व एकाग्रचित्ताने निश्चय- मनप्य पापमक्त होतो तं हें माहात्म्य मीं तला पर्वक हे हरिवंशपुराण दंभ व शठता सोडून सांगितळे, या पुराणश्रवणाने निपुत्रिकास श्रवण केळे, आगि भक्तीनं व्यासांचे पूजन पुत्र होतो, निधेनास भन मिळते; इतकेंच नव्हे करून पुष्कळसे दान दिले व व्यासांचा आशि- तर नरमेध व अश्वमेध यांपासन मिळणारं वोद मिळविला. आणि नंतर आनंदयक््त सव फळ हरिवंशाच्या पुराणश्रवणानेंच प्राप्त मद्रेने आपले संदर स्रीशीं रममाण झाला. हे ' होते. त्रह्महत्त्या, भ्रणहत्त्या, गोहत्त्या, सरापान राजा, बहधा या व्रताचे बलाने पवेजन्माजित व गरुस्त्रीगमन असलीं महापातके करणारा पापाचा क्षय झाळा म्हणजे त्या मनप्याची | या प्राणाचे एकवार श्रवण केल्याने शद्ध स्री प्रथम क्तचे वेळीच गभ घारण करित. होता, हं ह्मॅणणे मिथ्या नव्हे पहिली वेळ हुकलीच तर दुसर्या, तिसर्या, ।_ मी तुला श्रीकृप्णाचें अपार व अद्भुत असे चवथ्या, पांचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, माहात्म्य सविस्तर सांगितले. ह ऐकणारा व नवव्या निदान दहावे महिन्याचे आंत तिचे ' वाचणारा यांस या लोकीं तत्काल फल प्राप्त ठिकाणीं गभचिन्ह् स्पष्ट दिसे लागतात. सा. हात असन ते फळ या लोकीं ( इतरांना ) रीतीनं वंध्येला गभ राहाण हे एक पुण्याचेच अत्यंत दलेभ अशा प्रकारचे उंची असते लक्षण आहे असं व्यासांचे म्हणण आहे
हरिवशपवे
अध्याय पहिला.
-“ 9: 8०9 ॥--
प्रस्तावना व आदिसर्गकथन.
मंगलाचरण,
नारायणं नमस्क्रृत्य नरं चेव नरोत्तमम् । देवीं सरस्वती चेव ततो जयमुदीरयेत ॥ १
श्राकृष्णद्रपायन व्यास मनीच्या ओष्ठ पुटांतून निघाठेळ, अद्भत, धमेवृद्धिकर, पावन, पापनाशक व सुखक असे हं भारत जो श्रवण करील, त्याला पुप्करादि पवित्र तीथोच्या स्नानाने अधिक लाभ तो काय होणार? ज्यांच्या मखकमलांतन सत्रवणार अमत स जग पिऊन राहिळे आहे असे जे माता सत्यवतीच्या हृदयास आनंद देणारे पराशर पुत्र व्यास मुनि त्यांचा जयजयकार
पंचे असे म्हणणं आहे. कीं, शताश्रमेध किंवा इंद्रपदप्राप्त्यथे करावे लागणारे करतु किंवा अक्षय्य अन्नदान यांच्या योगानं म॑ फल प्राप्त होत, त्याच्याही अनंतपट फल हरिवंशाचे पुस्तक दान करणाराला मिळते तसच वाजपेय किंवा राजसय यज्ञ केल्यानं अथवा हत्तींचा रथ दान केल्याने मिळणार ज पारलाकिक फल, त हरिवंशाचे योगानें मिळतं याविषयीं व्यासमनि व वाल्मीकि मर्हाषे या
असो. बहुश्रुत व वेदवेतत्या आह्मणाला सुवण- , उभयतांची वचने भ्रमाण आहेत. जो कोणी णां युक्त अशा शभर गाई देणाऱ्याला तपस्वी यथाविधि हरिवंश ग्रंभाचे लेखन जे फळ मिळते तेच फल ही पवित्र भारत- करीठ, तो रसळब्य भ्रमराप्रमाणे तत्काल श्री कथा श्रवण' करणाराला मिळते. व्यास मॅह- हरीच्या चरणकमलाप्रत पावेल. पितामहा
श्रीमन्महाभारत. [ अध्याय १.
र (०.
हि ०. ८० २ कक पता -->> “४५४४५00007
11 य यी पासन सहावा, अनंत योगेश्वर्याने युक्त, नांवचे आख्यान मला सांगितल, व माह ते साक्षात् नारायणाचा अंशभत व शुक मुनि सविस्तर ऐकिले. त्या. आख्यानांत आपण हा ज्यांचा एकच पुत्र आहे, अशा व्यास वृप्णि आणि अंधक या दान कुलांतील नाम- महषींला मी ब्रह्ममावारने वंदन करितो कमीने प्रख्यात अमे अनेक शर महारथी नेमिपारण्याचे ठायी परम धार्मिक. सर्वी” यांचे व्णेन केळे, तशींच टिकटिकाणीं त्यांची शासत्रनिपण, महामनि, कलपति शोनक हे पवित्र अशी कमही थाडयाबटतान आपण चराचरगरु, सर्वाचा आरिपरुष, सरवेशक्तिमान् . सांगितळी, परंत काय असट ते असा. या बहनामयकक्त, अनेकांनी स्तवन केलेला. सत्य- जन्या गोष्टी एके ळागळ म्हणले किला. एकल स्वरूप, अंस्कारपदवाच्य, व्यक्ह्काव्यकत, सना- तरी माझी तेप्तीच होत नाहे!. माझ्या समज” तन, अनिर्वचनीय, सदसताहून पळीकडे अस- तीन वृष्णि आणि पांडव हे एकाच कठूबतिळे णारा, जीवेश्वराचा कता, पुराण, पर, अव्यय, , वाटतात. आपग वेशांने पुर माहितगा मंगलकारक, मंगळ, व्यापक, भक्तप्रिय, निमल, असून विशेषत: या वष्णि कळा आपला पवित्र, सर्वेद्रियांचा प्रवतेक व सवे पापांचा समक्षच परिचय भाहे. वाकारता हे तपा- नाश करणारा जो परमात्मा, त्याळा वंदन घना. या कटाची हकीकत मळा 3कप करून सोतीला विचारतात :---हे साते. भरत- विस्तागनं सांगा. या. कळाताट ज्या ज्या कुलोत्पन्न व इतर राजे यांचा सविस्तर इति- शाखेत ज जे कागी शिशष्ट पुरुष झा हास तं आम्हांस सांगितळास: तसंच देव, दानव, . असतीळ त्यांनी हकीकत पळा सकम्नर मांगा गंधवे, सपे, राक्षप, देत्य, सिद्ध व गह्यक व तशीच प्रजापद्वापासन त्यांच्यापवत याप्णि याच अत्यद्धत कम, पराक्रम, वमानष्टा, कळापथत. सवे पथजाचहा उत्पत्ती कथन नानाप्रकारच्या कथा. अयोनिसेभवजरम- इत्यादि करा, मानि म्हणाळा, यापमाण मारा जुन्या पवित्र अमततल्य गोष्टा ज्यांच्या त्रव- आदराने प्रश्न कल्यमळ 6. बहातपर्यी णाने मनाला व कणाला आल्हाद हाता. अशा महात्मा नदोपायन याने येवाकम व सविग्नर मनोहर वाशान सांगतल्यास, त्यातच केरळचे जस वडावत मागण्यास जरब का जन्महा सविस्तर कथन कम, परत सप्रामद् वशपायन मणनात ह राना, पापापामन
जे वृष्णि आणि अंध्रक, त्यांचा रतिहास मांग- मकन करणार ही माऱ्य, अनका्थ यकत ण्याचा राहून गेळा आहे; तर तेवदा ते करपा विलित्र, दिव्य व पण्यकारक अशी कथा पी करून आम्हांस मांग तुळा सांगी, ती खरवण कग, या कथन मामश्य
साति शानका, व्यासांचा. अस आहे की, ही जा म्यगणरूपाने किवा
मज्ञ शिप्य वशंपायन याने भागेनिहाम म पुस्तक रूपाने जापल्यापाशी सवल, किवा विस्तर श्रवण केल्यावर वशंपायनाळा वष्णि- वारंवार तरवण कराळे त्याचा नश म्ह कुलावपरया प्रश्न केळा होता; तीच हक ग र क. हं पि | न ल्काकत ढाका असर गा न स्वगे टाकाल त्याचा मोटा ७४, सागता. गार हारट, ह गाना, ज्यांना हँ" ६: र यांना ** ह '' म्हणन जनमेजय विचारतो:--हे मोते, आना- अंगठा नि शान किवा डोळ्यांनी बोथ कता
पर्यंत आपण वेदांचा मतेळ विस्तारून सांग- यत नाही. अश प्रका व नत्य, अव्यक्त व
णा रिं व अनेक अर्थोनी यकत अगे महाभारत सद्मैदात्मक जे मायादाजल आह्र विवा प्रकृति-
१ हरिवशपव, ]
संवळित परुप, तं सष्टाचे आदिकारण टाय
त्यापासन ह इश्वरात्मक जनगतू उत्पन आल. ,
हा जा अव्यक्त सैज्क आमित तैमम्वी पुरुष हान ब्रह्मा हाय; हाच सवे भतांचा उत्पत्तिकता व नारायण जा विष्णु याच तंत्राने वायणारा असन महत्त्वाचा ( बद्धींचा ) अभिमानी होय या महत्तत्वापामनच अहकार उत्पक्न आला अहंकारापासन आकाशादि महामने व महा भतांपासन जरायन, स्वदज. वगर संव भत साष्टे या क्रमानं हा स्टांच उत्पतीचा आध अखंड चाळ आहे. असा; ते पवित्र व एक ण्यास पात्र व मीही. पावित्र असन वंश कीर्तनाम समव, असा योग जळून आलण्या- मुळे वेदालला न सोडता. माझ बद्धिसामथ्यानुरुप सृष्टीच्या आदिपासन तो वष्णिवेश्ञाच्या आरंभागयन अत्यत्तम जी भतसाषएट तिथ वणन अवयवशा: विस्तरून म तळा मांगर्ता, ह्या वणनांत ज्यानी ज्यांनी पवित्र कर्मे केळी त अमरामर कात मंपॉदिट अशा अनक पुरुषांचे उलललण थणार आहेत यामळे हे. वणन पदांची कोत. वार विणारे, यशादायक, शव्रचा नि:पात कग्णार स्वग देणारे, आयप्य व सेपालि वाडविण असे आहे. याकरितां त टक्ष टडन एक भगवान स्वयंन याने मझ्ममनांची अटंका- रादि सृष्टि निमाण केल्यावर नानातऱ्हेची स्ट प्राणिसाष्टि निमोण करण्याचा सेकल्प करून प्रथम उदक निमाण केळे, य त्या उदकान ठिकाणी आपल वीय माडे, आप म्हण उदक याळटान * नारा" अशी मज्ञा आहे. यार कारणु नर म्हणन इर यापासन त आले; व इंथ्वरालांच नारायण अर्स म्हणतात. यान कारण नारा म्हणज उदक हच त्याचे अयन म्हणजे आश्रयस्थान होय. असो, इंधरानं उदकांत वीय सोडल्यावर कांही कालानें तं
८ हरिवंश.
मान्याच्या वणाचे एक अड झालं
मन, वाणी,
' वेरीळ , सात
त्या अड्या- तून त्रह्मदेव आपण होऊनच उत्पन्न मला म्हणनच त्याला *' स्वयभ '' म्हणतात, अम आमच एकिवांत आहे. अमा; भगवान ब्रह्मट वान त्या अंडांत अनक वप वसती करून नेतर त्या अडाची दान शकर कर्ली, त्य पका एका शकळाने म्वग व एकाने पर्वा बनावटी आणे उभय लाकांमधील मा अवकाश त्यालाच त्यानं आकादी अशी संज्ञा दिळी, परथर्वी ही पाण्यावर तरती ठवन निज ठिकाणीं दहा दिशा निमोण कल्या नेतर सूष्टिकत प्रनापॉते निमाण करावे असा सेकल्प करून त्यांच्यापर्वी काट. काम. क्रोथ, विपयप्रीति व व्रत्पांडाच्या थर्नीवर पिण्ड-रसा£ि ही निमाण कळी, एवर् झाल्यावर मर्रीचि, अत्रि. अंगिरा, पलम्त्य, पळह. कत व वसिष्ठ अस सात मानसपत्र उत्पक्न कळ. यांच पत्री केवळ नारायणपरच ज्यांचा वृत्ति आह असे मनक, सनेदनप्रभति त्रत्देवाचे मात पत्र होते. त्यांनी जरी समार मिथ्या आहे जशी या मरीच्यादिकांची कानटबाडणी कळी तरी तिला न नमानतां त्यांनी कममागच श्रष्ठ मानन गहस्थाश्रम स्वीकारला. आतां ज सनकादिक साते मरीच्यादिकांच्या पदांचे ब्रह्मपुत्र म्हणून सांगितळे त्या सवात सनत्कुमार हा ज्येष्ट हाता. 'शोवाय या. सातांत रुद्र म्हणन एक होता.तो त्रहदेवाने आपल्या रोपापासन निमाण केला होता
हे जनमेजया, रुद्र त मरीच्यादि सांत यांनी पुद साष्टि उत्प्न कली आणि स्कंद व सनत्कुमार' ह॒ आपलं तेज सािनिमाणाचे कामी खर्ची न घालतां तसेच राखन राहिले प्रभापतींना सात दिव्य महावश निमाण झाले. या वंशांत यक्ष
४ श्रीमन्महामारत. [ अध्याय २.
-- ------------ ---पपप----पपपाा---५--मामा भाया
मिशाचादि देवगण जन्मास आले, व ६ अध्याय दुसरा, मोठे कर्ते व संततियुक्त निपजले. शिवाय कमती याच वंश्ञाला आदित्यादिक देव व कशयपादि दक्षोत्पत्तिकथन,
महर्षि हे अलंकृत करिते झाळे. नंतर त्याने वेदपायन सांगतात:--याप्रमाणें प्रजा विजा, वज्ञ, मेघ, सरळ व वक्र अशीं उत्पन्न केल्यावर त्या वसिष्ठ प्रजापतीला इंद्रधनष्ये, पक्षी व पेन्य हीं उत्पन्न अयोनिसभव अशी शतरूपा नामक खरी केलीं. त्याचप्रमाण यज्ञाचे सोईकारेतां केद प्राप्त झाली. जनमेजया, हिला अयोनिसंभव यजवेंद, सामवेद हे निमोण केले. नंतर म्हणण्याचे कारण ही स्वतेजाने स्वगोलाही आपल्या मुखापासून देव व वक्षस्थठापासून व्यापून राहाणारा जो वसिष्ठ प्रजापाति त्याच्या पितर उत्पन्न केळे. उपस्थापासून मनुप्य व योगप्रभावापासूनच उत्पन्न झाली होती जघनापासून असुर, साध्य व इतर देव निमोण हिने आपल्या उत्पत्तीबरोबर प्रथमतः अयुत केले. त्याच्या इतर गाव्रांपासन लहानथोर भत-, वर्षपयेत परम टश्चर अशी तपश्चयी केली सृष्टि उत्पन्न झाली. वसिष्ठसज्ञक प्रजापति व नंतर आपणास संताति व्हावी अशी जेव्हां याचे मनांत प्रजावद्धि करावी अस आलें. म्हणन तिला उत्केठा झाली, तेव्हां ती महातेनस्वी त्यानं प्रथम कांहीं मानसप्रजा उत्पन्न केली; परंत जो वसिष्ठ प्रजापति त्याच्या सन्निध त्याला तीपासून जेव्हां पढे पिढी चाट होईना तेव्हां आपला पति मानन जाऊन राहिली त्यांन आपल्या देहाचे दांन भाग केले. पका एका जनमेजया, हा जो पुरुप याला स्वायं भागाचा पुरुष केला व दसऱ्याची स्त्री बनविली. मव मन असं म्हणतात, व याचा काढ एका- नंतर तिचे ठायी पुरुषानं नानाविध प्रना निमाण हत्तर यग असतो. या वसिष्ठप्रमापतीपासन केली. याप्रमाणे त्या पुरुषाने आपल्या महिम्यान शतरूपेळा वीर नामक पुत झाला, या वीराला स्वगे व परथ्वी; ही. भरून टाकली. भगवान कटेम प्रजापतीची मळगी काम्या नांवाची विष्ण याने विराट पुरुष निमाण केला; त्यान ( पत्नीत्वानं प्राप्त साठी. तिजपासन त्याला प्रिय मनुनामक पुरुष उत्पन्न केळा. या मनूचा जो जत, व उत्तानपाद असे दोन पुव झाले. पुढे काळ त्याळा मन्वंतर म्हणतात. याप्रमाणे या कन्येला सम्राट, कलि, विराट व प्रभ मन्वंतर म्हणजे वसिष्ठ प्रजापतीची द्वितीय असे चार पुत्र झाले. हे पुत्र तिळा प्रियत्रत सृष्टि होय. याप्रमाणे या समथे विराट परुपान पतीपासन झाळे. अत्रि नामक प्रमापतीने प्रजा उत्पन्न केली व स्वतः तो नारायणापासन 'वसिष्ठाच्या दोन पुल्लांपकीं उत्तानपाद हा दत्तक उत्पन्न झाला असल्यामळ त्याची स्टि तीही घेतला, त्या घरीं उत्तानपादाला सनता नामक अयोनिसंभव झाली स्रीपासन चार पुत्र झाले. ही सनता म्हणजे याप्रमाणे सांगितलेली जी ही आद्यसष्टि धमेप्रजापति यानं अश्वमेध केला असतां जी हिजप्रत जो पुरुष जाणतो त्याळा दीघोयप्य, अति संदर कन्या निर्माण झाली तीच. हीच कोर्ते, धन्यता, संतती, *विद्या व यथेच्छ प्रसिद्ध भक्त ध्रुव याची माता होय. उत्तान लोकप्राति ही. लाभतात पादाळा सनतेपासन जे चार पुत झाले म्हणन कनल सांगितळे त्यांचीं नाव:---घुव, कौर्तमान्, आयप्माना आगि वस हीं 'होत. या
१ हरिवंशपव | ८ हरिवंश, ९
शेवटल्या दोहोंच्या ऐवजी कोठे कोठें मुळे क्रपिजन फार क्षव्ध झाळेवत्यांनीं पुर्ाळ शिव आणि आयस्वती अशींहि नांवें संततीसाठीं वेना्या उजव्या हाताचे मेथन आढळतात. सनतेच्या ठिकाणीं उत्तान- केले. त्या मंथनापासून प्रथुनामक पुत्र उत्पन्न पादाने बरव नामक जो पुत्त उत्पन्न केला झाला. त्याला पाहतांच क्रापेजनांना फार म्हणन सांगितळें त्याम तीन सहस्र दिव्य आनंद होऊन ते म्हणाले, हा महातेजस्वी वर्षे तपश्चयी केली. तपश्चर्येचा हेत त्रह्म- राजा आपल्या प्रजेहा फार आनंद देईल व प्राप्ति हा होता. असो; त्याच्या तपश्चयरने त्रह्म- | यांचे यश फार वाढेल. क्र्षींच्या या भाकि- ठेव प्रसन्न होऊन, भतळावर ज्याळा उपमा तोम्रमाण एथु हा ठपजतच धनुप्य, खड व नाहीं असे अढळस्थान सपतक्रपींच्या अग्रभागी कवच धघारणकतो असन तेजार्न जाळतो त्याने त्याला दिळे. या तपाचे खोगाने अवाची कीं काय इतका उग्र असे. हा वैन्य पुजन पथ अतिशय वाढलेली कौर्ति व संम्रद्धि पाहन देव ' सव क्षत्रिय जातीचा प्रथम पुरुष असन राज- आगि असुर यांना मान्य जे शाक्ताचार्य यांनींही सूय यज्ञाचे पार्यी ज्यांना अभिषेक केला
[र काढिळे की, ' काय हो या. अवाच्या अशा भूमिपाठांतही प्रथमच होय. याने तपाचा प्रभाव ? कोण तरी चाचे तेज कीं वैनाच्या दुराचाराने गांजलेल्या पृथ्वीचे रक्षण सप्तपींना देखील याढा आपला अग्रेसर केळे. या पएरथूमुळे राजयश गाण्यांत निपुण पतकरून राहावे लागे, ! या ध्रवाला श्िष्टि, जे सूत मागध ते अस्तित्वांत आळे. हे जनमे मव्य व दभ अस्ते तीन पुत्र झाठे. यांपैकी | र्या? आपल्या प्रभेढा उपजीविकेला विपुल दृष्टीला सच्छाया नामक स्त्रीचे ठिकाणीं धारस मिळावे म्हणून यानं देव, क्रपि, पितर, निमेळ असे पांच पुत्र मठे. त्यांची नांवे;--- (नत) गंधवे, अप्सरांसहित सर्प, यक्ष, वछी व रिपु, रिपुंजय, पण्य, वकळ व वकतेजस हीं पतत यांच्या साह्याने पएथ्तीपासून थान्य रूपाने होत. यांतील रिपळा वृहतीनामक पत्नीचे टस काढले. एथ्वी नेही ठिकठिकाणी धान्यरूपी
ठर द्ल्य प्र कु ठिकाणीं अत्यंत तेजस्वी चाक्षप नामक पुत्र 2. 9 (पट परजामताचे अळया
णधारण पृ थळ झाला, चाक्षपाला वीरणप्रजापतीची कन्या (१ रस्ट अतायवे पाहत
आ. पुप्करिणी नांवाची स्री मिळाठी, हिचे ठायी»... (९ साल. पा अता चाक्षपार्ने मनसंज्ञक प्न उत्पन्न केळा, या. रिलेडिनीपासून हविधोन नामक पुत्र झाला
च धपण क येकर मनन भरण्यपनापत चर्या चेरा वाता व घीनाळा धिपणा नामक अग्निकन्येपासन ह सहा पुत्र झाले. त्यांची नाव: प्राचीनबर्हि,
चे ठायीं दहा पुत्र उत्पन्न केले. त्यांचीं नांवें: गक, गय, कृप्ण, त्रज व अनजिन, यांपैकी ऊर, पुरु, शतद्युत्र, तपस्वी, सत्यवान, कावे, प्राचीनबार्हे हा हविर्भानाचे पोटीं मोठाच परा- आझडुतू, अतिरात्र, वसुद्युज्न हां नऊ; व दहा- क्रमी पुत्र निपजला. कारण त्यानें प्रजावृद्धि व्याच अभिमन्य. यांपकी ऊरूला आझेयी ' फारच केली
नामक स्त्रीचे ठिकाणीं अंग, समनस, ख्याति, हे जनमेजया; या प्रजापतीला मराचीन- केतु, अंगिरस् व गय असे सहा पुत्र झाले. यां- बार्हि असे नांव पडण्याचे कारण असे पेकी अंगाला सनीथिपासन वेन नांवाचा एकच होते की$ याचे यज्ञममीचे ठायीं भे बहि पुत्र झाळा, हा वेन फार दुराचारी निघाल्या- म्हणजे दभे वाढळे होते त्या सवाची झग्रे
श् श्रीमन्महामारत. [अध्याय २ टटटटटटटटटटटटनााटाााााामयााकायायचाळायाााााकककककत हणण ११23? प्राची म्हणजे पूर्वेदिशेकडे होतीं; व हे दर्भ आंवरा; या अश्िवायूंनी प्रथ्वी बहुतेक ल्या इतके वाढले होते कीं, त्यांनीं सवे एथ्वीचे पृष्ठ करून टाकली आहे, कॉरेतां आतां हे आ आच्छादून गेले, ह्या प्राचीनबहींने प्रथम व वायु शांत होऊं न ; व पुढील भविष्य मर् दीरषैकालपर्यत अतिशय मोठें तप करून कळत असल्यामुळें मी ही रत्नासाररू नंतर सवर्ण नामक समुद्रकन्येळा आपली | दिव्य व अतिसुंदर अशीही मारिष पत्नी केळी. या सवणी नामक समुद्रकन्येला | नांवाची वृक्षकन्या माझे गमोत धारण करू या प्राचीनबहीपासून दहा मुढ्गे झाले. हे ठेविली होती. ही मी तुम्हांला देतों; हिला तुम्ह सवेही धनुविद्येत मोठे निपुण असून त्या सर्वो- आपली बायका करा, व हिजपासून सोम नाही प्रचेतस् हेच नांव होते. तसेंच या दाही वंशाचा विस्तार होऊं था. या कन्येच्या ठिकाणं जणांचे आचारविचार एक जातीचेच अस- अर्धे माझे व अर्धे तुमचे अशीं तेजे मिळू ल्यामुळें त्या सर्वानींच समुद्राच्या पाण्यांत दक्ष नांवाचा अशितुल्य तेजस्वी पुत्र हो ड्ढ' राहून दहा सहस्र वर्षेपर्येत मोठें कडक तपा- तुमच्या तपस्तेजाने । बहुतेक जळन गेठेल्र चरण केळे. हे सवे प्रचेतस् बंधू तपाचरणांत या प्रथ्वीला पुन्हा संजीवन करून प्रजावृरि गंतळे असतां एथ्वीवर कोणी देवरेख करणारा करील. गि | नाहींसा झाल्यामुळे सवे प्रथ्वीवर वृक्ष इतके. सोमाची ही प्रार्थना ऐकून त्या प्रचेत्यांन माजळे कीं, सर्वच जंगळमय होऊुन ' वृक्षांवरीळ आपला राग आंवरून ती वृक्लकन्र जाऊन धान्यादिक पिकेनासे झाळे. मारिपा हिशीं धर्मविधीनं लस लावले, नेत आणि सवेत्र आकाश अत्युच्चवृक्षांनी व्यापून दाहो प्रचेत्यांनीं मिळून त्या मारिपेच्या ठिकाए गेल्यामुळें वाऱ्याला राहाण्यास रीघ नाहींशी आपल्या मनोबलाने गर्भ स्थापित केला. याः होऊन प्राण कोंडल्यामुळें प्रजा पटापट मरूं गर्भाचे टिकाणी सोमानेही आपल्या तेजान लागली; व दहा सहस्र व्षेपर्यत प्रजेचे सव अंश ब्रातला. मग या. उभय तेजांच्ट व्यापारच बंद पडल्यासारखे झाळे. नंतर तपाने संयोगाने दक्षप्रजापति नांवाचा महातिजस्व पूणे झाठेळे असे सवे प्रचेते तप पुरे करून पुत्र उत्पन्न झाला. यानें सोम वंशाची वृद्वि एथ्वीवर आळे व प्रथ्वीची अवस्था पाहुन करण्यासाठीं नाना जातींची अनेक सष्टि निमा. त्यांना अत्यंत क्रोध आला. मग त्यांनीं ण केली, त्यांने केवळ संकल्पमात्राने अनेक आपले मुखापासून रागाचे आवेशांत वायु व स्थावर वस्तु, जंगमवस्तु, द्रिपाद व चतुप्पाद- अभि निर्माण केले. पेकी वायूने ते वाढलेले | ही निर्माण केळे व नंतर मनोबळानेंच त्या सव वृक्ष उल्थून पाडून शुप्क करून टाकले, त्या जातीच्या स्रियाही निमीण केल्या. या व अशीने ते जाळून खाक केले. या रीतीने स्रियांपेकी त्याने दहाजणी धर्गमरतीना वृक्षांचा बहुतेक फन्ना झाला. या प्रकारचा हा दिल्या; तेरा कश्यपाढा दिल्या व उरल्या 1 चाढलेला पाहून दैक्षांचा राजा जो सार्या नक्षत्र नांवाच्या त्या सोमराजाला सोमप्रजञापाते तो आती कांही थोडेच | दिल्या, या कन्यांपासून देव, खग, नाग, गाई, व्ष रांहेढे. आहेत. असे पाहून, देत्य, दानव, गंधये, अस्परा व अन्यही अनेक त्या प्रचेत्याकडे आला व म्हणाला, “ हे जाति निर्माण झाल्या; व ह्या वेळेपासन, हे प्राचोनबहीच्या पुत्रांना, आतां आपला क्रोध ; स्रीपुरुषांच्या मेथुनसंबंधापासून त
हरिवंशपते. ] ८ हरिवंश. ७
दिकांनीं घातलेले जे सापिंड्यादि कृत्रिमप्र- तिबंध ते त्यावेळीं नव्हते. व यामळेंच ही गोष्ट वेडेपणाची किंवा चकीची होती असा क्रषि केवा ज्ञाते लोक तरी त्यांवर आरोप करीत नाहींत. हे राजा, हे दक्षादिक सारे दर य॒गा- रंभीं नवीन निमाण होऊन अशीच प्रजा वाढ- वीत सुटतात व पुढ प्रजा अनावर वाढली
त्प्न झाली. या वेळेपर्वीची साष्टि मात्र कल्पापासन, दृष्टीपासन किंवा स्पशापासन त्पत्न झाढेली असे
जनमेजय विचारतो:---आपण देव, दानव, धवे, उरग, राक्षस, तसाच महात्मा दक्ष याची । उत्पात्ते यापर्वींच सांगितली. त्या वेळीं आपण असे सांगितले कीं, दक्ष हा त्रह्मदे
घाच्या उजव्या अंगठ्यापामन निमाण झाला तशीच त्याची स्त्री ब्रह्मदेवाच्या डाव्या अंग- ठ्यापासून झाली. असे असून आतां आपण अर दक्ष झाला असंही सांगतां, यामळे मळा मोठा घोटाळा पडला आहे. तरी डे ब्राह्मणश्रेष्ठा, ह्या माझ्या संशयाचा आपण
उलगडा केला पाहिजे. दसराही एक संशय
म्हणजे तिळा आळा घालण्यासाठी प्रतिबधक नियम केळे जातात. याप्रमाणे या नियमांतळ रहस्य ज्ञात्याला ठाऊक असल्यामुळे तो त्याला भलत नाहीं. त्याचप्रमाण, हे राजा, सृष्टीच्या आरंमीं आरंभीं वडील धाकुऱ॒पणाचा नियम हलींप्रमाणं वयावर अवलंबन नव्हता जो तपाने किंवा प्रमावाने अधीक तोच वडील
आहे. तो असा कीं, हा दक्ष जर सोमान स्व- असा तेव्हांचा नियम अपे 'गर्भा वरलेल्या मारिषेचे ठिका असो; टक्षाचीही वर सांगितलेली चराचर म्हणजे अथोतच सोमाचा हा दहितृपुत्र किंवा ' सृष्टि कशी झाली हे जो जाणतो त्याचीं या नात होता, तर त्या टक्षानच आपल्या नक्षत्र | लोकीं संकटे दर होऊन त्याला पुष्कळ संज्ञक कन्या आपला आजा जो सोम त्याला | संताते होईल व स्वगेळोकीं त्याचा बहुत देऊन त्याचा हा सासरा झाला या घोटाळ्याला ' गोरव होईल फाय म्हणावे !
वेशंपायन उत्तर कारेतातः--हे राजा, भळीकडल्या नियमांप्रमाणे पाहातां तझ्या शका | थाथ आहेत. कारण, सांप्रत उत्पत्तीचा निय- मरुतांची उत्पात्ति, 1 म्हटला म्हणने पश्चादिक ज्या ति्येकयोनि| जनमेजय विचारतो:-हे वैशंपायना, देव, भाहेत, त्यांत प्रमोत्पादनाचे कामीं सहज । दानव, गंधवे, सप, राक्षस, इत्यादिकांची उत्पत्ति वत्तीपळीकडे दसरा निबंध नाहीं. परत मन- विशेष विस्ताराने सांगा यांमध्ये सरपिडांतील मळगीचे ठिकाणीं उत्पात्ते वेरांपायन सांगतात:-हे राजा, पर्वी त्रह्म- रू नये; असा शास्त्राचा निरोध आहे, व हा देवाने दक्ष प्रजापतीला ' तं आतां प्रजा दिव कायम राहावा हें इष्टच आहे. तथापि | निमोण कर ' अशी आज्ञा दिली असतां ष्टीच्या आरंभीं जे क्रपि व ज्ञाते होऊन त्यानं कसकशी साशि निमाण केली, गंठे त्यावेळीं त्यांना होईळ तिकडन प्रजेची ऐक. त्या समथ दक्षाने त्रइषि, देव,, गंधर्व, उत्पत्ति वाढादिणें हीच गोष्ट मख्य साध्य अस- असर, राक्षस, यक्ष, भत, पिशाच; पक्षी, पशु ल्यामुळे, प्रजा पुष्कळ वाढल्यानंतर ती अति- व सपादि, हे सवे मनापासनच उत्पन्न केले राय फाजील होऊं नये, या उद्देशाने मन्वा- | परंतु दक्षाचे व शंकराचे वांकडें असल्यामुळे
*५_ /४ “९. "५. ”५../*-. /५-€४-”
अध्याय तिसरा.
०-०
श्रीमन्महाभारत. [ अध्याय ३.
त्यांने ही प्रजा वाढ नये असा संकल्प केल्यानें पुन्हा नारद उत्पन्न करावा. मग या करारा- ही मानससष्टि पुढे प्रजावृद्धि करू शकेना; प्रमाणें दक्षानें आपली एक कन्या ब्रह्मदेवाला तेव्हां आतां प्रजावृद्धि कशी करावी अशा दिली व अह्मदेवानंही टक्षाच्या शापभयास्तव मोठ्या विवंचनेत दक्ष पडला असतां मेथन- पुन्हा तिचे ठिकाणीं नारद उत्पन्न केला धमाने साष्टि वाढविण्याची तोड त्याला सचली.| जनमेजय विचारतो:-हे वेशंपायना, नार मग त्यानं वरण प्रजापतीची कन्या आसेक्नी दाने दक्षप्रजापतीचे पुत्र संसारांतत फुकट नांवाची होती, तिळा आपली पत्नी केली, ही घालविले म्हणन ज॑ आपण वर सांगितले, ते असिक्नी पिपल प्रजा धारण करण्याविषयी | कसकशा रीतीनं ते मला सविस्तर सांगा समथ अथात अत्यंत सशक्त व मोठी तप-' वैशंपायन उत्तर करतातः-दक्षाचे महा- स्विनी होती. दक्ष प्रजापतिही मोठा वीर्येवान् पराक्रमी पुत्र प्रजेची विशेष वद्धि करण्याच्या असल्यामळे त्यांने स्वतःच असिक्नींचे ठिकाणीं नादांत आहेत अशांत त्यांची व नारदाची पांच हजार पुत्र निमाण केले. पुढं हे पांच | सहज गांठ पडली. सहस्र पुत दक्षाप्रमाणंच प्रत्येकजण झपाट्याने | तेव्हां नारद त्यांना म्हणाला:-मला तम्ही प्रजावृद्धि करणार असं पाहून बातमी देण्यांत फार मख दिसतां; कारण, तुम्हीं प्रजा वाढवि कशल देवर्षि नारद हा त्यांचा नादा करण्या- ण्याचे मनांत आणिले खरें, परंत ज्या कारितां व स्वतःला शापप्राप्ति करून घेण्या-| या प्रथ्वीवर राहून तुमच्या प्रजेला उदर- साठींच कीं काय, त्यांना पुढीलप्रमाणे बोळला, | भरण करावयाचे ती पथ्वी किती विस्तृत आतां हा नारद म्हटला म्हणजे दक्षाच्या| आहे, खालीं वर चोहोंबाजंनीं तिचा परिघ शापभयास्तव मुनिश्रेष्ठ कश्यपाने दक्षाच्या केवढा आहे, म्हणजे प्रजा फाजील झाली असिक्नी नामक पत्नीची भाकटी बहिण जी | असतां तिचे धारणपोपणाला ही पथ्वी समथे वीरणी तिचे ठायीं पुन्हा उत्पन्न केलेला पुत्र होईल कीं नाहीं, याचा अंदाज काढण्यापूर्वीच होय. पुन्हा म्हणण्याचे कारण प्रथम नारद हा तुम्ही प्रजावाह्री करूं पाहातां. नारदाचे हे ब्रह्मदेवानं भापलळा मानसपुत्र म्हणून उत्पन्न बोलणे त्या दक्षपुत्रांना खरे वाटलें व त्याचे केला होता. असो; या नारदाने हयेश्व नांवाने सचनेचा अंगीकार करून पशश््वीचे प्रमाण प्रख्यात असलेळे टक्षाचे सवे पुत्र सशस्त्र शोधण्याकारेतां ते निरनिराळ्या दिशांकडे सक्तीने फसवन संसारांतन उठवन लाविळे, चालते झाळे. ते आपल्या कामास इतक्या ही गोष्ट नारदानेच खास केली अशी बातमी | उत्कंठेने लागले कीं, त्यांनीं अन्नपाणीही टाकले, जेव्हां अतुल पराक्रमी दक्षाला समजली, तेव्हां पुढे वायुभक्षणही सोडिले; व अखेरीस समद्र तो नारदाचा नाश करण्याविषयी उद्युक्त झाला, शोध गेलेल्या नदीप्रमाणें ते गेळे ते परत हे कानीं येतांच परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव _हा | आलेच नाहींत बडी बडी क्रूषिमंडळी पा ्यावात्ता नराजर आ ब्हाकाचा चतधरान अध्यात्मपर अयं कला घेऊन काकड गाळ त. त्याच च. ध्यस्थीनं आहे व तोही उत्तम आहे; ता असाः-नारद त्या दक्ष- दक्षाचा व म्रेह्यदेवाचा गोडीगुलाबीने करार पुत्रास म्हणाला को, तम्ही संतानवृाद्धि करू निघाला ठरला. तो असा कीं, दभ्षान॑ आपली कन्या ब्रह्मदेवास द्यावी व ब्रह्मदेवाने तिचे ठायीं
---- - >>: मामकाडाी यल
स्वरे; पण हा प्रपेच किंवा हे तुमचे शरीर ज्याच्या षु ( पढे चालू. )
न----.३-------८-----३--.----चन-नकक्कक-----ददत---::--.३६-८----:-:-:८::८८:-२<>:-----:-----::-------:4:4---:--:५॥---८--५--ाा-ा-नर्-----पप---शपश-पाईलशॅलरशॅश0४ी? 00? ४000 त न पक नल
१ हरिवंशपवे. |
हरिवंश. ९
पुत्रांची याप्रमाणे वाट झालेली पाहन दक्ष प्रजापतींने आपल्या पाहिल्या वौरणीसंज्ञक सत्राचे ठिकाणीं पुनरापे एक हजार मुलगे उत्पन्न केळे. या सवोना शाबळाश्र असं म्हणत. यांनाही नारदाने त्यांच्या वडीळ बेथेप्रमाणेंच कानमंत्र सांगन संसारांतन उठवन लाविलं. नारदाने ज्या वेळीं त्यांना उपदेश केला त्या वेळेस त्यांनाही ती गोष्ट रुनन ते परस्परांत म्हणाले, “ नारदाचे म्हणणं वाजवी आहे. पथ्वीचे प्रमाण किती आहे व आपल्या वडील बंधची वाता काय झाडी याचा आपण अगोदर शाध लावन येऊं, आगि मग खशाल संतति वाढवीत बसं, '' असा संकेत झाल्यावर तेही स्वस्थ मनाने व एकच मद्दा डोळ्यांपुढे ठेवन क्रमाक्रमाने त्यांचे परवेज अंध ज्या मागाने दाही दिशा फांकळे होते त्याचप्रमाणें शोधाथं गेळे, व समुद्रास मिळालेल्या नदी- प्रमाण पुन्हा परतले नाहींत. याप्रमाण दसऱ्याही पोरांची नारदाने वाट लावलेली पाहून दक्षान संतापून नारदाला शाप दिला कीं, तझा नाश होईल व त॑गभवासाच्या
दुःखांत पडशील, (या शापबलामुळच नारदाला पुन्हा जन्म घ्यावे लागल, अर्स दिसते. )
हे राजा, याप्रमाणें बंधच्या शोधाथे गेलेले शाबलाः्यध परत आले नाहींत त्या दिवसा पासून कोणीही बंधू आपल्या हरवलेल्या
मन ह कमक ज्य
( मागाल पानावरून पढ चालू. )
' डवबता त। लबपासन जाला
बंधूच्या शोधाथ गेढा असतां बहुधा तत्काळ मरतो व याकरितां शहाण्यानं असली गोष्ट करूं नये,
हे दुसऱ्या वेळीं उत्पन्न केलेळे पुत्रही [यनाट झाळे असं पाहातांच, आमचे असं ऐकिवांत आहे की, त्या दक्ष प्रापतीन पुनर्रापे आपल्या वीरणी स्त्रीचे ठिकाणींच साठ कन्या नेमाण केल्या; व, हे कसश्रेष्ठा, या साठही मळी करयप;, सोम, धम व दसरही कांहीं मर्हाप यांनीं वरल्या. त्यांची गणती येणंप्रमाणे: दक्षान त्यांतील दहा धमेक्रपीला दिल्या; तेरा कर्यपाळा दिल्या; सत्तावीस सोमाठा; चार अरिष्टनेमीला; टोन भगुपुत्राला; दोन अंगि- रमाला: व दोन जो विद्वान् कृशाश्र त्याला. आतां या मुळींचीं नांवं मीं तळा सांगतो तीं एक, अरुंधती, वसु, यामी, लवा, भाम, मरुत्वती, संकल्या, महतो, साध्या व विश्वा. याप्रमाणे या दहाजणी 'धमक्रपींच्या पत्नी झाल्या. आतां या दहाजणींची मंतति ऐक विश्वेपामन विश्रेदेबवे झाले; साध्येपासन साध्य झाले; मरुत्वतीपासन मरुत्वंत झाले; वसपासन वस झाळे; भानपासन भान झाले: मह्तेपासन महत झाल: धोप नांवाची जी मंत्राभिमानिनी नागवीथी नामक जी स्वगेमागाभिमानिनी देवता ती यामीपासन
' शाली. अरुंधतीपासन पथ्वीविपयक परा, आपाधि
वगरे आठी, संकल्पेपासन सवांच्या मानसांत राहाणारा मो संकल्प तो झाला. यामीची कन्या जी नागवीथी तिजपासन वृषल्बा झाली. हे
वळाबर उन राहिले आहे, त्याचा प्रथम तुर्म्हा शोध . राजा, प्राचेतस दक्षाने सोमाला ज्या नक्षत्र- कळा काय ८ तम्हास आंत, बाहर, खाला, बर व्यापून | सक्तक सत्तावीस मली दिल्या, त्याचा विष्ट द 2 शं
[य रडले आहे, ह शाधिलत काय? ह्या प्रभञावरोबर । नाचे ( अश्विनी, भरणी, वगेरे ) ज्योतिषशास्त्रात
त दशदिशा आत्मशोधना्थ गल, व तेथे पवनभक्षण दय वी विशेष क्री टे देखील वज करीतो तांत्र तपस्या करून परमात्मरूपांत सद्ध हत वचून
मिळाल्यामुळे समुद्रास मिळालेल्या नदीप्रमाणें अद्यापि दोसिमानू ज आठ वती स्हणान म्हट्ल आहेत परतले नाही. त्यांचे मीच थोडेसे विस्ताराने वणेन सांगतो
हरिवंश ८---२,
१० श्रौमन्महाभारत. [ अध्याय १.
आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष | निमोण केलल्या शिल्पशास्त्रावर अद्यापि अनेक व प्रभास अशीं त्या आठांचीं नांवे आहेत. मनष्य पोट भरीत आहेत. आतां कश्यपाला यांपेकी आपाला वैतंड्य, श्रम, शांत व माने; दक्षाने ज्या तेरा मली दिल्या त्यांपैकी भुवाचा पुत्र लोकध्वंसन करणारा भगवान् काल; सरभी नांवाची जी कन्या होती, ती तपाचर सोमाचा पुत्र भगवान् वच्चा ( यापासन मनप्य णाने अत्यंत शद्ध झाली असन शिवाय शंक- वचेस्वी होतात ), यज्ञांतील हुतद्रव्य वाहून राची तिजवर पूणे कृपा असल्यामुळे तिचे नेणारा जो द्रविण तो धराचा पुत्र, धरालाच | ठिकाणीं कऱयपापासन एकादश रुद्र निमाण मनोहरा म्हणन दसरी स्त्री होती त्यांचीं नांवे:-अजेकपात्, अहिबेध्न्य, शिशिर, , हर, बहुरूप, उ्यंबक, अपराजित; भायी शिवा नामक होती. तिजपासन मनोजव वृपाकपी, शंभ, कपदीं व रवत. असे हे तिन्ही व अविज्ञातगती असे दोन पुत्र अनिलाला भवनांवर सत्ता चालविणारे एकादश रुद्र झाले. अशिवसचा पुत्र कमार, हा मोठा तेजस्वी सांगितले आहेत असन शर नामक तृणाच्या अडपांत जन्मास यांशिवाय मगव्याथ, सपे, कपाली, इत्यादि आला. त्याच्या पाठीवर शाख; विशाख व इत्यादि मिळन शकडो, हजारा रुद्र; जे नेंगमेय असे भाऊ झाले. एकण हे चार अस्नीचे चराचर सृष्टीला व्यापन राहिळे आहेत, अस्ते म्हणजे अनलवसचे पुत्र. यांपेकीं या कमारा- पुराणांत सांगितले आहेत लाच कातिकेय असेही नांव आहे. कारण हा हे भरतश्रेष्टा, आतां कऱयपाच्या तेराही सहा कृत्तिकांपासन ( एकेकीन एक मख व स्त्रियांची नांव ऐक. आर्दिते, दिति, दन, दोन हात याप्रमाणं देऊन ) झाला होता. यालाच अरिष्टा, सरसा, खशा, सरभि, विनता, ताम्रा स्कंद किंवा सनत्कूमार म्हणतात. हा अस्नीनं क्रोधवशा; उरा, कटू व मनि, आतां यांची आपल्या तेजाच्या चतर्थाशापासन उत्पन्न केला. अपत्ये ऐक. मागील मन्वंतरांत तपित नांवाचे प्रत्यपाळा देवळ नामक क्रपि झाळा, अशी ' कोणी बारा ठेव होते. त अत्यंत यशस्वी असं प्रख्याति आहे. या देवळालाही मोठीं क्षमाशील जं चाक्षप मन्वंतर त॑संपावयाच समारास व मोठीं तपस्वी अशीं दोन अपत्ये होतीं. एक प्राणिमालांची हितञाद्वे मनांत धरून सवे पुत्र व एक कन्या. योग-सिद्धा नामक एक जण एकत्र मिळन परस्परांस म्हणाले, '“ चला, अत्यंत सुंदर व बहुतकाळ ब्रह्मचये वृत्तीनं आपण विलंब न करितां अदितीचे गीत राहाणारी बृहस्पतीची बहिण होती. ही विरक्त | शिरू ब॑ पुढील मन्वंतरांत जन्मास येऊं, वत्तीने पथ्वीपयेटन करीत असतां वसंतला | यांतच आपले कल्याण आहे.” आठवा जो प्रभास त्याची खत्री झाली, व तिचे वेशंपायन सांगतातः---याप्रमाणे चाश्षूष ठिकाणीं प्रभासाने विश्वकर्मा नांवाचा महा- मन्वतराचे अखेरीस संकेत करून ते बाराही- भाग्यवान पुत्र उत्पन्न केला. हा विश्वकमी जण वेवस्वत मनु प्राप्त होतांच दक्षकन्या जी हजारा जातींच्या शिल्पांचा ब-भपणांा निमाण- | अदिति तिचे ठिकाणीं मरीचिपुत्र कश्यप कतो अन प्रंपूणे शिल्पवेत्त्यांत वरिष्ठ होय. याचे वीर्याने द्वादशादित्य संज्ञेने जन्मास देवांचा कारागीर हाच, त्या सवीची विमानं आले. यांचीं नांविः--विष्णु, इंद्र, अयेमा, धाता, त्यानेच बनविळीं व या थोर कल्पक पुरुषाने ' त्वष्टा, पूपा, विवस्वान्, सविता, मित्र, वरुण,
१ हरियंशपवे, ]
अंश व अतितेजस्वी भग असे हे बारा. पवी चाश्षष मन्वंतरांत जे बारा तपितसेजक देव
करूं गेल्यास ती शेंकडांनीं, हजारांनी किंबहना असंख्यातांनींच करावी लागेल
सांगितले तेच हे द्वादशादित्य हे वर सांगि- हिरण्यकश््यपला महान् तेजस्वी चार पुत्र होते, तळंच आहे. आतां सोमाच्या ज्या पतिपरायण त्यांचीं नांवं: अनर््हाद, ऱ्हाद, प्रऱ्हाद ( जगत्
सत्तावीस तेजस्वी स्त्रिया सांगितल्या त्यांना प्रासद्ध तोच) व चवथा पुत्र संः
त्यांच्याप्रमाणच अत्यंत तेजस्वी अनेक अपत्य आलीं. अरिष्टनेमींच्या स्त्रियांना सोळा मुळे
झालीं. बहुपुत्राला विद्वत, अशनि, मेव व ंद्रथनु अशी चार अपत्ये झाीं. आपले
मळचे आगरस कळ सोडन अन्यत गेळेला
जो शोनक त्यापासन उत्पन्न झालेल्या ब्रह्म-
क्रषींलाही मान्य ज्या क्रचा त्या आणि कशाश्र नामक राज्पि यांच्या सेयोगापासन देवांची आये निमोण झालीं बा जनमेजया, वर मांगितळेळे हे सर्वे देवगण सहखयगांचे अंती पुनरपि याचप्रमाणे न्मास येतात. यांपकती फक्त तेहतीस देव मात्र आपखपीन जन्मास येतात. दव म्हणविणारांना देखील उत्पत्तिव ल्य हीं आहेतच, ज्याप्रमार्ण इहलोकी सये नित्य उगवतो व मावळतो, त्याचप्रमाण हे देवतांचे समदाय यंगायगांचे आरंभी उत्पन्न होतात व अंतीं लयास जातात म्ही अर्से ऐकिता कीं, हिरण्यकशिपु व हिरण्याक्ष असे दोन बलाढ्य पुत्र कश्यपा- पासन दितीला झाले. यांशिवाय तिला सिंहिका नांवाची कन्या होती व ती विप्रचितीला दिली होती. हिला सेंहिकेय नांवाचे महाबलिष्ठ पुत्र झाळे, त्यांच्या अनयायांसह त्यांची गणना
एवंच, या
इंद्रदमन नांवाचा पुत्र झाला.
य[पका ऱ्हादाळा र््हद नामक पुत्र होता; संऱ्हादाला मेट व निसंद अमे दोघे होते; अनऱ्हादाचे आय, शित्री व काळ असे तीन; प्रऱ्हादाला विरेचन नामक एकच पुत्र होता. विरोचनाला सव प्रख्यात बलिझाळा. या बळीला, हे राजा, शभर पुत्र होते. त्यांचीं नांवं:-धतराष्ट, सय, चेट्रमा, इंद्रतापन, कंमनाभ; ग्टेभाक्ष, कामे, वगरे, वगरे, या स्वीत जो वडील होता त्याचे नांव बाण, हा अत्यंत बलिष्ठ असन शंकराचा प्रेय भक्त होता. कारण, पवेकल्पांत या बाणाने उमार्पाते जो शकर त्याची कृपा संपादून असा वर मागून घेतला होता काँ, मी सदा आपल्या (शकराच्या ) पाठीशी असावे.
या बाणाला लोहिता नामक ख््नीपासून हा इतका पराक्रमी झाला कीं, शकडो नव्हे लाखा असुर त्याचे अनुयायी जनले. हिरण्याक्षाला मोठे विद्वान् व बलाढय असे पांच पुत्र होते; त्यांचीं नांवें:-अ्झर, शकाने, भतसंतापन, महानाभ व कालनाभ. दनला अत्यंत तीत्र पराक्रमी असे दाभर पुत्र झाले. हे सवे तपस्वी व महा- बळाढ्य होते; यांचीं नांव यांच्या महत्वाच्या मानाने यथाक्रम सांगतो, ती अशीं:-द्रिमधी शकनि, शकुशिर, विभ,राकुकणे, विराध, गवेष्ठी
केली असतां दहा हजार होती, अस सांगण्यांत टेडभी, अयोमुख, रोबर, कापेळ, वामन, येतं य़ा संहिकेयांचे पुत्रपौत्र यांची गणती 'मराचे, मधवा, रा, राकाशरा, वृक; विक्षोभण, __ १ हे तहतीस म्हणज आठ वसु, अकरा रुद्र केतु, केतुवीये, शतऱ्हाद, रद्राजत, सत््याजतू, बारा आदित्य, एक इंद्र आणि एक प्रजापति, यांवरूनच 'जनाभ; महानाम पिक्राता काल तेहतीस को देव असा लोविवी समज झालेला | नाभ, एकचर्क; महाबाहु, तारक, महाबल; दिसतो. वैश्वानर, पुळोमा, विद्रावण, महासुर, स्वर्भान;
१२
-..>------५--:८८>->---> “ “शण
वृषपर्वा, तुहुंड, सूक्ष्म, निचेद्र महागिरी, असिलोमा, केशी, शठ, बलक,
मद, गगनमर्था, बलाढ्य कंभनाभ; प्रमद मय, कंपथ, हयग्रीव, वेसप, विरूपाक्ष, सपथ, हर, अहर, हिरण्यकशिपु, शतमाय, रोबर, शरभ; शलभ, व वीर्यवान् विप्रचित्ति, इत्यादि; इत्यादि. हे सवेहीजण कश्यपापासन दन नामक स्त्रीला झाले. म्हणन यांस दानव म्हणतात. या सवात विप्रचात्ते हा वरिष्ठ होता; बाकी सवेच बलाढय होते. हे नरश्रेष्ठा, या शभर बंधना झालेलीं मळ व त्या मांची मळे यांची गणना करण्याची सोयच नाहीं तीं केवळ असंख्य होतीं अस समज, स्वभा- नला प्रभा नांवाची मळ्गी होती. पुलोमाला तीन मली होत्या. हयशिराळा उपदानवी व वृषपव्याला शर्मिष्ठा नामक कन्या होती वेश्वानराला पुलोंमा व कालेक्रा अशा दान मुली होत्या. या फार बळकट असून यांना मळही फार झालीं. या दोघी मर्रीचिपुत्र जो मारीचि याला दिल्या होत्या. हा मारीचि मोठा तपस्वी असल्यामळ त्यान या स्त्रियांपासन साठ हजार पुत्र निमाण केळे. यांशिवाय त्यांने
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय १.
यायाय कमााााामाडायााडााधामाामााजाामाायायाचाभाायाडायानयचयाजाडायायाऱजाडााळााायवयााजाााामानाचायाायाजाायाडााचडाजयवयााायाजयाजयाकाजाभाचाकााडनयाभवीयानकानीकी कीक ८ कट कका 0 शीण"
ऊणनाभ, ' झाठे, म्हणन पर्वी सांगितटेंच आहे. आई देत्यव
बाप दानव अशा मिलाफापासन हे तेरा बंध झाळे असल्याने हे मोठे बलाढ्य, तीव्र पराक्रमी व अतिदारुण असे निपजले. यांचीं नांवे:- व्येश, शल्य, नभ, वातापि, नमाचे, इल्वल, खसम, अर्जिक, नरक, काळनाभ, शक, पोत रण व बलाढ्य वजनाभ. चेद्रसयीला चिरडन टाकणारा जो सिंहिकापुत्र राहू तोया सर्वाचा वडील बंध. ऱ्हादाला मक व तहेड असे दोन पुत्र झाळे, संदाला ताटकेच्या ठिकाणीं मारीच व केवळ देवतल्य पराक्रमी असता शिवमाण नांवाचा दसरा एक पुत्र झाला. हे राजा, दनचा वंश वाढविणारे जे मख्य मख्य ते हे:- यांचे पुढे पुत्रपात्र शेंकडा हजारांच आले निवातकवच नांवाचे जे मोठे तपस्वी व आत्म ज्ञानी दत्य निमाण झाळे ते सवे सेऱ्हादाचे झाळे, हे निवातकवच मणीमती नगरींत रहात असत. हे देवांनाही अजिक्य असत. परंत अमनाने या सवाचा फडशा पाडला. यांना तीन काट संताति झाली हाती. ताम्रा नामक जी करयप स्त्री होती तिला मोठ्या सशक्त अशा सहा मुली झाल्या. त्यांची नांवे :---काकी,
दुसरे चवदाश पुत्र निमाण केळे हाते. यांतील इयेनी, भासी, सग्रीवी, शाचि व गरृधिका. यां- काहींना पाळाम ( पुळामेचे पुत्र ) व बाको- पकीं काकीपासन काक ( कावळे ) आले; उल- च्यांना काळकय ( कालिकचे पुत्र) अशी संज्ञा कीपासन उळक( दिवाभीत ); इयेमीपासन इयेन हाती. हे सवेच मोठ अलाढ्य असन त्यांनीं | ( ससाणे ); भासीपासन मास ( कांबडे ); गृधी हिरण्यपुरांत वस्ती केळी होती. शिवाय, पासून गृध्न( गिधाड ); शुर्चापासून पाण्यांतील
देवतांपासन तुम्हांला मरण नाही
असा पक्षी (पाणपांखरं ), व सुग्रीवीपासून घोडे, उ
ब्रह्मदेवांनी त्यांना वर दिळा होता. अखेरीस गाढवे; याप्रमाणे ताम्रेचा वंश सांगितला आहे
सव्यसाचीने (अजंनान ) यांस यद्धांत मारिलं प्रभेला नहुप नांवाचा पुत्र झाळा, पुळोमेच्या मर्लीतील शाचे जी तिठा सेजय नामक पुन झाला शामिष्ठळा पुट व उपदानवीला दप्यंत झाला नंतर पर्वी सांगितळेली विप्राचेत्ती दानवाची स्त्री जी सिंहिका तिला सेंहिकेय नांवाचे तेरा मळ्गे
विनतेळा अरुण व गरुड असे दोन पुत्र आरूण झाले, यांपेकीं गरुड हा सवे पक्ष्यांत श्रेष्ठ असन त्याच्या पराक्रमाचा सवीना मोठा वचक
॥ हिशावाने पाहतां राहूच नांव वरील तरांत असावें परंत मुळांत तसे नाही; कढावित वरील _नांवांपैकाच एखाद्याला नामान्तर असले तर नकळे,
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ११
्नयाकभनककककाळककककक लक ाायाानायााााालचयजानाडााडायाडजााडीडाााडाडडनााााचडयाडाजडाचडननााययायाजााााजााचाडाडडमानधयायाजवायायानाडायशयाकधचामाचााोडशािवाचाडायीीबााव्पाडा्डाडाशोआवायाभाककाड्नाताीवीनभोकीमाधयकाभाकायाा काकी मडवकमा वडाला ममादासडयाडाडाान
"५ “४४४७ ५ ८२०--कनाना नापाक 0-2:
आहे. सरसेला अत्यंत तेजस्वी व अनेक मस्त- | मनापासन सात ब्रह्मत्रश्रॅपे निमीण केले व तेच कांचे असे भईवर सरपटणारे व आकाशांत आपले पुत्र असे मानिठे. हे जनमेनया, देव- भ्रमणारे सहस्र पुत्र झाले. तसेच अपरि- दानवांचा संगर होऊन सवे दानव मारले गेले मित तेजाने युक्त, मोठे बळवान् , अनेक त्यावेळीं कऱ्यपाची स्त्री दिते ही अपत्यहीन मस्तके धारण करणारे व गरुडाच्या ताव्यांत झाल्यामळे पुन्हा आपला पाति कश्यप याची राहाणारे असे नागजातींचे सहस्र पुत्र कटला तिने आराधना चालविली. नंतर तिच्या सेवेने झाल. यांतील प्रमख प्रमखांचीं नांवे:---शेप, ' करयप अतिशय संतृष्ट होऊन “ तला वाटेढ वासाक, तक्षक, एरावत;, महापद्य, कंबळ, ' तो वर मागन घे ” म्हणन मोठ्या गोडीने व ध्रतर, एलापत्र, शंख, कोटक, 'वनंजय, : लाडाने तिला म्हणाला, पतीची प्रसन्नता पाहून महानीळ, महाक०, धृतराष्ट्र, बळाहक, कुहर, . तिनंही वर मागितला. तो असा कीं, इंद्राचा पुण्पदष्ट , टमख, समख, शंग्ब, शेंखपाट, कापेळ, वध करण्यास सवंथा समथ असा अत्यंत वामन, नहप, शंखरोमा,माणे, इत्यादि, इत्यादि. तेजस्वी पुत्र मळा द्यावा. करयप क्रापे महा- यांच्या पुत्रपात्रांपकों क्र असे चांदा हजार तपस्वी असल्यामळे असलाही वर देणें त्यांस नाग संपावर उपजीविका करणाऱ्या गरुडाने अवघड न वाटतां, ते स्वस्थ मनाने तिला लोळवन खाऊन फस्त केळे, व यामळ सवे ' म्हणाले, : हे प्रिये, त॑ मागते आहेस तसला तीक्ष्ण दुंतांनीं यक्त असे हे नाग गरुडावर ' म्हणजे इंद्राळा मारणारा पेत्र तला खचित जळफळत असतात. दंतयक्त स्थळचर व पाण्यां- होटल. परंत या कामी तला दोन गाष्टी तील पक्षी ही धरेची संतति समजावी. सरभीनं पाळाव्या लागतील. त्या अशा:-'एक तर तला गाई व म्हशी निमाण केल्या. उरा नामक हा गभ शंभर वर्षेपर्यत पोटांत बाळगावा स्त्रीने वक्ष, वेली, लता व तृणाच्या सवे जाती. लांगेळ व दुसरी गोष्ट हा सारा वेळ तुला यांस जन्म दिला. खशेच्या पोटी राक्षस, ' अनन्यवृत्तीन॑ व अत्यंत पवित्रतेनं त्रतस्थ यक्ष, मनि व अप्सरा जन्मली. अरिष्टेनं मोठे | राहावे लागेल, ' भत्यांच्या या शाब्दांस तिनं बळवान् व अमित तेजस्वी अशा गंधवास जन्म तत्काळ रुकार दिला; व हे राजा, त्या पावित्र दिला, याप्रमाणे कर्यपाच्या वीयीशानं झालेली ' स्त्रीला त्या महातपस्वी कश्यपानं तिचे इच्छे- सवे स्थावरजंगम सृष्टि तला सांगितली. हिज- ' नरूप गभ दिला. गर्भ स्थापन करण्याचे वेळीं ऱ्यपांनीं ज्याच्या तेजाला मिति नाहीं व जो ती असंख्यच सवे गणांत वरिष्ठ व देवांनाही अमर अशा हे जनमेजया, येथवर जी ही मीं तुला पुरुषाचे एकाग्रतेने चिंतन करून त्याचें दुर्नि- सर्वे सृष्टि सांगितली ती सवे स्वारोचिप मन्व- वाये असं तेज आपल्या वीर्यात आणन ते तेज तरांतील होय. आतां वेवस्वतांतील सांगतो. दितीचे गर्भात स्थापन केलें गभेस्थापना या वैवस्वत मनच्या आरंभीं वरुणाने दीघेकाल- होतांच तो करमेठ क्रषि तपश्चर्यसाठी पवेतावर पर्यंत यज्ञ केला. त्यांत ब्रह्मदेवाला आलत्विज्य निधन गेला* इकडे "पाकशत्र जो इंद्र तो दिति दट होतं त्या समयी ब्रह्मदेवाने हवन केले १ द्दी गोष्ट म्हण ज़ पौराणिक बाट नव्हे. हो सवंथा त्या वेळेपुढची ब्रह्मदेवाची सष्टि मी आतां शास्त्रयुक्त ,व अनुभव यांनीं प्रस्थांपत आहे व प्रललक तला सांगवी आरभ! ब्रह्मदेवाने आपल्या | दंपत्याने ध्यानांत ठावेल्यास,खरोखर उंची संताते निपजेल
$
श्रीमन्महाभारत. भन्रत केव्हां होते हे पाहाण्यासाठी डोळ्यांत हे राजा, याळाच वीर, कृष्ण, जिष्ण, प्रजा- तेढ घालून टपणीस बसला. बहुत वर्षे त्याला पति, पर्जन्य, सूये असंही म्हणतात. किंबहुना कोठेच त्रतभ्भंग दिसेना. परंत शांभरावे वषे भर- हे साकार जगत् त्याचेच किंवा तोच आहे ण्याच्या कांहीसं अगोदर त्याला तिच्या आच- हे भरतश्रेष्ठा, ही वर सांगितलेली प्राण्यांची रणांत एक छिद्र सांपडले. त अस को, एक उत्पत्ति व विशेषतः मरुत देवांचे शुभ जन्म रात्रीं ती हातपाय न धतां तशीच आंथरुणा- . हे जो श्रवण किंवा पठण करील अथवा यांचें वर जाऊन निजली. एवढी फट सांपडतांच सम्यक ज्ञान करून घेडेल त्याला पुनजेन्माची इंद्र तत्काल तिच्या कुशींत ( तिच्या पाटांत ) ' देखील भीति नाहीं, मग परलोकाची कोठन
[ अध्याय १.
१४
शिरला व तिला त्यान अत्यंत गाढ अशी झोप आणिली
मग ती निद्रेचे भरांत बेदाद्ध असतां उंदराने
आपल्या वज्ञान तिच्या एका गर्भाचे सात तुकडे केले. इंद्र जेव्हां त्या गभांचे तकडे करूं लागला, त्या वेळीं इंद्र त्या गभाळा गप जस, रडूं नको म्हणन पुनःपुनः: दरडावन सांगं लागला, तो
तो. तो गभ अधिकच केकाटं ठागला. त्या. त्या
वळा इंद्रान सतापन आपल्या वज्रान पाहल्या सात खाडापक्रा पुन: प्रत्यक गभाचा
गभाच एकूणपन्नास गभ कल, पुढ ह एकण-
पन्ञास गभे मरुत या नांवाने प्रसिद्ध झाले. इंद्राने त्यांस गर्भात “मा रुद” म्हणजे रं
नको, रडूं नको, अस म्हटलें होतं म्हणून यांस मरुत हे नांव पडळ, व हे से इंद्राचे शत्र न होतां उलट त्याचे साहाय्यकर्त झाले
सारांश, एकाचे एकणपन्नास या श्रेढीने
जेव्हां प्रजा वाढत चालली, त्या वेळीं परमात्मा
जो हरि याने इंद्राला खष करण्यासाठीं, लोक
एकेका समहाला एकेक प्रजापालक म्हणजे राजा नेमन देऊन सवीची वेगळी वेगळी राज्ये स्थापन केलीं. या राजांत पथ हा पहिला राजा होता. असो; याप्रमाणे प्रजेची व्यवस्था ठावणारा जो हा हरि तोच परमपुरुष होय.
तेव्हां तो गभ रड-ओरडूं लांगळा,
असणार :
शर
अध्याय चवथा.
पृथूचे उपाख्यान, हे राजा, पितामह ब्रह्मदेव यानें मार्ग
सांगितल्याप्रमाणे वेनपुत्र पएरथु याळा सर्वात श्रेष्ठ
अशा राज्यावर अभिंपिक्त करून त्याजकडे पणे माळकी सोंपाविल्यावर उरलेल्या भिन्न भिन्न भतसमहांच्या राज्यांवर अधिपति नेमण्याचा
क्रम चालविला. तो. असाः---पाले, लता, सात सात खाड म्हणग एकण मळच्या एक
नक्षत्र, ग्रह, यज्ञ व तप इतकयांच आधिपत्य सोमोकडे दिल. जळाचे आधिपत्य वरुणाकडे दिले; यक्षांचे श्रष्ठत्व कबेरींकडे दिलें: विशद वांचें स्वामित्व अंगिरस कुलोत्पन्न वृहस्पतीकडे दिळे॑ व शक्राचायास भगकलाचे आधिपत्य दिले. द्रादशादित्यांत विष्णला श्रेष्ठत्व दिले, व अष्टवसत पावकाला, मख्य केल, सवे प्रजाप- तींचा मख्य दक्ष प्रजापाति केला, मरुटरणांचें नायकत्व इंद्राकडे दिलं; अमित तेजस्वी जो
ऱ्हांद त्याला देत्य व दानव या उभय कुलांचा
१ नक्षनाणामहंशशी । गीता, १०-२१, हर २ वित्तेशा यक्ष रक्षसां । गीता, अ. १०-२२, २३ आढिल्यानामहं विष्णु: । गीता, १०-२१,
४ वसूनांपावकश्चास्मि | गीता, १०-२१ रे.
५ प्रम्हादश्वास्मि दैत्यानाम्। गीता, १०-३०,
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १९
अधिपति केले. पितरांचे राज्यावर सरयपुत्र करत, महिने, दिवस, पक्ष, रात्री, तिथि, पवे यमधमे याला स्थापिले. अष्टमातृका, त्रतं, कला, काष्ठा, वगरे कालमाने, अयनांच्या गति मेत्र, गाडे, यक्ष, राक्षस व प्रथ्वीपाळ यांचें व योग ( ग्रहयाति वगरे ), या सर्वाचे प्रभत्व आधिपत्य नारायणाकडे दिलं. साध्य व रुद्र संवत्सराकडे दिलें चिं स्वामित्व वृषभव्वन जो शकर त्याज-. याप्रमाणे राज्यांची वांटणी केल्यावर कडे दिलं, दानव समहाचे नायकत्व विप्राचित्ती- ब्रह्मदवाने दिक्पाळ नेमिळे, वैराज प्रजापतीचा कडे दिले, हालपाणी शकर यास भतपिशाचांचा पुत्र जो सधन्वा त्याला पूर्वेचा दिक्पाल केल अधिपति नेमिळे. सवे पवेतांत हिमाल्याला दलिण दिशेचे पालकत्व कदेमप्रजापतीचा पुत्र अग्रस्थान दिले. नदांचे पतित्व सागराकडे शंखपद याजकडे सांपाविलं, राजसपुत्र महात्मा ठेविळे. गंध, मरुद्ठण, प्रेतादिक, “वाने, अत- केतमान याला पाश्चिम दिशेस नेमिले; त्याच- रिक्ष व पृथ्वी यांवर बलिष्ठ वायला . अर्धीश प्रमाणे पजेन्य प्रजापतीचा अमिक्य पुत्र जो नेमिले, बलवान् चित्ररथाला गंधर्वात वरिष्ठ हिरण्यरोमा त्याला उत्तर दिशा दिली. हे केळे, नागांत वार्सकीला व सपोत तक्षकाला नेमिलेळे दिक्पाल सपतद्रीपांनीं व अनेक पर्वेतांनीं स्वामित्व दिलें. हत्तींचे अग्रेसरत्व ऐरावताकडे, यक्त जी ही विस्तीण पथ्वी तिचे आप- अंधांचें उचेःश्रव्याकडे व पक्ष्यांचे गर्रंडाकडे आपल्या ठिकाणीं राहून भमोने आजपर्यंत प्रभत्व टिळे; श्रापदांचें स्वामित्व सिंहाकडे व पारिपालन करीत आहेत. वर जे भिन्न भिन्न गाईचे प्रभत्व सांडीकडे दिले. वृक्षांत अश्वत्थां-् राज्यांचे राजे सांगितळे, त्या सर्वानी मिळून कडे वचस्व ठेविले; सागर, नद्या, वृष्टि आणे एक राजसूय यज्ञ करून पथला वेदोक्त आदित्य यांच्या राज्यावर पञजेन्याला बसविले. विधीने आपणा सर्वाचा राजा म्हणजे चक्रवर्ती दंश करणाऱ्या प्राण्यांची मालकी शपाकडे नेमिले. दिली; सरपटणारे जे सर्पादि त्यांचा तक्षक याप्रमाणें व्यवस्था होऊन अतितेजस्वी स्वामी नेमला: गंधवे आणि अप्सरा यांची असे चाक्षष मन्वंतर संपल्यावर पुढील मन्व- नायकी बलाढय जो मटन त्याकडे दिली; तराची मालकी ब्रह्मदेवाने वेवस्वत मनकडे १ आम्हा, माहेश्ररी, नारायणी, पेंद्री, वाराही दिली, हे राजा, तुझी अनुकूलता असेल व तू कामारी, नार्रासही, अपराजिता. या आठ मातृका किवा ऐकण्यास राजी असशील तर या मनचे
दवशाक्त हात. सावस्तर वणन सांगाव, अस माझ्या फार २ रुद्राणां रोकरश्वारिम । गीता, १०-२२. मनात आह. कारण पुराणात याच फल फार् ३ गंधरवांणां चित्ररथ: । गीता, १०-२६. मोठं सांगितलेले आहे याचे श्रवणाने मान- ४ सपीणामस्मि बासुक: । गीता, १०-२८. प्रतिष्ठा, धनधान्य, कोत, आयप्य व अंती ५ ऐरावतं गर्जेद्राणां । गोता, १०-२७. स्वगेवास, है) सवे प्राप्त हातात, अस ६ उच्चे: श्रवसमश्वानां | गीता, १०-२७. सांगितलं आहे क ७ वैनतैयश्च पाक्षिणां । गौता, १०-३०. जनमेजय* राजा” म्हणतो:--फार , नामी ८ गाईकरिता राखून टवढेल्या गेलास सांड म्हण- गोष्ट; तर, वेशपायना, आरंभीं त्या' महात्म्या तात. पथ राजानं या वसंधरेचे दोहन कसकसे केले
९ अश्वत्यः सैन वृक्षाणां । गीता, १०००२६. त्से च त्यानंतर देव, पितर, काषि, देत्य, नाग,
शद श्रीमन्महाभारत, [ अध्याय ५,
यक्ष, वृक्ष, पवत, पिशाच्च, गंधवे; द्विजश्रेष्ठ, 'सनीथा नांवाची यमाची मलगी होती व ठा इत्यादि महासत्वांनींही तिचे दोहन कसकसे आपल्या आईच्या बापाच्या वळणावर गेल्यामळें केळं; त्यावेळीं पाचे कसली घेतलीं होतीं; वत्स अथीतच फार दष्ट निपजला. धम वगेरे सवे कोणकोणते होते; कसकसल्या प्रकारचें दूध गुंडाळून ठेवून लोकांत मनसोक्त वाग निघाळें व दघ काढणारे कोण कोण होते, हे. ठागळा. वेदघमांची म्योदा उलंघन अक्षयी सवे क्रमाक्रमाने मला सांगा. त्याचप्रमाणे अधमोमध्ये स्वतः रत होऊन लोकांनाही धमे पर्वीचे महर्षानीं वेन राजावर क्रद्ध होऊन बाह्य वतनाचा त्याने सक्तीने कित्ता घालन त्याचे हाताचे घसळण कां केलं, तही दिला. अथातच त्याच्या राजवटींत कोठें मला सांगा. वेदाध्ययन ऐक येईना, कोठे वषट्कार कानी
वैशंपायन म्हणतात:-झाबास जनमेजया, पडेना, देवतांना यज्ञांत हविभांग किंवा सोम- तुझी तत्परता पाहून मला मोठा आनंद झाला पान मिळेना. कारण त्याचे पुढें घडे आहे. मी तला वेनपुत्न जो पृथ याचे वृत्त भरावयाचे होते म्हणनच कीं काय त्याने सविस्तर सांगतो व तेही एकाग्र चित्ताने व' आपल्या प्रजाजनांत असा कडक हुकूम पवित्रपणानं असाच ऐक. हे राजा, हे पथचे फिरविला होता कीं, मला सोडन अन्य चरित्र अमंगळ, क्षद्र मनाचा, त्रतहीन, कृतघ्न, , कोणाही देवतेचे उद्देशाने यज्ञ किंवा हवन दृष्ट व कशिपष्य अशाला सांग नये; याची ' करतां कामा नये; केल्यास कत्योला तीत्र शासन योग्यता फार मोठी आहे. हे वेदाला मान्य प्राप्त होईल. यज्ञखरूप मीच आहे; या असन स्वगे, यश, आयष्य व धमेप्राप्ति करून मीच आहे; इंज्य मीच आहे. याकरितां देणारं आहे; व क्रषींनीं ही मोठी एक गप्त कोणालाही यज्ञ करणें असेल तर मलाच देव गोष्ट म्हणन सांगितळे आहे. त॑मी तळा मानन करावा; हवन करणें असेल तरी माझेच जशाच तसेच सांगतो, श्रवण कर. हे राजा, उद्देशाने करावे, याप्रमाणे लोकांना सांगन ब प्रथम ब्राह्मणांना नमस्कार करून जो कोणी , आपला ज्यांवर हक्क नाही. असले यज्ञांतीठ हे वेन्य चारित्र सविस्तरपणे नित्य लोकांस हविभांग मागून त्याने जेव्हां केवळ अमयाद कथन करील त्याळा कृत व अकृत कमांमळे , अंदाधुंदी मांडिली तव्हा मरीनिप्रभति महर्षि घडळेल्या पापांबद्दह हाय हाय करीत बस- म्हणाले, “ हे राजा, आम्हीं आतां बहत व्पे-
ण्याची वेळ येणार नाहीं | पर्यत यक्तदीक्षा घेऊन त्रतस्थ राहाणार आहोंत पशा करितां तळा प्राथेना एवढीच कीं, तं असा
अध्याय पांचवा. 'वमेलडपणा करू नका. आपली मागन चाळत
-५०७-- | आठेली रात ही नव्हे. ते प्रमापति या संज्ञेने
वेन राजा, या कलांत उत्पन्न झाढेला असन त्या संज्ञला
वशपायन सांगतात:-“-पृवेकाळीं अत्रि अनरूप असं मी प्रजांचे पाठन करीन, असा वंशांत उत्पन्न झालेला व अँत्रीप्रमाणेच पराक्रमी तं करारही केलेला आहेस. ” * अंग नांवाचा प्रजापाते धमेपालक होता; याप्रमार्णे ते सव महापे बोलत असतां याच्या पोटी वेन नांवाचा एक पुत्र झाला, तो दष्टबाद्षे व विपरीताथ करणारा वेन त्यांचा परंतु हा अत्यंत धमभ्रष्ट होता. याची आडे उपहास करून म्हणाला, ' क्रवीहो, तुम्ही
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १७
म्हणतां कीं, धमेमयोदा अशी नाहीं, तशी मग त्यांनीं मांडी सोडन देऊन त्वेषाने वेनाच्या नाहीं, तर मजविरहित धमाचा उत्पत्तिकता | उजव्या हाताचे अरणीप्रमाणें त्रुसळण तरी कोण आहे व मीं ऐकावे तरी कोणाचे ? मांडिले. तेव्हां त्या हातापासन अय्नीप्रमाणे या भतलावर मजसारखा कोण आहे ? अहो ! देदीप्यमान, नव्हे, साभ्षात् अग्नीच असा पथ माझी विद्वत्ता, माझ वीर्ये, माझे तप व माझी ! नांवाचा पुरुष निमोण झाला. परथ॒ जो उत्पन्न सत्यप्रांते, यांना भलोकीं कोठें तलना आहे ' झाळा तोच मोठा तेजस्वी व यशस्वी काय ? मखेहो, तमच्या अकला गेल्या कोठें 2' असन तो आजगव नांवाचे अतिश्रेष्ठ धनप्य; मी सवे प्राणिमाञांचा व विशेषकरून सवे दिव्यबाण व शारीररक्षणाथे अंगांत खेळ- घमांचा उगम आहे, हं तम्हांला करस कळत लेले देदीप्यमान कवच, अशा सिद्धसामरग्री- नाहीं ? माझी लहर लागेल तर ही प्रश््वी मी सहच उत्पन्न झाला. तो जन्मास येतांच जाळन खाक करीन; मर्जांस आल्यास मी सववत्र भतमात्रांना आनंदीआनंद झाला; हिला पाण्यांत बडवन टाकीन किंवा खपी त्याचा पिता वेन हा तत्काल स्वगोस गेला. हे वाटल्यास आकाश व पथश्वी हीं दोन्ही चांदन जनमेजया, असला दष्ट वेन स्वगोस कसा टाकीन, यांत काडीचा संशय बाळगं नका. * . गेला म्हणशील तर त्याच्या पोटी पथसारखा
याप्रमाणे प्राथना केळी असतांही मोहामळे 'सत्पुत्र निपजल्यामळं. कारण, पुत्र या शब्दाचा व ग्वामळे उन्मत्त आलेला वेन जेव्हां वाटेवर अथ पुम नामक नरकापासन त्रायते म्हणजे येईना, तेव्हां त्या महर्षींच्या पायांची आग पितरांना जो राखतो तो, असता आहे; व पृथ मस्तकाळा गेळी व दपाने फं फं करीत अस- या अथाला अनरूप असा सत्पुत्र असल्यामळे लल्या त्या महाबलाढ्य वेनाल| त्यांनीं जागच्या : त्याच्या बळान त्याचा पातकीही पिता स्वगोला जागीं दडपन धरिला, रागाच्या झपाट्यांत ' गेला, असो;पथ जन्मतांच त्याला राज्याभिषक त्याच्या उजव्या मांडीचे घसळण चालविळे. त॑ करण्यासाठीं चारी दिशांकडन नद्या व समद्र घ्रसळण चालले असतां एक अतिशय खजा व आपणांजवळील रत्नांचा उपहार घेऊन अंगीं काळाकडट्ट पुरुष त्या मांडींतन निघन कांपत कांपत येऊन उभे राहिले. त्याचप्रमाण अंगिरस क्रपींपुढे हात जोडन उभा राहिला. त्याची ती | कळोत्पन्न सवे त्रषि व देव, तसेच स्थावर- विव्हळ स्थिति पाहन निषीद( खालीं बस ) असं जंगम प्राणी यांसह ञ्रह्मदेवांनी स्वतः येऊन अत्रिक्रषीने त्याला सांगितलें. या शब्दावरून त्या महातेजस्वी पथळा सवे राजांचाही राजा त्याला निषाद असें नांव पडलें; व तो पुढें म्हणन प्रजापालनाचे कामीं मधोभिषेक केला निपादांच्या ( फांसेपारध्यांच्या ) कुलाचा याप्रमाणे मोठमोठाल्या धमेज्ञांनी त्या वेनपुत्र मख्य झाला. यानंतर वेनाच्या कल्मपापासन | पथची आदिराज्यावर स्थापना केली. तेव्हांपासून ( काळ्याकट्ट पापापासन ) धीवर म्हणजे ' बापाचे कृतीने प्रजाजन जे असंतृष्ट झाले होते ते मच्छिमार कोळी उप्तन्न झाले. याशिवाय या प्रतापी राजानं आपले अनकूल वतेनान
याद्रीवर राहाणारे मिल, तपार, रंगवून म्हणजे खष कैरून सोडले; व या त्याच्या तुंबर, वंगरे जाती व जे कोणी अधमेप्रिय प्रजारंजनाने लोक म्हणं लागले क्री, याला लोक ते वेनापासूनच झालेले असे समजावे.| १ अमिहेप्राथे अभि पाडण्याकारितां घेतलेल्या एवढे झाले वैरी कषींचा कोप शांत होईना व लांकडांपैकी खालचे
१८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ६ राजा ही संज्ञा सवेथा अन्वेथक आहे. सव गोष्टी केल्या आहेत, कोणती कौर्त मिळविठी भते त्याच्याशीं इतक्या प्रेमाने व अनकलतेने आहे, हे आम्हांला कांहींच समजत नाहीं. हे वागत कीं, तो समद्रावरून प्रवास करूं निघाळा ऐकन क्रपि त्यांस म्हणाले की,तुमच म्हणण खरं असतां त्याला त्रास न पडावा म्हणन समद्र आहे; तर याला अशी यक्ति करा कीं; या आपसखा बफासारखा घट्ट होऊन त्याला मार्गे पथने मागल्या कल्पांत जीं कृत्यं केलीं होती
त्याचप्रमाणे पवेतही दभंग होऊन मधन तींच याही जन्मांत तो करील, असे ग्रहीत वाट देत; ध्वजा उभारलेला त्याचा रथ राना- धरूनच तम्ही त्याची स्तांते करावी, असं वनांतन जाऊं लागला असतां मागात आलेली | आमचे तम्हांस सांगण आहे. मागील कल्पी क्षषद्धी आपोआप वाटेवेगळीं होत. परंत हा कसा होता; याने काय केल, त्याची त्याच्या ४वनेचा कधींही भंग होऊं देत नसत. माहिती आम्ही तम्हांला देता, ती ऐका. हा नांगरल्यावांचनच भमी पिके, नसल्या संकल्पाने पथ पवे कल्पी मोठा बलाढ्य, सत्यवक्ता; वाटेल त्या तऱ्हेची अन्न सिद्ध होऊन पुढं दानशील, सत्यप्रतिज्ञ, श्रीमान् , विजयी, येत. सवेच गाडे कामघेनच्या किंमतीच्या क्षमाशील, पराक्रमी, दुष्टांना शासन करणारा, झाल्या. वृक्षांवरील सवे फुलांच्या पांकळ्या भमेवेत्ता, दयाशील, प्रिय भापण करणारा;
मधाने थबथबत होत्या. याप्रकारे भतमात्र करणारा, त्राह्मणाप्रेय, सर्त्यानष्ठ, शमी, शांत, 'व्यवहारदक्ष करणारा, असा होता.
स्वानेदान पथचे साहाय्य करीत असतां त्रह्म- देवांनी सोमथज्ञ आरंभिला. त्या यज्ञांत सतीच्या दिवशीं म्हणजे ज्या दिवशीं सोमवल्ली कटन
ळलाकमान्य, इतरांचा सत्कार करणारा, यज्ञयाग
जीव लावन आपल कतव्य
तिचा अंगरस काढावयाचा असतो, त्या दिवशी याप्रमाणे क्रपींनी आज्ञा केल्यावरून सत नांवाचा पुरुष उत्पन्न झाला; व त्याच त्या सतमागधांनीं त्या पएथराजाचं यथास्थित यज्ञांत पुढें मागध नांवाचा दसरा एक मोठा स्तोत्र केळे व त्या वेळेपासन कोणत्याही राजानें ज्ञाता पुरुप उत्पन्न झाला, त्या वेळीं देवे आणि कांहीं स्तुत्य कृत्य केळे असतां सत, मागध, क्रषि यांनीं त्या दोघां पुरुषांना बोलावन बेदी, म्हणजे भाट लोक येऊन राजाचे गण सांगितलं कीं, अद्धिमंतांना, तम्ही दसर कांहीं गातात व आशीवाद देऊन जयजयकार करि- करूं नका; केवळ या पृथराजाची स्तृति करीत तात. असो; त्या स्तृतिकशल सतमागधांची रहा; व त्याच्या पुण्यकमाचे वणणन गा. ती स्तृति एकन पएथराजा अतिशयच खप झाला आम्ही तम्हांला या राजाची स्तति गावयास व त्यान त्यांच कामागेरीबद्दल सताळा अनप सांगतो. त्या स्ततीस हा राजा सवेथा पात्र नांवाचा देश, मगधाला मागध नांवाचा देश आहे. हे ऐकून सृत-मागध क्रपींना म्हणाले इनाम दिला. हे त्याचे कृत्य पाहून प्रजाजनही कीं, आम्ही देव आणि क्षि यांना स्ततीने फार संतृष्ट झाले; व मह्षींही म्हणाले की, खष करण्यास तयार आहो. परंत या राजाचे हा पथ प्रजेला कायमची इनाम, वेतन देऊन स्तवन करस करावे, त॑ आम्हांला समजत नाहीं. सख देणारा होईल. क्षींचा हा ऑरशीवांद कारण * याब लक्षण काय व यार्ने काय काय कानीं पडतांच अनेक प्रजाजन गोळा होऊन
१ राजा या शब्दाचा अर्थ प्रजेचे रजन महणजे पॅथूकडे आळे व महर्षींच्या वचनाचा उललेख करून म्हणाले कीं, हे राजा, तै आम्हांला
प्रजेला सतापत घारणारा अमा आह
१ हरिवंशपवे. | हरिवंश. १९
“नरा ुुुबबब००००५००00लतादटनायााययाचाभााकजाकायााचाकनायका “<< वळ कळ विविकमा अ 00१890ततत तत डाका वजया य. म ननद, 2० डत
पोटापाण्याची कायमची सोय लावण्यासाठी सांगितली, ती ऐक. बाबारे, अंगीं बळ असले कांहीं तरी इनाम, वतने करून दे. याप्रमाणे तरी समार न पाहातां अचरटपणा केल्यानें सवे प्रजाजनांनीं गराडा देऊन त्याळा आग्र- यश येत नसत. कोणतेही गोष्टींत सिद्धि येण हाची विनती केली, तेव्हां प्रनेचे चिरकल्याण तर सोईच्या रीतीने व विचार पाहून आरंभ करावयाचा हेतु मनांत धरून तो. बळाढ्य करावा ठागतो. तेव्हां त॑ जर प्रजारक्षणाथ हा पथराजा बनप्यबाण घेऊन प्रथ्वीच्या मार्गे यत्न चाळविळा आहेस तर ते॑ कशाने साधेल लागला. त्याच्या पाठलागामळ भमी भयभीत हे प्रथम मनाशीं पहा. मळा ठार करून तर झाळी व निरुपाय झाला तेव्हां गाडेचे रूप प्रजारलण होण शक्यच नाहीं. हें जर खरे तर ब्रेऊन सवे धरणीभर सेरावेरा धांवत सटलळी. ' तझाही हेत मिद्ध होत नाहीं आणि माज्ञाही नाश थही भधनप्य घेऊन तसाच तिचा पाठ- होतो, अस करण्यांत मतलब काणता यापेक्षा तं पुरावा घेत राहिला. अखेर त्याच्या ! आपला क्रोध आंवरून धर आणि मी तला अन- भयाने ती ब्रह्मलोकां गेळी,. पण पाहाते कळहोत. बाबार, मी गाय म्हणजे पश अर्से तं तो. देवांनींही अर्मिक्य अस्ता मोठा , कदाचित् मानीत असलास तरी शास्त्रांत जो बळाढ्य व मोठा करारी पथराजा, अति तत्र ज्लीवधाचा निपेच सांगितला आहे तो केवळ व अग्नीप्रमाणे जाज्वल्य असे आण लावलेळें मानवी स्त्रियांपुरता नसन पशापक्ष्यादि नाच धनप्य घेऊन तेथंही तिच्या पुढ उभाच. त्याच योनींच्या स्त्रियांपयतही त्याची व्याप्ति आहे; त॑ तेज व त्याचा तो अढळ निश्चय ह पाहन ' शिवाय तं आपणाला पृथ्वीपाल म्हणवितोस पृथ्वीला असं वाटले काँ, आतां याच्या ताव- त्याअथी तं धर्मोलुंघन करूं नयेस अशी डींतन आपणास अन्य काणी सोडविणारा | माओ विनंति आहे
नाहीं. तेव्हां ती पथ्वी स्वतः जरी जेळोक्याळा. याप्रमाणें अनेक प्रकारे गोरूप परवीन पज्य होती तरी आपला मोठेपणा बाजस ठेवन ' केळेला बोध ऐकन तो थोर मनाचा व थमेनिष्ट हात जोडन पथलाच शरण येऊन म्हणाली ' राजा आपला क्रोध आंबरून पृथ्वीला जे काय कीं, हे राजा, त॑ मला मारणार, पण स्त्रीवध म्हणाला, तं पुढील अध्यायी आहे
हा धमाला संमत नाहीं व तं आपणास धमज्ञ
म्हणवितोस त्या अथा तुला हे करणें उचित अध्याय सहावा. नाहीं. दसर, मळा नाहींशी करून तं प्रजा- न पालन क्स करणार ? कारण मजवरच लोक पुथ्वादाहन,
रहातात व मीच या जगताचे धारणपोषण प्रश म्हणतोः:--हे भरित्रि, त॑ अधर्म करिते. तेव्हां माझा नाश केल्यास ज्यांचा होईल म्हणन मला सांगतेस, पण माझी केवार घेऊन तं उठला आहेस त्या प्रजांचाही समजत या कामी काय आहे, ती मी तुला सत्यानाश होईल हा उघडा हिशेब तुला कसा सांगतो, ऐक. जो कोणी केवळ एका व्यक्तीच्या कळत नाहीं £ याकरितां तला जर प्रजेच्या हितासाठी-मभ ती व्यक्ति ता. स्वतः आपण कल्याणाची इच्छा असेळ तर माझा प्राण घेऊं | असो किंवा अन्य कोणी अस्तो-अनेक लोकांचा नको. तं आपल्याला प्रजेचा पालनवाला म्हण- | जीव घेईल, त्याला पातक किंवा अधमे लागेल
वितोस म्हणने तुला ही खरी गोष्ट समजून । परंतु हे कल्याणि, ज्या एका दुष्टाला मारल्यानं
२० श्रीमन्महाभारत. [ अध्याय १. अनेक जीव सुखासमाधानानं नांद लागतील । सिद्धींचे योग्य उपाय प्रथम योजन मग आरंभ अशाचा वध करण्यापासन बारीक मोठें करावा, मग यश हटकन येते. असो; तं मज- कसलेच पातक लागत नाहीं; उलट दष्टाच्या बर भरंवसा टाकिळा आहेस, त्याअर्थी, हे वधान जर अनेक लोक सखी होतील, तर धार्मिकश्रेष्ठा, मीच तला एक यक्ति सांगतं असल्याच्या वधांत पुण्यसंग्रह आहे, असे मी ती ही कीं, तं माझा पृष्ठभाग सम-विषम समजता; व याच न्यायानं मी माझ्या हजारा आहे तो सवेत्र पाणसळींत येईल असा सम- हजार प्रजांच्या कल्याणासाठी तला माराव- तळ कर म्हणजे माझ्या ओंटींतन दध यासच प्रवृत्त झालों आहें. मी केवळ माझ्या गळे असतां ते॑भमीच्या सवे भागांकडे प्रजेच्या हितासाठी जी गोष्ट करावयास तुला सारखे पोचेल सांगेन ती न ऐकून जर तूं माझे आज्ञेला' वेशंपायन सांगतातः--पृथ्वीचे त॑वचन पराड्मुख होशील तर तला बाणाने अशीच ऐकन वेनपुत्र पथ्राजाने आपल्या धन्याचे ठार करीन. तं मेल्यावर माझ्या प्रजा कोट अग्नाने भडाभड भमीवरील उंचवटे उडवन राहातील, हं तळा गढ पडळ आहे. पण एकावर एक रतच्ले. त्यामळ कांहीं टकड्यांचे त्याचंही उत्तर तला सांगतो. मीच स्वतः डोंगर झाले; व या यक्तीने बाकीची पथश्वी तुझ्याऐवजीं सवेभर विस्तीणे होऊन माझ्या समतल झाली. यापूर्वीच्या मन्वंतरांत म्हणजे अंगावर प्रजञेचें धारण करीन. ती भ्रांति तुळा चाक्षप मन्वंतराच्या अखेरपर्यंत भामि ही मूळ नको. तेव्हां तुझ्या धमकीला मी कांही भीत साष्टिधमोनं जशी होती तशीच विषम म्हणजे नाहीं; पण तूही ज्या अथी आपणास | ठिकठिकाणीं उंचसखल अशी होती, ( अर्था- धमज्ञ म्हणवितेस त्या अर्थी मी तला आज्ञा तच पाणी सवैत्र पसरू न शकल्यामुळे पिका- कारेता, ती ऐक; व माझ्या प्रजेला उत्तम प्रकार ऊपणाही यथातथाच असणार. ) व या तिच्या शावन टे. हे काम करण्याला तं समथंही विषमपणामळंच हलींच्यासारखीच शिस्तवार आहेस, म्हणून माझी आज्ञा अस्थानी नाहीं. | गांवांची किंवा शहरांची रचना पूर्वकल्पांत तुझ्या वघाथे धनुप्याला लावलेला हा माझा | नव्हती. धान्यही पुरेसे नव्हतं. गरचरणही उग्र बाण मी परत घ्यावा असं तझे म्हणणं | तितपतच, शेतीही बेताचीच व व्यापारी दळण आहे तर ते माझी कन्या होऊन माझे आज्ञेत | वळणही कृताकृतच असे. खऱ्याखोट्याचा वाग म्हणजे मी हाच बाण आटपून ठेवितो. | विचार तितपतच होता. बरें, मनण्याचे ठिकाणीं पृथ्वी म्हणते:-तूं सांगतोस त्या सवे गोष्टी, । लोभ किंवा मत्सरही नव्हता. हे अनमेजया, हे वीरा, मी करीन, याबद्दल खातरी असं दे. परंत सांप्रत हा वेवस्वत मन लागल्यापासन व परंतु तूं कोणते युक्तीने या प्रजांचें धारण | त्यांतही विशेषतः या पथची कारकीर्द सरू करूं शकशील ती तोड काढ. शिवाय माझं | झाल्यापासन वर सांगितलेल्या सवे गोष्टी अस्ति दोहन करावयाचे म्हणतोस तर वत्साशिवाय | त्वांत आल्या; कारण मधील उंचवटे काढून मला पान्हा सोडतां *येणार' नाहीं, म्हणन या पथने जेव्हां कोसोगागित एकजात ताटा- दोहनकाढी तूं वत्स कोण लावणार तीही "7९ स्प वजा कडे अस्ता अगराळ मुल साफ योजना कर. कारण मीं पूर्वी सांगितलेंच आहे करून सपाट जमीन केलो असतां पाणी सर्वभर पोचून कोणतीही गोष्ट करणं तर तिच्या भूमो सपीक हाळ, हा भावार्थ दिसता
“२५0 0 ण णी प)? 0 २0?) 0? 8 कीला पन
१ हरिवंशपवे. | हरिवंश. २१९
बटा -------:-----“--“«
>>>: ५-----.---५--५॥॥----ना
०० ०० पापाला टपटप
सारखी सपाट जमीन केळी त्या वेळीं प्रजा प्रतापी भतराष्ट्र हा दोग्या होता, यावेळीं निवा- जनांना आपण एकाच ठिकाणीं जमून एकवट ' लेल्या दुधाच्या म्हणज विषाच्या बळावरच हे वसति करावी, अशी सहजच बद्धि उत्पन्न नांग व सप इतकाले लट्टू पासले आहेत व इतके झाली; व तिचे योगानं समृहच समृह एकत्र भयंकर व उग्र झाळे आहेत. यांचें अन्नही होऊन लहानमोठे प्राम, शहर, नगर, हीं. विप, यांचे वतेनही विपारी, यांच वीयंही वसली. पथचे पूर्वी प्रजा कोठे रानांतील कंद- विषारी व विषाचच बळावर त॑ जगतात मलफलांवर कसाबसा गुजारा करी, असं यापुढे असरांनीं या वसंधरेचे दोहन केळे अस आमचे ऐकिवांत आहे. परंत पथन स्वायंभव ऐकितो. त्यावेळीं त्यांनीं ळोहमय पात्र बेतले मनला वत्स कल्पन खद्द आपल हातानं होते व शत्नंचा विध्वंस करणारी जी माया पृथ्वीची धार काढली व त्या योगाने एथ्वीवर . ( कपटाविद्या ) हेच दध त्यांनीं काढिले. यावेळीं धान्यच धान्य पिकं लागले; त इतके की, अजन . प्रम्हादपुत्र विराचन हा त्यांचा वत्स होता व देखीळ प्रजा आला तो दिवस याच अन्नावर 'देत्यांचा महाबळादय क्रत्बिज दोन डोक्यांचा निवोह करते. 'जो मधू तो दोहनकतो होता. ते या मायेच्या
मी असे ऐकिता की, यानतर क्रपींनीही बळावरच अद्यापिही मोठे ठकबाज, आति- एकदां या वसुंधरचे दोहन केलें, त्यावेळी बलाढ्य व अगाथ चतुराईने यक्त असे आहेत सोमाला त्यांनीं वत्स केला व अंगिरस पुत्र जो. वत्सा जनमेजया, पक्षांनीही या वसंधरेचे दध बृहस्पति तो दोग्या झाळा. दब काढण्याचे . काढिळें, त्या वेळचे भांडे कच्च्या मातीचे होत पात्र छंद म्हणजे वेद होत, व अशा रीतीन 'व दसर््याचे शरीरांत दडन बसणे म्हणजे ज दुघ प्रात माळ त कवळ अनुपमच हात. | परकायाम्रवशााद गुप्त वद्या हच दूध त्यांना त॑ कोणते म्हणाल तर तप व शाश्वत ब्रह्म काढिले, त्यावेळीं वेश्रवण हा वत्स होता व यांची प्राप्ति. त्यावर सव देवांनी पुरंदर इंद्राला; माणिवराचा पिता जो रजतनाभ तो दोहक पुढे करून सोन्याचे भांड घेऊन पुनर्रापे या होता. हा रजतनाभ मोठा तेजस्वी तीन डो- महाचे दुध काढल. त्यावेळां इंद्र हा वत्स क्यांचा हाता. यावेळीं संपादन केलेली जी हो होता व शक्तिमान साविता हा दघ पिळणारा , अतर्धानविधा तिचे बळावर अद्यापिही यक्ष होता. यावेळीं निघाळेळे दय फारच जोरकस चाळले आहेत. नंतर पिशाच व राक्षसयांनींही हात व त्यावरच दव अद्याप जगल आहेत. या एथ्वाच दूघ काढल. त्याचा हतू आपल्या तं दुध म्हणजे देवांचे अम्रत होय. यापुढे संततीचा संतोष करणें हा होता. यावेळीं अमित पराक्रमी जे पितर यांनीं रुप्याचे भांडं प्रेताचे कपालास्थि हच पात्र होते. दध काढ- घेऊन या वसंधरेपासन स्वघारूप दघ काढल. णारा रजतनांभच होता; वत्स समालि होता, यावेळीं सर्यपुत्र प्रतापी यम हा वत्स होता व व रक्त हच दभ. होते या टघाचे बळावर अद्यापि सवे लोकांचा संहारकतो जो काळ तो दध यक्ष, राक्षस, पिशाच्च, व इतर भते देवांप्रमा
९७ |
काढेणारा होता. यानंतर, मी अस ऐकितो | १ यक्षाचाद' दाया रजतनाभ म्हटले आहे; परंतु कीं, तक्षकाला वत्स करून व पाढऱ्या भाप | मत्रयपुराण ( अ० १० गो, १२ ) यात प्रतराक्षसात ळ्याचं भांडं करून नागांनीं व सपानीं विष दोहनकाला “ रोप्यनाभ ' हा दोंग्या दिला आहे,
रूपी दधै काढिलं. यावेळीं ऐरवतकळोन्पन्न
त्यान पनसत्ताचा दोष टळत!
र! >)
श्रीमन्महामारत.
| अभ्याय ६
गच चेनींत थाटांत राहातात. यापुढे अप्सरांचे | ताफे बरोबर घेऊन गंधवोनीं कमलपत्रांत हिचे दूध काढिले, त्यावेळीं चित्ररथगंधवे हा वत्स होता, व नानाप्रकारचे मधर सगंध हेच दूध काढले. सयोप्रमाण तेजस्वी, अपरिमित
असो; प्रथने याप्रमाणे ही पएथ्वी साफ
करून तिचे भाग पाडल्या दिवसापासन तिच्या वर शेकडा हजारां शहरनगरांच्या मालि- कांच्या मालिका बसल्या. धान्य तर अमोज उत्पन्न होड लागले, वस वेत्र आनंदाने ती फुळन
बलवान् महात्मा जो गंधवराज सरुचि तो गेळी हे जनमेजया, तो राजश्रेष्ठ पथ॒ असा
त्यांचा टोहनकतो होता. यासाठीं पवतांनीं. हिचे दघ काढिळ. त दघ कोणते म्हणाल तर मार्तमान् ओषांथे व नानाविध रत्ने हेच होय यावेळीं हिमवान् हा वत्म होता. महागिरी मेरू हा दोहनकता होता. त्यांचे पात्र शिला- मयच होते व या दोहनामुळें पवत अधिकच वाढले, हे राजा, असे ऐकितो कीं, याउत्तर वेळींनीं हिचे दघ काढिळ, त्या वेळीं पानांचेंच पात्र होते; व दध जे काढलं तं हेच कीं, कोणतीही वही जळली किंवा कापली असतां पुन्हा अक रित हाण्याची तिचे ठिकाणीं शाक्ते रहाणं या वेळीं फलांनीं भरठेला साळ्वृक्ष हा दोहन- कतो असन पक्ष वृक्ष हा वत्स होता याप्रमाणें ही वसुंधरा या चराचर भतांची भारणकती, पोपणकती, पावनकती;, आधार किंवा आश्रय, रत्नादिकांचे उत्पत्ति- स्थान, कामधेनृप्रमाग सवे इच्छा पुरविणारी व सवे प्रकारचे भान्य पिकाविणारी अशी आहे. हिचा परिघ म्हणजे समद्र होय. हिळा मेदिनी असंही एक सप्रासिद्ध नांव आह. हे नांव पडण्याचे कारण अस सांगतात की, मध कटभ नांवाचे अतिवळाढ्य असे दोन देत्य होते. त्यांचा मेर
तव्हापासन हहळा मादा अस म्हण ळागल
पृथ राजाजवळ केळेल्या* कराराप्रमाणे या भूमीने ज्यावेळीं त्याचे कन्यात्व पत्करिळे त्या दंडवत घालावें वेळेपासन हिला प्रथ्वी असे म्हणं ढागळ,
2 -“- 4४५५0 0“
पपराच झाड,
म्हणजे पाटातील. चरबी यानं ही भरून गेली म्हणन ज्ञाते पुरुप'
जदोग्ये, जीं जी
असामान्य पराक्रमी होता. प्राणिमात्रानं याला मस्कार करून याची पजा केलीच पाहिजे परंतु मोठमोठाले वदवेदांगवेत्ते महाभाग जे ब्राह्मण यांनीं देखील याला नमस्कार केला पाहिजे; कारण हा विष्णुरूपच होय. ज्यांना ज्यांना आपढी गादी कायम राहावी, अशी इच्छा असेल त्यांनीं देखीळ या प्रतार्पी परथला नमस्कार केलाच पाहिजे. कारण या भमंडला- वर्रीळ सवे रानांत पहिळा राजा तो होय ज्या शर योद्धययांना आपल्याला यद्धांत जय व्हावा अशी इच्छा असेळ त्यांनी देखील पथचेंच वंदन केळे पाहिजे. कारण योद्धयां तीळ देखीळ हा राजा पहिलाच योद्धा होता हे राजा, या पथचं यश इतके उज्ज्वल आहे को, जो कोणी यांद्धा या पथ राजाचे नाम संकीतन करून रणास जाहेळ तो कसलाही घार संग्राम असळा तरी त्यांतन सग्वरूप पार पडन नांवाळाकिकास चढेल. वाणिज्यावर जीविका करणारे जे मोठमोठे धनाढ्य वेश्य ळोक असतील त्यांनीं देखील पथच्याच पायां पडावे. कारण पथ हा महायशस्वी असन प्राणिमात्रालळा उपजीविकेचे सांधन त्यानेच दिळे आहे; त्याप्रमाणे वरील तीन वणीची सेवा रणे हाच ज्यांचा धमे आहे व आपले अत्यत्कृष्ट कल्याण व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे, अशा शाद्ध शाद्रांनी देखील यालाच असो; या निरनिराळ्या दोहन-समयीं जे
€ जीं ५_“. दुग्ध व जीं ज
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. रं म-->>र्ऱ>_<<<<>€->>_र्ज्ऱ्>ऱर््ययय्य्ञज्ञ्ज्ड होतीं तीं ही सवे मीं तळा सांगितळीं. आतां | या सातही मनंतीळ क्रपि, देवगण व मनंची याहून आणखी मीं तुळा काय सांगावें! जो सेतति हीं मव तळा सांगतो. मर्रीचरि, भगवान कोणी हे पथचे चरित्र नित्य आरंभापासन अत्रि, अंगिरस;, पुलळह, कत, पुळम्ल्य, व वसिष्ठ
श्रवण करील तो या भमीवर मुळानातवंडांसमह! ह सातही त्रह्मदेवाचे मानस पुत्र हाते. हे
दीघेकाळ आनंदांतराहील राजा, यांशिवाय उत्तरेच्या दिशेला दमरेही | सात क्रपि होत. तसेच सत्वगणी याम मंज्ञक
अध्याय सातवा टुव व त्यांचे उपजीवी दुसरे देव हे स्वायंभवांत
-:९:-ण होते आणि आम्नित्र, असम्िबाह, मधा; मेधा-
मनुवणेन, तिथि, वस, ज्यातिप्मान्, ग्रतिमान्, हव्य, सवन
जनमजय म्हणता:--ह तपाथना वशपायना, व पुत्र असं ह॒ मनचे महातेजस्वी दहा पुत्र मळा आपण सवच मन्वेतर. त्यांतील सृष्टीची . होते. हे राजा, याप्रमाणे तळा थोड्यांत प्रथम उत्पात व लय, संव मनूचा नाव व घत्यक मन्वेतरांचे वणन सांगितले, आतां बसिष्ठाचा मनूचा कालमयादा, हा संव यथातथ्य एकतावा, पुत्र आव, स्तंब, कायप, प्राण, वृहग्पाते, अशी माझा फार इच्छा आहे; कारता एवढा उत्त व॒ निश्ववन असे हे सात महात्रत आपण सावेस्तर सांगा सर्तताप म्वारोचिष मल्वेतरांत होते. असें
वरीपायन म्हणतात:--बाबारे, तूं म्हणतोस वायचे म्हणणे आहे. तपित नांवाचे या मनंत खरे, परंतु सवही मन्वंतरांचे सविस्तर म्हणजे देव होत. हवित्र, सक्ांत, ज्यात, आपमात, प्रापर वणन सांगण तर शाकडा वपाना अयस्मय प्राथेत, नभस्य, नभवं उज हे दुखाळ सागून पुर हाणार नाहा; याकारता तू महापराक्रमी व वीयवान् असे स्वारोचिप मनचे ते मजपासून सक्षपानच एकण्यास तयार हा. पुत्र होते म्हणन सांगितल आहे. याप्रमाण मीं पाहळा मनु स्वायभू, दुसरा स्वायाचप, तळा दसरे मन्वेतर सांगितल, आतां मी तिस- तिसरा उत्तम, चवथा तामस, पाचवा, ऱ्याच वणेन करता त ऐक. वासिष्ठ या संज्ञेने रवत, सहावा चाक्षप, हे सहा होऊन गेळलळे प्रसिद्ध असलेले वसिष्ठाचे सात पुत्र हे उत्तम मनु होत. ह कारवश्वरा, साजते जा मनु नाडू मन्वंतरांतीळ स्तताप होत, आतां हे सात पृवाचे आहे, याला ववस्तत अशी संज्ञा आहे. याचे कोण म्हणशील तर प्वेकल्पीं ऊज नांवाचे पुढे येणारा तो सावाण मनु, त्याच्यापुढील अत्यंत तेजस्वी जे हिरण्यगर्भाचे पुव तेच या भात्य, त्याचे पुढील राच्य व यांपुढील चार . जन्मी वसिष्ठाच झाळे. याप्रमाणे तला या मनंना मेरूसावणीं असे सामान्य नांव आहे. ' मन्बतरांतळे स्ार्पे सांगितले. आतां उत्तम हे राजा, मीं ज्याप्रमाणे ऐकली होतीं त्या- मनचे दशपल सांगतो. त्यांचीं नांवें :-ईप; ि तवी ्ि 201 चन
भस हे सवे आले. आता मी पदेष्ट सप्रक्रापे असे ग्हटटक्आह
तचा एक र | | सात व साप्र . __ २बगाली प्रतोत ह! नांवे आव, स्तव, प्राथ, पह १ भागवतांत हीं नांवे सावणि, दक्षसावार्ण, जह्म- | स्पात, दत्त, आल, व च्ववन अर्शी दिलो आहेत
सावणि, धर्मसावणि, रुद्रसावर्णि, देवसावणि व इंद्र | ३ मत्स्यपुशणांत हो पर्ढाल चार नांवे आढळत नाहोत मावाण अज्ली आहत | त्यांत केवळ पहिली लावन आहेत
>*-७-८-->५५-०८५- 00 ण ५0७ पट 70४० हणण कलाच 0टशण शह 0
२४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ७.
ऊ्जे, तनज; मधु, माधव, शाचि, शक्र, सह, असल्यामुळं त्या सर्वास नाडळेय अशी सामान्य नभस्य व नभ, हे दहा. आतां या मन्वंतरांतील संज्ञा होती. याप्रमाणें ही सहाव्या मन्वंतराची देव मानवसज्ञक होते. याप्रमाणे तिसरं मन्व- व्यवस्था झाली. आतां सातवा म्हणजे चाल तर सांगितळे, आतां चवथे मल्ंतर सांगतो, ते. मन ऐक. या मनचे नांव वैवस्वत, आत्रि, भग- ऐक. काव्य, पथ, अभि, जन्य, धाता; कपी- वानू-वसिष्ठ, महाषकश््यप, गोतम, भरद्वाज; वान् व अकपीवानू, हे सात चवथ्या म्हणजे | विश्वामित्र व क्रचीक महर्षींचा पुत्र भगवान् तामस मन्वंतरांतील सप्तर्षि, आतां या मनचे जमदासि. हे सात चाळ मन्वंतरांतील सपतार्प पुत्रपोत्र पुराणांत सांगितळे आहेत, त्यांपंकी होत. साध्य, रुद्र, विशेदेव, मरुत, वस, आदित्य व त्याच्या पुत्रांची नांवे तेवढीं तला सांगतो. ती अश्विन्नोदेव असे हे वैवस्वत मनंतील देवगण होत, हीं:--द्यांते, तपस्य, सतपा, तपोमळ, तपोधन, व इक्ष्वां्कप्रमख मनचे दश पुत्र होते. हे तपोराते;, अकल्माप, तन्वी, धरन्वी व परंतप; राजा; या मन्वंतरांतील वर जे महातेजस्वी
हीं सवे नांवे अशीं वायंनीं सांगितली आहेत; तीं मीं तला सांगितलीं. या मनंतील देवगण सत्यसंज्ञक होते. आतां पांचवे मन्वंतर सांगतो
£॥_ई%
या मलखतराच नाव रवत मन्वतर,यातालसप्त्षांचा
पर्जन्य, सोमपुत्र-ऊध्वबांहु व अत्रिपुत्रसत्य-
सात सप्तार्पि आले. भतरजस नांवाचे या मनेतील मख्य देव होते; व याच जातीचे रेम्य व पारिप्रुव संज्ञेचे विशेष देवतागण होते
महार्षि सांगितळे यांचे हजारो तेजम्वी पुत्र- पात्र या भमंडलावर दाही दिशांना व्यापन आहेत. यांशिवाय वर जी मर्वेतरं सांगितली
त्यांपकी प्रत्येक मन्वंतरांत लोकांची व्यवस्था नांवे:--वेदबाह, यदभ्न, वेदशिरा, हिरण्यरोमा,
लावण्याकारेतां व लोकांचे मरक्षण करण्या कारंतां पवी सांगितलेले जे सात सप्त म्हणजे एकगपन्नास मरुद्रण ते विद्यमान असतात व या सात सप्तकांपेकां चार सप्तक म्हणज
'अट्ठावीस मरुटूण प्रतिमन्वंतराच्या अखेरीस आतां मी तुला त्यांच्या मुलांची नांव सांगता
आपल्या सत्कमबलान मक्त हाठन शाशत
तीं ऐक:-धतिमान्, अव्यय; य॒क्त, तत्त्वदर्शी, 'त्रह्मपदाला जातात. ते वर गेळे म्हणने जे निरुत्सक, अरण्य, प्रकाश, निर्माह, सत्यवाक दसरे कोणी तपाच्या परिपाकाने त्या योग्य व कवी; हे दहा. याप्रमाणे हे पांचर्वे मन्वंतर | तेला आलेळे असतात, ते त्यांच जागीं नेमले सरले. आतां सहावे सांगता त॑ ऐक. भूग, नभ; | जाऊन एकणपन्नास ही ठरीव संख्या पुरी विवस्वान्ू सुधामा, विरजा, अतिनामा व केली जाते. याचप्रमाणे मार्ग गेढेल्या व सांप्र- सहिप्ण, हे सहाव्या म्हणजे चाक्षप मर्वं- तच्या मनंतही मरुद्रणांची पतेता होत असते तरांतील सप्तार्षि झाळे. आतां या मन्वंतरांतील हे कोरवेशवर, याप्रमाणे गेळेली हीं सात मरवं- देवगण सांगता, आद्य, प्रभत, करभ, प्रथग्माव तरं तुला सांगितलीं. आतां पुढे येणारी तीही व लेख, हे पांच देवगण होते. हे पांचही महा- सवे तला सांगता. येणाऱ्यांपेकी पांच मनंना तेजस्वी महात्मे देवगण झंगिरस कषीचे पुत्र सावणे अशी सामान्य संज्ञा आहे. या पांचां- होत. हे राजा, या ऊउरप्रशते दहा पकीं एक सर्येपुत्र व दुसरे परमेष्ठी प्रजापतीचे
पुत्र होतेव ते न ला नामक स्रीपासून झाले , इद्ष्वाकु, नग, शर्याति, दिष्ट, धष्ट, करूषक, नरे
१ ऊरु, परु, शतद्यम्न, तपस्वी, सत्यव।क, हवि, | प्यंत, परपध्र, नभग व कवि ( भागवत नवमस्कंध अ० अजिष्द॒त, अतिरात्र, सुसर, व अभिमन्यु,( मत्स्यपुराण.) | पहिला, ) मत्स्यपराणांत हो, नांवं फरकानं आढळतात
बाणा
१ हरिवंशपवे. ] हरिवंश.
पुत्र. हे चाघ्रे दक्षप्रजापतीचे नातू म्हणजे संहिता ब्राह्मणादि वेदभागाचे द्रष्टे व कर्ते क्षि प्रिया नामक मुळीचे मुलगे. हे मोठे तेजस्वी पुनःपुनः धमाचे कार्य उज्जीवित करतात. या असून मोठं तप करीत मेसपृष्ठावर राहिळे निरनिराळ्या सप्तपांत कधीं कधीं पहिल्यापेक्षा असल्यामळे या चोघांस मेरुसावणी असे नांव मागीळ क्रपि वरादि देण्याविषयी अधिक समथ पडळ आहे. रुचि प्रजापतीचा पुत्र रांच्य हा एक आढळन येतात, त्या अर्था या क्रपींची योग्यता मन॒ व भतिनामक दिव्य स्त्रीचे ठिकाणीं ठरविण्यांत काळ किंवा वय याचा विचार कर झालेला रुचीचा पुत्र भोत्य तो एक. याप्रमाणें ण्यांत मळींच अथे नाहीं; ते मवंत्र सारखे, हे पुढे येणारे सात-हे सवेही मन म्हणजे | हाच याचा उलगडा.
सावर्णांपासन पुढील सवे मोठे तपस्वी असन हे राजा, याप्रमाणें सप्तषषींचा विषय म्पष्ट त्यांचा काल येईपर्यत ते स्वगीतच असतात. करून सांगितला. आतां भावी सावरणीमनचे आतां यापुढील मनेत होणाऱ्या सप्तपीचीं पुत्र तळा सांगतो ते ऐक. वरीयान् , अवरीयान्, नांवे ऐक. राम, व्यास, अत्रिपुत्र-दीप्तिमान् , संमत, प्रतिमान, वस, चारिप्ण, अपि, अधप्ण, भरद्वाजकलोत्पत्न द्रोणाचा पुत्र महातेजस्वी वाज व समाते हे दहा. आतां मेरुसावणीतील अश्वत्थामा, गोतमकलोत्पत्न शरद्वानाचा पुत्र पहिल्याचे स्तर्षि सांगतां ते ऐक. पोलस्त्य- कृप, कशिक-कलोत्पक्ञ गाळव व कऱ्यप- कुळोत्पक्न मेथातिभि, काश्यपकलोत्पन्न वस, कुलोत्पन्न रुरु, हे सात मनिश्रेष्ठ सत्या मनं- भगकळोत्पक्न जोतिप्मानू, आंगेरसकळोत्पन्न तील स्पार्प होत. हे सप्तर्षि केवळ त्रह्मदेवाच्या द्यातेमान्, वसिष्ठकलोत्पक्न सवन, अत्रिकलो-
1
तोडीचेच आहेत. सत्कुलोत्पात्ति, तपोऊल, मंत्र- शास्त्र, व्याकरणशास्त्र, इत्यादिकांतीळ प्राविण्य या गोष्टींनी त्रह्मलोकांतही त्यांची प्रतिष्ठा आहे. हे फार निप्कलक असन त्रिकालज्ञानी आहेत. यांची तपाविषयीं तर फारव ख्याती आहे. कारण सदा ते तपोनिरत असतात व ते मोठे मननशीळ आहेत. शिवाय मंत्रन्याक- रण व अणिमादियोगसिद्धीच्या बलानं त्यांना सवे कांहीं दिसत. हे संवीत पहिळे अ 'बमाची रहस्यं यांनीं प्रत्यक्ष अंगीं अनभाविळां आहेत शिवाय आपआपल्या नांवाच्या गोताचे ते प्रतेक किंवा मळपुरुप होत. अतां हे जे एकंदर सर्पा्ष सांगितळे हे कृतादि चतुयेगां मध्ये पुनःपुनः उत्पन्न होऊन सत्यधमाचे स्वत अतिआशस्थेने आचरण करून लोकांना वणे व आश्रम यांच्या वेळोवेळीं मयोदा घालन देतात;
व कालगतीनें जेव्हां जेव्हां धमीला शेथिल्य
येतं तेव्हां तेव्हां यांचेच वंशांत उत्पन्न झालेले
हरिवंश ८-४,
त्पक्न हव्यवाहन व पोलह, हे सात रोहितमरं-
तरांतीळ क्रपि. हे राजा, या मनमध्ये तीनच
देवगण होते. या रोहितसावणीं मनचे म्हणजे दक्षपुत्राच्या पुत्राचे नऊ मुलगे होते. ते धष्टकेत, पंचहोत्र, निराकाति, प्रथ,श्रवा, भरि- द्यम्न, क्रत्रीक; बहत, गय, हे नऊ. दहाव्या पर्यायामधीळ ढसर््या मनंतील सप्ताप ऐक पुलहाचा पुर्ज़् हविप्मान्, भगपुत्र सुक्काते,
ज्रेपुत्र आपोर्माति, वसिष्ठपुत्र अष्टम, पुलस्त्यपुत्न प्रामति, करयपपुत्र नभोग, अंगिरसकुलोत्पन्न नभस, ह सात. अधिमांगे किंवा उत्तरमा्ग व घरममार्ग किंवा दक्षिणमार्ग यांचे रक्षणकर्ते असे मंत्रप्रतिपाचय दोन देवतागण आहेत म्हणन मागे सांगितले: ते गण या कालचे देव होत मनसत, उच्नममौजा,* निकषंज, र्वायेवान्, दातानीक, निरामित्र, वषसेन, जयुद्रथ, भरि-
2... ह्लाायीपणी | शिकाट0ीणणी
१ पुत्र शब्द हाः वशज अशा अथा पष्कळदां वापरला जातो
२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ८.
ललााकाना शी ाताचीएण याय
य दी ययुस्न व सुवची असे हे दहा या मनूतीळ मनु- कश्यपपुत्र अग्नीश्र व पुलस्त्यपुलर भागव; हे पुत्र, आतां अकराव्या पर्यायांतील तिसऱ्या | अखेरचे सप्तषीं समजावे.
मनूचे सप्तर्षि मी सांगतो, ते मजपासून सम- जो कोणी प्रभातकाळीं उठून या सप्तपींचे जून घे. कऱ्यपकुलोत्पन्न हविष्मान् , भूगु- --होऊन गेढेल्या व पुढे येणाऱ्या---नाम- कुलोत्पन्न हविष्मान्, अत्रिकुलोत्पत्न तरुण, |संकीतन करील त्याला सुख, यश व दीघी- वसिष्ठपुत्र अनघ, ऑगेरसकुलोत्पन्न उदधिष्णा, युष्य हीं प्राप्त होतील.
पुलस्तीपुत्र निश्वर व पुल्हपुत्र अभ्नितेज; हे : असो ; जनमेजया, या शेवटल्या मनेत सात. या मनूंतील देघांचे तीन गण होते, व देवतांचे गण पांच होतील; व तरंगभीरु, वप्र, तिन्हीही गणांतील देव हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. | तरस्वान्, उग्र, अभिमानी, प्रवीण, जिष्णु, सेवतक, सुझामी, देवानीक, पुरूद्धह, लेम- सेकरंदन व सजल; हे भोत्य मनेतील मनु-पुत्र, धन्वा, इढायु, आदश पण्डक व मनु याप्रमाणें हे या मोत्यमनूचा म्हणजे चोटाव्या मनूचा अंमल नऊजण तृतीयसावर्गीचे पुत; यापुढें चवथ्या | संपला म्हणजे त्याबरोबरच कल्पाचाही शेवट सावणींचे सर्पा्ष ऐक, वसिष्ठपुत्र ययाति, अत्रि- होतो. याप्रमाणें होऊन गेळेळे व पुढे येणारे पुत्र सुतपा, अंगेरसपुत्र तपोमूर्ति, कश्यपपुत्र सवे मनु मीं सांगितले.
तपस्वी, पुलस्तीपुत्र तपोशन, पुल्हपुत्र तपो- हे राजा, या चोदा मनूनीं आपल्या पुत्र- रवि व भ॒गुपुत्र तपोधति; हे सात. या मनृंत पोत्रांसह मिळून ही अनेक ग्रामनगरांनीं पांच देवगण होतील, व ते सवेही ञह्मदेवाचे भरलेली व समुद्रापर्यंत पसरलेली अफाट पृथ्वी मानसपुत्र असतील, देववायु, अदूर, देवश्रेष्ठ, हिचे पुरापूर सहस्र युर्गेपयंत आपल्या तपो- विदूरथ, मित्रवान्, मि्देव, मित्रसेन, मित्र- बलाने परिपालन करावे, व आपआपला काल कृत; मित्रजाहु आणि सुवर्ची, हे बाराव्या | पुरा झाला की, आपण ल्यास जावे, अशी मनंतीळ मनपुत्र होतील. यानंतर येणाऱ्या | परमेश्वराची कायमची योजना आहे.
तेराव्या पर्यायांतील मनूचे सप्तर्षि ऐक. आंगेरा- मोरया
पुत्र धरतिमान्, पुलस्तिपुत्र हन्यप, पुलहपुत्र अध्याय आठवा. तत्वदर्शी, भगुपुत्र निरुत्सुक, अत्रिपुत्र निष्प्र- --:०:-य
कंप, कश्यपपुत्र निर्मोह व वसिष्ठपुत्र मुतपा; मन्वेतरगणना,
हे सात. या मनत देवतांचे तीनच गण होतील, | जममेजय म्हणतो:--हे_ महाबुद्धिमंता असें अह्मदेवाने सांगन ठेविळें आहे, या | वरापायना, मळा आपण मन्वंतर, युगे व ब्रह्म- तेराव्या म्नृतील जे मनुपुत्र होतील, ते सु्चांचे देवाचा देव या सर्वाच्या कालगणनेचे प्रमाण पुत्र असें समजावें. यांचीं नांवे:--चित्रसेन, कसकते, ते कृपा करून सांगावे.
विचित्र, नय, धर्मभत, धत, सुनेत, क्षत्रवद्धि, वैशंपायन सांगतातः:--हे अरिमदेना; सुतपा, निभेय व दृढ; हे तेराव्या अथवा होकिकांत मनुष्यांचे कालगणनेचे अत्यत श्रेष्ठ रोच्य मन्वंतरांतील मनुझत्, आतां चोदाव्या | किंवा निर्विवाद माप किंवा मान म्हटलं.म्हणजे पर्यायांतील, म्हणजे भोत्यमन्वंतरांतील सर्तार्षि,| । मुळात : इत्ये ते नामतोतीताः ' असा पाठ आहे, १ तपन जातवाह, अंगेरसपुत्र शुचि, अत्रि- परतु त्याचे ठिकाणी “ इल्येते$नागतातीताः ' असा पाठ पुत युक्त, वसिष्ठपुत्र शुक्र, पुलहपृत॑ अजित, । पाहिजे. एरबीं समंजस अर्थ होत नाही.
१ हरिवंशपवे, ] हरिवंश. २७
सयांच्या नित्य गतागतानं उत्पन्न होणारा | अहोरात्र; अथवा आपल्या माणसांचा एक अहोरात्रीचा काळ हे. होय. हेच सप्रसिद्ध महिना म्हणजे पितरांचा एक दिवस असे प्रमाण घेऊन मी तुळा कल्प, युग, 'काळवेत्त समजतात. या दोन पक्षांतील जो ब्रह्मदेवाचा दिवस या सवोचा हिशोब सांगतो. कृप्णपक्ष तो त्यांचा दिवस व आपला गुक्कपक्ष प्रथमारंभी काळमापनाचे अत्यंत अल्प व ती त्यांची रात्र; व म्हणनच, हे राजा, पितश्राद्ध सवीत सहज माप म्हटलं म्हणजे डोळ्याचे ( महाळ्यादि ) आपल्या कृष्णपक्षांत म्हणजे पापणीची उघडझांप होण्याला जो काढ लागतो. पितरांच्या दिवसकाळांतच करावे लागतात तो होय.या कालाला शास्त्रांत निमेपष असे म्हण- | आतां वर सांगितठल्या मनुप्यांच्या कालगण- तात. तेव्हां निमप हे कालमापनाचें टथतम- तीन जो एक संवत्सराचा काळ तेवढ्याने
दिवस व दक्षिणायन ती रात्र, असे त्याला एक काष्ठा अस म्हणतात. अशा तीस कालाचे रहस्यजाणते जे ज्ञाते त्यांचें मत काष्ठांची एक कला होते. अशा तीस कळांचा आहे. हे देवांच्या दिवसाचे मान सांगितले एक मुहूते होतो व अशा तीस मुहूतीचें एक अशा मानानं देवांची दहा वर्षे झाली म्हणजे अहोरात्र होते, असे ज्ञात लोक मानतात. एक मनर्चे एक अहोरात्र होते. अशीं दहा अहो अहोरात्र म्हणजे चेद्रसयीची देनंदिन गतीची रात्र आढी म्हणजे मनचे मापाचा एक पक्ष एक फेरी झाली. हे आहोरात्राचें कालमान झाला. असे दहा पक्ष झाले म्हणजे मनूच्या विशेषतः मेरूच्या म्हणजे विपूर्ववृत्ताच्या मापाचा एक मास होतो. असे बारा महिने आसपासचे जे प्रदेश आहेत त्यांत लाग पडते. ' झाळे म्हणजे एक क्रतु होतो, असं तज्ज्ञांचे मत अशीं पंधरा अहोरात्रे लोटलीं म्हणजे त्याला. आहे. अशा तीन क्रतृंने एक अयन होतं १ पक्ष म्हणतात. अशा दोन पक्षांच्या कालाळा | अशा दोन अयनांचा एक संवत्सर होतो. या मास असे म्हणतात. असे दोन मास लोटले मानाची चार हजार वर्षे गेठीं म्हणने कृत म्हणजे एक क्रत॒ होतो; तीन कतंचे एक यंगाचा काल पूण होता, व अशा चारशे अयन होते; व अशा दोन अयनांचें एक वर्षे वपीचा संध्याकाळ होतो, व इतकींच म्हणज होते; आणि वषातील या दोन अयनांपैकीं चारशे वर्षे संध्यांश असतो. ही कृत एकाळा दसिणायन व टसऱ्याला उत्तरायण यगाची व्यवस्था झाली. लेतायुगाचा काल अशी संज्ञा गणितशास्त्राचे रहस्य जाणणा- मनच्या तीन सह्रवर्षे असतो. या युगाचा र््यांनीं दिळी आहे | संध्याकाळ तीनशे वर्षेपर्यंत व पुनः तितकीच
या वर दिलेल्या मानानं दोन पक्षांनी यक्त | वर्षे संध्यांश असतो. याच हिशोबाने दोन सहस जो एक मास म्हणजे महिना ते पितरांचे एक वपाचें द्वापरयुग मानळे आहे. याचा संध्या- निर काळ याच मानाने दोनशे वप मानेला
१ अर्मरकाशांत हे प्रमाण 'अष्टादशानिमपास्तु काष्ठा आहे व संध्यांश म्हणजे यगाचा अंतकाल असं दिल आद्वे; परंतु विष्णुप्राणांत “ काष्टा निमेपा 207111. दश पंचच ” असंच आह. १ एक युग संपून दुमरें आरनिण्याचे मध्यंतरी
२ असें म्हणुण्याचें कारण भरवांकर्डाल दिवसराखीची | होणारा जळ काल त्याला साधकाल मयवा सध्या
मयांदा फार दीध आहे, हें सवेश्र्तच आहे, काल म्हणतात,
२८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ८.
हा ही दोनशंच वर्षे मानिला आहे. याच हिशो- युगांचा समग्र इतिहास मीं तुला सांगितला बाने कलीची मयोदा ज्ञात्यांनी एक सहस्र वर्षे प्रत्येक मरवतरांत मार्गे सांगितलेलं कृतत्रेतादि गाणिली आहे; व याचा संधिकाल या मानाच्या यगचतुष्क यावयाचॅच. असले हेचोदा मन मीं शंभर वषांचा असतो, व तितक्याच वर्षोचा तला सां..तले. यांच्या संकीतनाने यश वाढतं संध्यांश असतो. याप्रमाणं हीं यंग मिळन कारण पुराणासहित वेदांतही हे सवे मन मोठे एकंदर्रीत बाराहजार वर्षांची गणती सांगितली | समथ प्रजापालक झाले व यांचे कीतनांन धन्यता आहे. आतां ह्याच दिव्य म्हणजे देवांच्या प्राप्त हाते; असे सांगितलें आहे. एका मन्वंतराची कालमापनपद्धतीच्या हिशोबाने तुला युगांचे अखेर येऊं लागळी म्हणजे सृष्टीचा संहार होऊं गागित सांगतो, त॑ ऐक, कृत, त्रेता, द्वापर व लागतो व संहार पणे झाला म्हणजे कांही काळे या चार युगांचे एक युग किंवा महायुग ' काळाने पुनरुत्पात्ते चाल होते. संहार व पुन- होतं. अशा एका यगाची म्हणजे महायगाची ' रुत्पात्ति यांच्या मध्ये जो शांततचा काळ अस सत्तरपट्ट केली असतां जो काल होतो, तेव- तो त्यावेळी सष्टित्रह्मांत लीन असतेव त्या ब्रह्माचे ढ्याळा गणितज्ञान्यांनी मन्वंतर अशी संज्ञा वर्णन मीं शंभर वर्षे मोडली तरी देखील माजे दिली आहे. मार्ग ज॑ अयन सांगितले आहे तही हातन होणे शक्य नाहीं. दर मनला जी प्रजा याच मापाचे व अशीं अयन दक्षिण व उत्तर म्हणजे जरायजादि चतुविध सष्टि उत्पन्न होते मिळन दोन आहेत; व याला अयन असं माप तिचा संहार मन्वेतरांतच चाळ असतो. मात्र पडण्याचे कारण, अयन या शब्दाचा मुख्याथ त्या संहारांत त्या मरवंतराचे रक्षक म्हणन गमन किंवा गति असा आहे. यामुळे मनचे जे देव व सर्पताप निमीण केलेले असतात ते एक अयन होणे म्हणजे मनचा अंत किंवा लय पावत नाहींत. ते आपल्या त्रह्मचयाने लय होणें असाच आहे. एक मन॒ लय पावला 'विद्वत्तेनें व तपोबळाने तसेच कायम रहातात म्हणजे दसरा प्रकट हातो, तोही तितकाच परंत हजार यर्गे जव्हां पुरी होतात तेव्हां काळ राहातो. याप्रमाणे अनेक मन॒ ळोटतात कल्पाचा नि:शेष अंत होतो. या वेळीं म्हणजे तेव्हां त्रह्मदेवाचा एक संवत्सर होतो. आतां ! कल्पांती चराचर सवे भते द्वादश आदित्यांच्या अनेक म्हणन जे मोघम सांगितले, त्यांचा तेजाने जळन खाक होऊन आदित्यांच्या बरोबर हिशोब दहा हजार मन्वंतर म्हणजे रूपाला मिळतात, व ते आदित्य अह्माला पुढे एक अहोरात्र असा ज्ञात्यांनी केला आहे. करून सवे संहारकतो, शक्तिमान, सर्वातन्यापी अथांतू यांतीळ निम्मे काळ दिवसाचा व निम्मे कल्पाकल्पाला न्हा पुन्हा भतसाष्टे काल रात्रीचा, ब्रह्मदेवाचा जो दिवस म्हणन निर्माण करणारा, अव्यक्त, सनातन व तेजो सांगितला त्यालाच कल्प अशी संज्ञा आहे. मय जो अखिलजगत्खपष्टा परमात्मा नारायण आतां सहस्रयगांची जी ज्ञात्यांनीं रात्र सांगि- त्यांत लीन होतात. नंतर सवेत्र एकच जलमय तठी ती चाळ झाली असतां ही एबी तिच्या- होऊन जात व रात्र सरू होते. ही रात्र सरू वरील पवेत; वृक्ष व अरण्ये, यांसह पाण्यांत झाली म्हणजे ह॑ अखिल ब्रह्मांड त्रह्मदेवाची बुडून रहाते. अशी सहस्र य॒गांची रात्र सहस्र व्पेपयेत नारायणाच्या उदरांत झोंप लोटली म्हणजे ब्रह्मदेवाचे एक अहोरात्र घेत स्वस्थ पडत. हा जो निद्रेचा काठ यालाच होते व एका कल्पाचाही शेवट होतो. असल्या रात्री अशी संज्ञा दिळी आहे. *या काली
१ हरिवंशपवे. | हरिवश. २९
पितामह अरह्मदेव योगनिद्रेंत गक असतात. मग | रात्र संपली कीं, पुनरत्पत्ति करतो. हा अशीही सहस्रयुगमानाची रात संपली म्हणजे चाळा पुनःपुन्हा चालूच आहे. मात्र, हे भरत- सवे लोकांचे आजोबा जे भगवान् ब्रह्मदेव ते श्रेष्ठा, प्रत्यक कल्पांत जे काणी देव, मनष्य जागे होतात व पुन्हा सृष्टि करावी अशी किंवा क्रषि आपल्या शुद्धाचरणाने देहात्म- त्यांचे मनांत इच्छा उत्पन्न होऊन ते पन्हा अश्धित्यागपवेक सनातन ब्रह्माशीं एकभाव पाव- सृष्टीच्या उद्योगाला लागतात. उद्योगाला लागळे तात; ते मात या पुनःसृष्टींच्या तडाक्यांत म्हणजे सष्टि कोणत्या रीतीनं करावी वगरे सांपडत नाहींत, ते कायमचे मक्त होतात गोष्टींबद्दलची पूवकल्पांतीळ स्मति त्यांना उप. सव देवाधिदेव, सवे शक्तिमान , सर्वात्मा हरि स्थित होते. पूवी काय काय गोष्टी घडल्या, याचीं स्थळ आणि सक्ष्म अशीं दोन रूपे आपण सृष्टीचे कामी कसकसा यत्न केला होता, | आहेत. त्यांतील सांप्रत चाल असठेला वेवस्वत ब्रह्मांडांतीड सयादिदेव व पिंडांतील किंवा प्राणि- मन हा त्याच्याच तेजाचा अंश स्थल रूपाने मात्रांच्या देहांतीळ नेत्रादि इंद्रियगोळ यांची प्रकट झाला असल्यामुळे व ज्या वृप्णिवशांत योजना कसकशी व कोठे होती, या सव गोष्टींची |सवे असरांचा नाश करून सवे लोकांचे हित याडा आठवण होते, व ते पहिल्या नमन्या- करण्याच्या संकल्पानं परमात्मा हरि स्वत वर साष्टि रंचे लागतात. मात्र वस्तंच्या आह्य प्रकट झाला त्या वृप्णिकलाची हकीकत स्वरूपांत कधीं कधीं थोडा फेर दिसण्यांत तुझ्या प्रश्नास्तव मळा सांगणं प्राप्त झाळ अस येतो. सृष्टीच्या उद्योगाला ब्रह्मदेव लागला ल्याने व या वृष्णिकलाची पवेपीठका म्हणजे पर्वी कल्पांती द्वादशादित्यांच्या किर- सांगण्याच्या संबंधांत प्रस्तत चाळ असलेल्या णांनीं जीं भते दग्ध झालीं होतीं म्हणन सांगि- ववस्वत मनचा उलेख करण्याचे ओघरास आल्या- तळे तीं सवे देव, क्रि, यक्ष, गंधव, पिशाच, | मुळ या वेवस्वत मनचे वृत्त मी तला थोडेसे उरग व राक्षस यांसह यगारंभाला जन्मास विस्तारानं सांगणार आहे
येतात. हेमतादि सवे क्रतंचे शीतोप्णादि भाव शा त्या त्या क्ुतंत परवाच्या ठरावाप्रमाणच पुन्हा अध्याय नववा,
उत्पन्न होतात, व ब्रह्मदेवाच्या रात्रींत म्हणजे -70:-ण
ठ्यकालांतही पूर्वकल्पांतील ल्यकालच्या स्वरू--. _ द्वादश आदित्यांची उत्पत्ति
पानच वस्तमात्र लीन असते. रात्र सरली म्हण-. वेशंपायन सांगतात:---दक्षकन्या अदिति जे प्रजाकता ब्रह्मदेव परमात्म्याच्या उदरांतन हित्रे ठिकाणीं कर्यपापासन विवस्वान हा उत्पन्न बाहेर येऊन वर सांगितल्याप्रमाणे सहखयगांचा आला. त्वष्ट्याची कन्या जी मोठी रागीट दिवस करून त्या अवकाशांत क्रमाक्रमाने अप्तन सव त्रलोक्यातसरण या नांवाने प्रर्यात ववतू सृष्टिरचना करितो; व कालाच्या होती, ती या विवस्वानाची भाया झाली. या संख्येचे व विभागाचे त्याला परिपण ज्ञान अस- कुळांत हिचे नांव संज्ञा असे ठेविले होतं. ही ल्यामळें दिवसाची मयोदा भरतांच सहस्रर्यगांची संज्ञा जातीचीच मोठी रूपवान व तपस्वी
राल निमोण करून प्रजेचा पुन्हा सहार करतो. असन हां उमदीचे भरांत असल्यौमुळ तिला - 1... -_________--“--"क्सप्पा- तो तापदुयक पातं रुपना. कारण त्याच्या
१ सूय़ाचद्रमसा भाता यथापूवमकल्पयतू, श्रांत. अत्यत तेजामुळे त्या कोमल व संदर स्त्रीचे
३० श्रीमन्महाभारत. अध्याय ९.
अवयव ठिकठिकाणीं भाजून तिच्या रूपाचा 'कारण ही संज्ञा जादूंत मोठी प्रवीण होती बिघाड होत चालला, यामळे ती त्याच्यावर निमोण करतांच ती तिची छाया हात जोडन संतुष्ट नव्हती. या विवस्वानालाच मा्तेड असेही 'संज्ञेपुढ॑ उभी राहून म्हणाली, शुचिस्मिते नांव होते. हे पडण्याचे कारण असं झालं कीं, मीं काय करावं हे मला सांग. हे संदरि, याचे खेपेस याची आडे अदिति ही गरोदर तुझ्या सवेथा आज्ञेत आहे; करितां मी तझी असतां बट भिक्षेसाठी तिचे दारांत आला. काय कामगिरी करूं त मला सांग. '
परंत, ग्भभाराने तिचे पाऊल मंदावल्यामुळे संज्ञा म्हणते:---हे सवर्णे, देव तज्ञ कल्याण तिला झपदिशीं जाऊन भिक्षा घालतां आली करो. मी आतां माझ्या बापाचे घरीं जाते व नाहीं. त्यायोगाने बुधानं रागावून तिला शाप | तूं ह्या माझे घरांत मनांत कांहीं एक किंतु न दिला कीं, हा तुझा “ अण्ड ” म्हणजे गभ आणितां माझे जागीं रहा. हे दोन माज्ञे मृत होईल.' त्यावरून अदितीला आपला मल्गे आहेत व सरेखशी दिसते आहे, ही अण्ड मृत आहे अर्स भासून त्या गभोला पुटे माझी मलगी आहे. या तिन्ही मलांना तं मृतांड म्हणज मातेड अस नाव पडल. शाप माह्षेचप्रमाणे जीव लावन वागीव; व मीं योजि- असून हा गभ जिवंत कसा उपजला म्हणशील | लेली यक्ति ही भगवान मातंडाला कांहीं झालं
र अदितीचा मतो जो कश्यप त्याने स्वस्रीला तरी सांग नको
बुधाने दिलेला शाप ऐकतांच तिची दया येऊन :.__. ठाया उत्त --हेदे ग्व आपल्या तपोबलाने ता शाप द्र कला, व हा या उत्तर करिते:--हे दोवे, तूं खशाल
!, आप ऱ्व ज़ अण्डांत मत नाहीं असे प्रेमार्न तिळा म्हणाला ह जा . । डी सा तेव्हांपासन त्या गभोचे मातेड हेंच नांव पडलं प
असो: आपल्यापेक्षा अत्यंत तेजस्वी अशा त्या कडी वणाठा आसडा व तो 10 बिवस्वानाची संगती त्या कोमळ स्त्रीला अतीच ह त अथवा 00 कय घ् र त असह्य होऊं लागली. कारण हा विवस्वान मिळून रहस्यभेद करणार नाही, ही
म्हणजे तिन्ही लोकांना नित्य तापवन सोडणारा खात्री ठेव
जो सये तोच होय. तथापि अशाच्याही संग-| वेशंपायन सांगतात:--ठायेचे हे आश्रा- तीत त्या संत्तेला तीन अपत्ये झाली. त्यांपैकी सन घेऊन व तिला जपन वागण्याविषयीं पुन पाहिळे गभीपासन वेवस्वत मन॒ हा जन्मला. पुनरपि बजावळें असतां तुझ्या शब्दाबाहेर मी यालाच प्रजापति, श्राद्धदेव असंही म्हणतात, तिळभर जाणार नाहीं असं तिने दिळेळे वचन व दसरे खेपेला जळच झाल; त्यांत एक मलगा घेऊन ती बिचारी संज्ञा लाजत लाजतच बापा- व एक मलगी अशीं अपत्ये होतीं. मळाचे नांव कडे गेली. परंतु न बोलावितां नवऱ्याच्या यम व मलीरचे नांव यमना. येथपर्यंत संज्ञेने घरून उठन ती आपले घरी आली, हे पाहा भत्यीबरोबर कसेबसे दिवल्ल काढले; परंत जवळ तांच बापार्ने तिची निभत्सेंना करून तू आलीस जातां भाजन काढणारे त्याचे त॑ द्वाड रूप तशी आपल्या नवऱ्याच्या घरीं चालती हो, तिळा आवडेना व सोसेहीना. तेव्हां रूपाने म्हणन पुनःपुनः तिला निक्षून सांगितले हुबेहूब आपल्यासारखी अशी लिन सवणी बापाकडे डाळ शिनेना तेव्हां आपले खरे रूप नांवाची आपली प्रतिच्छाया उत्पन्न केळी. ! ढपवन व घोडीरचे कृत्रिम रूप घेऊन ती
९ ६
१ हरिवंशपवे. हरिवंश ३१
सुंदरी उत्तर कुरुप्देशांत जाऊन तेथे गवत | बोलूं नये; पण एका अर्था मी बोललो यांत माझा चरत राहिली ,तरी अपराध काय £ आपणच न्याय सांगा की, इकडे तिने आपले ठिकाणीं उभी करून आई म्हटली म्हणजे तिन सर्व मलांशीं सारखे ठेविलेली जी तिची छाया ती आपळी पहिली प्रेमाने वागावें कीं नाहीं! परत ही आमची स्री संज्ञाच आहे असे समजन तिच्याशी आदित्य आई आमचेकडे पाहातही नाहीं, पण आमचा हा पवेवतू संबध ठेवीत असतां त्याचेपासन जो धाकटा भाऊ आहे त्याचे सगळे थाटमाट तिळा आदित्यासमान एक पुत्र झाला. हे करीत असते. ही गोष्ट आम्हांला कशी रुचावी जनंमेजया, हा पुत्र याचा सापत्न वडीळ बंधु तेव्हां रागाचे तडाक्यांत मीं पाय उचळला खरा, जो वेवस्वत मनु त्याच्याशीं दिसण्यांत हुबेहून नाहीं म्हणत नाहीं; परंतु, उचळला मात्र, सारखा असल्यामुळें त्याळा सावणे अशी संज्ञा तिच्या देहावर मारिला नाहीं. बाकी हंही पडली, व हाच पुढे सावणेमन या नांवाने मन करणे योग्य नव्हे खरे, परंतु पोरपणाने किंवा होईल. यानंतर त्या छायेला आदित्यापासन 'मर्खेपणाने मजकडून ही गोष्ट झाली, इकडे लक्ष दुसरा एक पुत्र झाला. त्यांचे नांव शनेश्वर. देऊन वास्तविक तिनं मला क्षमा केली पाहिजे या छायारूप संज्ञेला जेव्हां स्वतःचे दोन होती. परंत त॑ कांही न कारेतां ती मला पुत्र झाले तेव्हांपासून पहिल्या म्ांपेक्षां या म्हणाली, ' पोरा, मी तुझी आई अथीत् मी मलांवर ती अधिक प्रेम करुं लागली. ही गोष्ट तुला देवाप्रमाणे वंद्य असं असतां तू पाहिल्यांतील वडील जो वंवस्वतमन त्यान सहन , आपली मयोदा उलंघन ज्या अथी हा मजवर केळी; परंत त्याचा धाकटा भाऊ जो यम, तो पाय उचलिलास त्या अथी हा गळून सहन करीना. कांहीं आंगचे पोरपणाने, कांहीं पडेल, यांत अंतर व्हायचे नाहीं. ' तर संतापाने व कांहीं पुढें मोठा अनर्थ ओढवा- बाबा, तुम्हींच सांगा कीं, एकवेळ पोर वाईट वयाचा होता त्या योगाने यमाळा तशी होऊं शकेल. कारण किती झालें तरी पोरच ते बाद्धे होऊन त्यानें था भेदभावाबद्दल संत्ते- परंतु माता कधीं कुमाता होईल काय : हे तपस्वि- ची सडकन खरडपट्टी काढली, व तिला तेबीही श्रेष्ठा, परंत माझ्या जन्मदात्रीनच मला शाप दिळी. पण हे संज्ञेला कसे खपारवे व काय दिला आहे, ही गोष्ट आपण ध्यानांत ध्या; म्हणन खपारवे ? ते बोलणे तिचे जिवाला फारच आपल्या कृपाबलान तरी हा माझा पाय गळून झोंबळे व संतापन जाऊन तिने यमाला तत्काल न पडेल असे करा. शाप दिला कीं, 'त॑ जी ही मजवर मला लाथ. विवस्वान् ( सूये ) म्हणतो --जेटा; मारण्यासाठी तंगडी उचठली आहेस ही गळन तुझ्यासारख्या सत्यवादी व धमेवेत्त्या मुळा- पडेल, असा तिने जेव्हां ताडकन शाप दिला, ला ज्या अर्थी इतका क्रोध आला त्या अथा तेव्हां सज्ञेचा हा शाप ऐकन यमाचेंही मन फार या कामांत कांही तरी मोठंच गूढ असल उदास झाले, व तिचे ते शब्द त्याला सारखे टोचीत पाहिजे. एरवी आइ मुळाला असता शाप देईल राहिठे, अशा स्थितीत तो बापाकडे जाऊन हात असे होणें नाहीं. आतां तूं शाप दूर व्हावा जोडन दीनवाणीरने झालेली सर्वे हकीकत । म्हणन म्हणतोस परंतु तुझ्या आईचे " शब्द बापाला सांगन म्हणाला, 'आपण तरी कृपा करून |मला फिरवितां येत नाहींत. तथापि मी तिचि हा आईने दिलेला शाप दर करा. मी आईला | शब्दाला कायम राखून इतकीच तडजोड करितो
१२ श्रीमनमहाभारत. [ अध्याय ९,
परंत माझी मलगी तला सोडन गेली यांत तिचा तिळभरही दोष नाहीं. काय करील बिचारी ! तकु हे रूप म्हणजे नसता
आगीचा लोळ. हा एक तर तिचे डोळ्याला गोड दिसत नाहीं; दुसरें, तिच्या शरीराला तो सहन होत नाहीं. तेव्हां निरुपायास्तत तला सोडन ती निघाली. पण निघाली म्हणन तिने काडीभरही गेरवतेन केले नाही. आजच तुला तुझी ती स्त्री धरोडीचें रूप घेऊन उत्तर कुरु प्रदेशांतील हिरव्यागार कुरणांत फिरतांना दृष्टीस पडेल, तेथे तिची स्थिति पाहिली असतां तिचे आचरण फारच पवित्र असन ती सदेव तपश्च- असे कां असावे ते मला फोडन सांग. ” येत निमम़्न आहे, असे तला दिसेल. बापडी सयोनें असे तिला खोदन विचारले. परंतु, खरी केवळ पिकली पार्ने खाऊन असल्यामळे अत्यंत गोष्ट सांगणे तिळा इष्ट नसल्यामळे ती टाळा- दीन व रोड होऊन गेटी आहे; व तर्जाविरहित टाळ करूं लागली व खरे कांहीं सांगेना. अशी अन्य पुरुप तिला पाहाणे नसल्यामळें माथ्यावर स्थिति झाली त्यावेळी सयोने समाधि जटा वाढवन पणे त्रह्मचयाने ती रहात आहे लावली व योगबलानं खरा प्रकार काय आहे, ऐनयोवनांत पातिविरह सोसावा लागल्याने तो ध्यानांत आणिला; आणि झालेली लबाडी बिचारी हत्तीच्या सांडेच्या तडाक््यांत सांपड- घ्यानांत येतांच तिळा शाप देऊन नाहींशी लेल्या सुकमार पश्चिनीप्रमाणे हेराण होऊन गेली करण्याच्या बेतांत येऊन त्याने त्वेपाने तिचा ' आहे, तथापि इतकी दशा झाली असतांही तिनं जचडा धारेला. नवरा इतक्या बाणीवर तिळभर अमार्गी पाऊल ठेविळे नाहीं, यास्तव आलेला पाहून व तो माझे केश घरी तो. ती सवांच्या स्तुतीस पात्र आहे. तिनें आपले
कीं, तिन तुझा पाय गळून पडेल म्हणून म्हटलें आहे तो गळन म्हणजे हाडासकट सबंध तटन भडईवर न पडतां त्याचे मांस किडे पडम सडन भडेवर पडेल, म्हणजे या यक्तीने तज्ञे आईचा- ही शब्द खरा झालासा होऊन तुझाही कायमचा घात न होतां त॑ सखी होशील. म्हणजे तिचा शापही पुरा झाळा व तंही बचावलास याप्रमाणे यमाची समजत काढन आदित्य संज्ञेकडे गेळा व तिला म्हणाला, ': अग, सवे मळे तझींच; खरं पाहातां तझे साऱ्यांवर- च॒ सारखं प्रेम असावे, परंत पाहावे तों तज्े प्रेमांत वारंवार विषमपणा आढळन येतो;
टटॉसश-लॉशशिपशिनशिनिसिनॅपि? नि"? १0 ?00000000?ा-..--0062______________________
मी बालणार नाहा. असं आपण ज संज्ञेला वचन दिलं होते त्याची मयोदा झाली असं पाहून, छायेनं अधिक टाळाटाळ न कारितां सयोला अक्षरशः कच्ची हकीकत होती तशी सांगितली. तिचे मखांतन ती हकीकत कानीं येतांच विवस्वान् क्रोधाचे आवेशांत तडक त्वष्ट्याकडे चालता झाला. पण त्याला पाहातांच त्वष्ट्याने तत्काल त्याच्या योग्यतनरूप त्याच प॒जन करून, व हा आता संतापाने आपणास जाळन टाकणार असा रंग दिसतांच मोठ्या यक्ती- न त्याची समजत काढन त्याला शांत केले. त्वश म्हणाळा, “हे विवस्वाना, तुला तसें वाटत खरे,
वेतेन इतके शद्ध कसे राखळ म्हणशील तर, हे किरणनाथा, तिने योगाचा आश्रय केळा असन तिचे योगसामथ्यही फार वाढलं आहे असो; एतावता माझी मलगी तझ्या संगती राहाण्यास धमेतः नाकबल नाहीं, परंतु तुझ्या या विक्राळ रूपापुढें तिचा उपाय चाळत नाहीं. या कामीं मळा एक उपाय सुचला आहे. त्याविषयी तुझी जर कबुली असेल तर तो मी अमलांत आणतां. तो उपायं असा कीं, तुझे ह॑ओबडधोबड व वांकड मसके आणि तेजाचा केवळ लोळ असल म्यासर रूप मी बद॒लन माझ्या मनांत' आहे त्या
१ हरेवशपवे. ] हरिवंश. ३३
8: _
प्रमाणे याढा अति मोहक आकार देतो.” आहे हे त्यांने न्याहाळले. त्यावेळी ती धोडीचे रूप त्वष्ट्याची ही गोष्ट सयोळा रुचली, व सचने- घेऊन निभय संचार करीत आहे, व तिच्या बद्दळ त्याचे आभार मानन त्याळा वाटेळ तसे त्रतस्थपणामळें व तेजाच्या उग्रतेमळें कोणीही आपलें रूप फिरवावे अशी त्याने त्वष्ट्याला प्राणी तिचे जवळ जाऊं शकत नाहीं, अनज्ञा दिली. सयांचा हा कबलजब्ाब पदरांत | असं त्याचे दृष्टीस पडळ. मग तिचे वतंनानं येतांच त्वष्ट्याने सयोळा चाकावर घाळन अंतयांमीं खप होऊन मोठ्या प्रेमाने तो तिज- त्याचे रूपांत जो ओबडधोबडपणा होता व' जवळ जाऊन भिडला व कामविव्हळ होऊन तेजांत जो भ्यासरपणा होता तो साफ तिला भोग देण्याच्या रंगांत आला, परंतु हा कांतन काढिला. याप्रमाणं त्या कशल त्वष्ट्याने | आपला पति हें तिच्या ध्यानांत आले नसल्याने ते रूप कांतन काढिले असतां चरकीं धरलेल्या | त्याला परपुरुष समजन ती त्याची मंथनेच्छा भांड्याप्रमाणे ते॑ फारच साफसफ व सत्रक सिद्धीस जाऊं देईना व तडातड दगाण्या दिसे लागलं व त्या दिवसापासन सयोच्या झाडं लागली. परंत अशा वेळीं सयोला काम- मखमंडलावर कायमची लाली चढे ठागळी. वेग अनावर झाल्याने त्याने तिच्या मखांतच त्वष्ट्याने चरकावर घातल्यावेळीं त्या रूपावर्रीळ आपळे वीये सोडिळे, पण त्या पवित्र ख्रीने त तेजाचा जो तास किंवा चरा खालीं पडला तेथेही ठरूं न देता. फरदिशीं त परत उड त्यापासन तेजस्वी असे बारा आदित्य निमोण विळे. ते नेमकेच त्या अश्वख्पधारी सयोच्या झाले, त्यांची नांवे:-याता, अयेमा, मित्र, वरुण, नाकपुड्यांत घ्रसले; पण कोठंही गेळें तरी देवाचें अंश, भग; इंद्र, विवस्वान्, पपा व पजेन्य | अमोघ वीये ते ! ते फुकट जावयाचे नाहीं, यामुळ हा दहावा, त्याच्यापुढे लबष्टा, व उत्पत्ति- ! तेथेंच त्या वीयापासून वद्यांमध्ये श्रेष्ठ अस दान क्रमाने शेवटला परंत महत्वाने सरवात वरिष्ट ' अश्विनोदेव निमोण आले; यांतील एकाचे नांव असा बारावा विष्णू. आपल्या देहापासन | नासत्य व एकार्चे दख. शिवाय अधिनी म्हणज असले द्वादश आदित्य निमोण झाले हे पाहन घोडीपासन झाल्यामुळें या दोघांना अश्विनीकु- सयदेवाला फारच आनंद आला. असो; एवढें मार असंही म्हटलं आहे. सारांश, आठवा प्रजा- झाल्यावर त्वष्ट्यानें सयोची गंध, पुष्प, पति जो मांतडसूये त्याचेपासून अश्विनीचे रूप अळूकारांनीं पुनरपि पजा करून त्याला एक | धारण केलेली जी त्याची सज्ञा नामक भायो [तेच देदीप्यमान मकट दिला, व प्रार्थना करून | ठिकाणीं हे अश्विनीकुमार निमाण झाले. नंतर म्हणाला, “ हे देवा, आपली भायी वडवेचें | उभयतांनींही आपटी पृवेरूष ग्रहण कीं म्हणजे घोडीचें रूप घेऊन उत्तर कुरुप्रदेशां- त्यावेळीं संक्तला स॒योचे रूप आतेशय मनाहर तीळ हिरव्याचार करणांत फिरते आहे, आहेस दष्टास पडून फार आनंद झाला तिजकडे आपण नि:दोकपणं जा. ” त्वष्ट्याचे ह॑भ असो; आतां आपण यमाकड वळू, माग वाक्य ऐकन सयोळाही मोज वाटली व सांगितलेंच आहे काँ; यमान छायेची अवज्ञा आपल्या भर्यिला गोड वाटण्याकरितां आपणही 'केल्यामळें तिने त्यांहा शाप दिला, तो गमतीने अश्वाचे रूप घेऊन अंतयोमी योग-। शाप बसल्यापासून यम अतयांमी ' फार कष्ट
बेलानं आपली स्त्री काय करात आहे व कोठें | १ यथेळ्धाकाकारास “मनु' । असा पाठ दिसता, परंतु
दतत कनी गजला पम र ता १ आदित्याना महेविप्णु; ॥ गोता, अ० १० ता सारतर नाह,
हरंवटा ट८---५.
१४
श्रीमन्महाभारत.
[ भध्याय १०.
झाला व त्याचा पर्वीचा सवे द्राडपणा जाऊन त्याची वृत्ति फार निवळली; मग त्याने आपल्या प्रजांचें पालन फार धमेनीतिपवेक ---केवळ धमेराजाप्रमाणे--केले, या त्याच्या सत्कमोने तो फारच तेजास चढला, व त्याच गुणागुळें त्याला पितरांचे आधिपत्य व लोक- पालकत्व असे दोन अधिकार मिळाले. इकडे त्याचा वडील भाऊ जो सावणेमन तो तपाच्या नादीं लागला व अजनही मेरू पवतावर तो प्रभावशाली प्रजापति मोठें घोर तप करीत बसला आहे. या तपाच्या सामथ्यांने येत्या मन्वंतरांत त्याला सावार्णक मनचा अधिकार प्राप्त होणार आहे. असो; त्याचा भाऊ जो शनिश्वर त्याला तर नभोमेडलांत पग्रहरूपानें कायमची जागा मिळाली आहे. वर जे नासत्य म्हणजे जळे अश्विनीकृमार सांगितले ते स्वगातील वद्य झाळे आहेत. याप्रमाणे, हे राजा, सेवत (१) हाही अश्वांना शांति देणारा झाला. त्वष्ट्याने सयोळा चरकीं लावल असतां
त्याचें फाजील तेज कांतन पडल होते, त्या तेजापासन विष्णच्या हातांत राहाणार व यद्धामध्ये कधींही पराभव न पावणारं जं सदशेन चक्र तें निर्माण केलें. हं सदन चक्र करण्याचा मळ हेत दानवांचा साफ फडशा उडविणे हाच होता. यम व ववस्वत मन यांची जी धाकटी यमी नांवाची बहिण ती सवे लोकांना पावन करणारी अशी यमना नांवाने श्रेष्ठ नदी होऊन मलोकांत वाहाते आहे. छायेचे जे दोन मल्गे त्यांतील पहिल्याला मन॒ असही म्हणतात, व सावणे असेही म्हणतात. या मनचा भाऊ म्हणजे छायेचा दुसरा पुत्र जो शनश्वर हा सव लॉकमान्य ग्रह होऊन आकाशांत जाऊन बसला, हे पृर्वीच सांगितढे आहे.
नो कोणी ठेवांचे हे॑ जन्मवृत्त श्रवण
करीळ किंवा त्याचें मनन करील, तो विपत्ती पासून मुक्त होऊन मोठ्या कीर्तीला चढेल,
<>“*-.<«-/५-/%/१%./५./४-/- ५-८.”
अध्याय दहावा. वेवस्वत मनूची संतति
वेशंपायन सांगतात:-हे जनमेजया; वेव- स्वत मनला त्याच्याच तोडीचे नऊ पुत्र झाले त्यांचीं नांवे:-इक्ष्वाक, नाभाग, धष्ण, शयाति; नरिप्य, प्रांडा, नाभागारिष्ट, करूष व परषश्न, असे हे नऊ. हे राजा, हे पुत्र होण्यापवी मन प्रजापतीन मित्रावरुण देवतांना उद्देशान पुत्र व्हावा या इच्छेने एक इष्टि केली; ती इष्ट चाळली असतां व नऊ पुत्र उत्पन्न होण्याच्या अगोदर मित्रावरुणांच्या अंशाने मनने आहुती
ती आहेती देतांच देव, गंधव
मनष्य व तपोधन मनि या सरवोसच परम संतोष होऊन ते म्हणाले, ' शाबास; शाबास, काय तरा या मनचच्या तपाचे सामथ्ये! केवढा तरी याचा वेदज्ञानासंबंधी अधिकार.” हे राजा; असं सांगतात कीं, देवादिक याप्रमाण जां आनंदाने उद्गारत आहेत तोंच त्या इष्टींतन दिव्य वस्त्र धारण केलेली, दिव्य अलंकारांनी श्ुंगारलेळी व जिची अंगगठण मोठी दिव्य आ अशी इला नांवाची एक स्त्री उत्पन्न झाठी. तिला पाहातांच, राजा मन ॒ म्हणाला कीं; हे कल्याणे, मजबरोबर चल, त॑ ऐकन आपणास पुत्न व्हावा अशी ज्याला इच्छा झाली होती त्या मन प्रजापतीळा ती इला पुढीलप्रमाणे धम यक्त वाक्य बोलली. इला म्हणाली, 'हे वदान्य- श्रेष्ठा, ज्याअथी मी मिल्रावरुणांच्या हविभोगा पासन उत्पन्न झाळें आहे. त्याअर्थी मी त्यांचे सन्निध जाते; कारण असे न करीन तर मज- कडन अधम होऊन माझा नाश होईल करितां तं माझे आड येऊं नको, असे म्हणन
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
2
५९
ती सुंदरी मित्रावरुणासत्रिय जाऊन उभी राहिली व हात जोडन म्हणाली, ' देवहो, मी तमच्या अंशापासन उत्पन्न आले आहे, त्या- अर्था मी आपली काय सवा करावी त मळा सांगा. हा मन तर मला म्हणतो आहे कीं,
मजबरोबर रहा. तर मी कसं करूं / या- प्रमाणे ती धमेनिष्ठ साध्वी इला विनेति करीत असतां मित्रावरुणांनीं तिला ज उत्तर दिले त ऐक:-ते म्हणाले, 'हे सुश्रोणि, तुझ्या या धम- निष्ठेने, विनयाने, दमाने व सत्यान आम्हीं फारच खष झाला, तर त॑ आमची कन्या म्हणन लोकांत प्रसिद्ध होशील व यानंतर तला याच देहीं पुरुषत्व प्राप्त होऊन, हे जेलोक्यसंदरी, तं या मनचा वंश चालविणारा सद्यम्न नांवाने प्रख्यात पुत्र होशील. तं सवे प्रजाजनांला आवडता होशील, धमेशीलळ होशील व तुज पासून मनुवंशाची वृद्धि होइल.' मित्रावरुणांचं हे वचन ऐकतांच ती आपला पिता मनु याकडे जावयाला निघाली. जात असतां वाटेत ती बधाचे दृष्टीस पडली, व त्याने तिला : भोग दे ! म्हणन प्राथना केटी. तीही तरुण
दहा वांटे केले. त्यांपकी यज्ञस्तेभांनीं व अरण्य आणि रत्नं वगेरे यांच्या खाणी यांनीं चिन्हित असळेळा जो मध्यदेश तो नऊ भावांतील ज्येष्ठ जो दक्ष्वाक त्यान घेतला, न्याय पाहातां हा वांटा सद्यस्माळा मिळाला पाहिजे होता परंत तो मळ कन्यारूप असल्यानं त्याला तं राज्य मिळाले नाहीं. वसिष्ठांनीं त्या धमंनिष्ठ सद्य्नाची प्रतिष्ठान म्हणजे प्रयागप्रांती स्थापना केली. पुढ त राज्य प्राप्त झाल्यावर सद्यस्मान तं आपला पुत्र पुरूरवा याजकडे दिले. उत्क- लाला लोकविख्यात तीन पुत्र होते. त्यांचीं नांव धष्टक, अंबरीष; व दंड, तपस्वीलोकांना अतिशय सोइकर व सव लोकप्रसिद्ध ज॑ दंड- कारण्य आहे, त॑ या दंड राजानेच निमाण केले, या दंडकारण्याचे माहात्म्य असे आहे कीं, त्यांत पाऊढ टाकतांच मनुष्य पापमुक्त होतो. स्त्री आणि पुरुष या उभयतांचींही लक्षणें ज्याचे ठिकाणीं आहेत असा जो सुद्युम़् किंवा इल (इला हिला पुरुषत्व आल्यावर इल असही म्हणत. ) हा आपल्या ऐल नामक पुत्राच्या जन्मानंतर त्याला राज्य देऊन आपण
असल्यानं त्याला वरा झाठा, व त्यांचे संयोगा स्वगीं गेळा. नरिप्यन याच्यापासून शक नांवाचे
पासन पुरूरवा नांवाचा प्रसिद्ध पुत्र तिळा झाला. त्या पुत्राला जन्म दिल्यावर तिचा सत्रीपणा जाऊन तिला पुरुषत्व प्राप्त झाल,
सद्यश्न या नांवाने त्या ख्पाने ती प्रसिद्ध झाली, त्या पुरुषरूपांत असतां त्याला उत्कल, गय व विनताश्व असे तीन पुत्र झाले. यांपकी उत्कलाला उत्कल देशाचे राज्य मिळाल; विन- ताश्वाळा पश्चिम दिशेचें व गयाला पूर्वेकडील देशाचें राज्य मिळाळे व त्या देशांतील गया- नगरी" ही त्याची राजधानी झाली. असो अरिंदमा, वैवस्वत मन हा आपल्या मूळरूपांत म्हणज सयेरूपांत लीन झाल्यावर त्याच्या दहा पुत्रांनी त्यांच्या ताब्यांत असलेल्या या प्रथ्वीचे
पुत्र झाले. नाभागापासून नृपश्रेष्ठ जो प्रसिद्ध अंबरीष तो झाला. धप्णूपासून रणशूर अस घाष्टेक संज्ञक क्षतिय कल उत्पन्न झाले. करूषा- पासन मोठा पराक्रमी व रणमम्त असा कारूष नामक हजार क्षत्रियांचा समदाय उत्पन्न झाला. नाभागारिष्टाला जे पुत्र झाल ते जन्मत: क्षत्रिय असतां कमंदोषांने धैर्य झाले. प्रांशाला शयोति नांवाचा सप्रसिद्ध असा एकच पुत्र झाला, नरिष्यंताला दम नांवाचा
१ हा इल राजा एकदा शरवणांत गला असता पाव- तीचे शयापार्ने पुनः स्री झाला व नंतर शिवाचे कृपेनें एक महिना स्री व एक महिना पुरुष अशी त्याची व्यवस्था झाली २
शै श्रीमन्महाभारत. [ अध्याय ११.
एक मोठा शास्ता पुत्र झाळा. शयातीला एक आपण मेरुशिखरावर जाऊन तप करीत मलगा व एक मलगी, अशीं दोन अपत्ये बसळा. इकडे धमोत्मा बलळरामही त्या तरूण झालीं. त्यांपेकीं मळाचे नांव आनत व मुलीचे ' रेवतीशीं रममाण होऊन सुखांत राहिला
नांव सकन्या; हीच पुढे च्यवन क्रपीची खत्री. -
आळी. आनतोला रेव नांवाचा मोठा तेजस्वी अध्याय अकरावा
पुत्र झाला. आनतोच्या राज्याला आनते देश वत हड
म्हणत असून कुशस्थली ही त्याची राजधानी धुधुवधवणन,
होती. रेवाळा एकंदर शांभर पुत्र आले. त्यां जनमेजय विचारतोः--हे द्रिजस्रेष्ठा, पेकी त्याचा ज्येष्ठ पुत्र ककझी नांवाचा मोठा आतां आपण सांगितले कीं, रवत राजा त्रह्म- धार्मिक होता. यालाच रवत असंही म्हणत. . लोकाहून परत आला तो मानवांची य॒गेंच्या बापापासन याला करास्थलीचें राज्य मिळालें. यगे लोंटलीं, पण तो तरुणच्या तरूण परत पुढे त्याला रेवती नांवाची कन्या झाली. ती आला. बरे, त्याची कन्या रेवती ही तेथे आल्या-
उपवर झाली असतां तिळा बरोबर घेऊन तो ब्रह्मलोकीं गेळा. तेव्हां ब्रह्मदेव गात बसठे होते. त्यामळे तो त॑ गायन ऐकतच ब्रह्मदेवाचा एक मुहृतेपर्येत बसला. एक महूत आल्यावर काख बोलावयाचे त॑ बोळन मत्यलोकीं तरुण- च्या तरूण परत आला. परंत, तो आपल्या
वर त्यानं बलरामास दिली; तेव्हां तीही रूणच होती, हं उघडच झालं. तर मी असें विचारता कीं, इतकीं यंग ळोटलीं तरी रेवती किंवा तिचा बाप रेवत यांपकी कोणालाच वाधेक्य कसं आठे नाहीं £ शिवाय संसार टाकन जर शांतीचा प्रपोत्र रवत मेरूपष्ठावर
राजधानीस परत येऊन पाहातो ता तिचे सवेच , तपश्चर्येला गेळा तर त्याची संताते अजन स्वरूप बदलून गेळे होते. तिळा अनेक द्वारे. पृथ्वीवर चाळ आहे हा चमत्कार काय, हे मला किंवा नगरवेशी बांधल्या असन यामळेच तिचे सवे कृपा करून सांगावे
पर्वीचे कशस्थळी हे नांव बदळन हारवती वेशेपायन सांगतात:---जा जनमेजया, नांव पडळे होतं. एकंदरींत ती फार मनोहर त्या त्रह्मलोकांत तहान , भक, वाथेक्य आली होती. वासुदेव म्हणजे कृप्णप्रभंति जे ' अथवा मृत्य कांहींच नाहींत. इतकेच नव्हे भोज, वृप्णि व अंधककुलोत्पत्न राजे यांचा परंतु तेथें निरनिराळे क्रनुदेखील नाहींत तिजवर ताबा असून तींत यादवांचा फार ( सवदा वसंतच असतो. ) यामळे, ही दोवें भरणा होता. हे राजा, एक मुहतीत एवढा तेथें गेलीं त्या वेळीं ज्या अवस्थेंत होतीं त्याच फेरबदल आला कसा म्हणन म्हणशील तर हा अवस्थंत उघडच तीं परत आलीं. असो मुहूते ब्रह्मदेवाचा. अथ्रातच आपलीं माणसांची ककुद्मी रवत हा ब्रह्मळोकाला गेला, तेव्हां त्याच्या किती तरी युगे एवढ्यांत लोटळीं व यामुळें पश्चात् त्याची राजधानी जी कुरास्थठी सहजच अशी उल्थापाल्थ झाली. असो; स्व- तिच्यावर राक्षस व पिशाच यांनीं हल्ला नगर्रीस आल्यावर नगरीर्या स्थित्यंतराचें करून तिचा नाश मांडिला. त्यावेळीं 'त्या कारण ढाय त सवे खर खर समजन त्रेतल्या- धार्मिक ककझ्मीचे मार्ग रोभर बंध त्या नग- वर त्यानं आपली त्रतशील कन्या रेवती ही रीत होते. ते राक्षसांच्या त्रासाने जीव घेऊन कृष्णाचा बंधु जो बलराम त्याला दिढी, व धडपणीं बारावाटा पळाले, ते ज्या ज्या
१ हरिवंशपवे. ]
५-५
हरिवंश. २१७
कक ळा.....आवजाकीलयळ. 'आकीकानकवमाो काळाच मभवळळकी
मुलखाला पळून गेले, त्या त्या मळखांतीळ जे | शीळ कीं, विकश्षीला शशाद हे नांव कठन जे घमंभोळे क्षत्रिय राजे होते ते ते त्यांना आठे, तर ऐक. एकदां इक्ष्वाकचे घरी अष्टकां पाहन भयभीत आळे व आपळी जागा सोडन नांवाचे श्राद्ध होतं. या दिवशी इक्ष्वाकने आपला पळाळे व ठिकठिकाणीं परवेताचा आश्रय धरून पुत्र विकक्षी याळा सांगितळे कीं, तं चांगला राहिढे. मग त्यांच्या जागीं घसलेळे हे शभर बलाढय आहेस तर रानांत जा आणि चांगली बंधु तेथेच स्वस्थपणे नांद लागले; व्या त्या शिकार करून आजच्या श्राद्वासाठी बरेचसे जागीं त्यांचा मोठा वंशविस्तार झाला; मगमांस घेऊन ये, त्याचे अःज्ञेप्रमाणे रानांत आणि शायातनांवान जे सप्रसिद्ध योद्वे ऐक जाऊन विकक्षीने पण्कळशी शिकार मारिली येतात ते सवे त्यांचीच संतति. असो; मना परंत, ती तशीच घरीं घरेऊन येण्याच्या पवी जो नाभागादिष्ट म्हणन पुत्र सांगितळा शिकारीच्या श्रमाने त्याला अतिशय क्षधा त्याला दोन पुत्र ( आईच्या जातीमळ ) लागन त्यापकी त्याने एक शश ( ससा ) तेथंच
य झाले; परंतु पुढें तपोबलाने ते ब्राह्मण्य खाल्ला, नंतर ते मांस ब्रेऊन तो घरी आला पावले. करूषाला कारूप नांवाचे मोठे व बापापुढे ते त्याने ठेविळे, परंत, जवळ कल- रणमस्त क्षत्रिय पत्र झाले. आम्ही असे ऐकता | गरू त्रिकालज्ञ वसिष्टमाने होते, त्यांनीं सांगि- कीं, प्रांडाळा प्रजापति नामक एकच पत्र होता, व ' तठे कीं, मांस उच्छिष्ट आहे, हे श्राद्वाचे उप- पृषधराने आपल्या गरूची गाय मारली त्या यागी नाहीं. त्यावरून प्रश्न कारेतां विकस्षीनं पातकाने तो क्षत्रिय असतां शाटत्वाला पावला. खरी हकीकत सांगितळी व त्यानें ससा खाला हे भरतश्रे्ठा जनमेजया, याप्रमाणे ववस्वत म्हणन त्याला त्या वेळेपासन शशाद असं नांव मनचे नऊ पत्रांचा वत्तांत तळा सांगितला. पडल; व त्याच्या अपराधाबद्दल पित्याने त्याला याला इक्ष्वाक म्हणन जो पुत्र झाला त्याचे . राज्यांतन काढन लाविळे. तो बहतकाळ तसाच
पत्तीची कथा अशी आहे: मनळा एकवार परागंदा हाता. पुढे त्याच्या आपाचं म्हणजे शिक आली १ त्या शिकेबरोबर हा पुत्र उभा इक्ष्वाकचे जेव्हां देहावसान झाले तेव्हां तो राहिला व त्याला इद्व्वाक असे नांव दिले. या स्वनगरास परत येऊन तेथीळ राजा झाला. या इक्ष्वाकला पुढें शभर पूत्र झाळे. हे सबही शशादाळा पुढे ककुत्स्थ नांवाचा मोठा वीय मोठे दानशूर होते. यांचा वडीलभाऊ विकुक्षी शाली पुत्र झाळा. याला ककुत्स्थ हे नांव पड- नांवाचा होता. यांचे विकालित्वामळें ( र- ण्याचे कारण असं झाळें कीं, पूर्वी देव व असर पोटामळें ) हा लढण्याळा निरुपयोगी होता; व ' यांच युद्ध चालल असतां देवांनी याला आपल्या त्या कारणाने लढाईवर न जातां. अयोध्येचे साह्याथ बोळाविळे, तेव्हां तो म्हणाला कीं, मी राज्यच करीत राहिला. हा मोठा धर्मज्ञ असन इंद्राचे पाठीवर असून युद्ध करीन. ही गोष्ट
याळा शकुनिप्रभाते बहुत पुत झाले, हे सव राजे झाले. त्यांपेकीं पन्नास उत्तरापथ देशाचे रक्षणकर्ते निघाले, व चाळीस आणि आठ यांनीं दिण दिशा राखिली. या अठ्ठेचाळि- सांना रक्षणाचे कामीं विकासि ऊफ शशाद याचीही मदत असे. हे जनमेजया, तुं म्हण-
तम्हांला कबल असेल तर मी साह्यास येतां टेवंनीं निरुपायास्तव इंद्राला कबल करविले त्या वेळीं इंद्राने मोठ्या वृषभाचें रूप बेतुल
१ मार्गशीष, पोप, माध, फाल्युन आणि भाद्रपद या महिन्यांतील वद्य अष्टमोस जें आहितारभि ( जे गृहस्थ धमोप्रमागें अस्नि राखतात. ) श्राद्ध करतात ते,
(4 श्रीमन्महाभारत. [ अध्याय ११.
मग हा शशाद पूत्र त्या वृषभाच्या ककद झाल्यामळे शकडो प्रजा चिंताक्रांत होती म्हणजे वशिडावर बसला. त्या वेळेपासन याकारेतां तं अरण्यांत न जातां परत चल त्याला ककुत्स्थ असं नांव पडळें. या ककृत्स्थाला आणि प्रजांचे रक्षण कर. माझ्या आश्रमा- पढ अनेना नांवाचा मलगा झाला. अनेनाळा | नजीक जो सपाट वराण मलख आहे, तेथें पथ नावांचा मलगा झाला. या पथचा पुढें कसलीही वस्ती नसन समद्रांतील वाळने तो विष्टराश्व, विष्टराधाचा आद्रे, आद्रांचा यवनाश्व, केवळ भरून गेला आहे. त्या वाळुकच्या पोटांत व युवनाश्वाचा पुत्र श्रावस्त हा झाला. श्रावस्ती | जमिनीखाठीं मधुराक्षसाचा पुत एक धुध नामक जी प्रसिद्धपुरी ती याच राजाने बस- नांवाचा मोठा विशाळ व बलाढ्य आगे विली. या श्रावस्ताला बृहदःध नांवाचा मोठा देवतांनाही अवध्य असा भयंकर राक्षस ठौकिकवान् पुत्र झाला. या बहदश्वाळा कव- दडी देऊन राहिला आहे, व लोकांचा संहार लाश्व नांवाचा मोठा धार्मिक पत्र झाला.या कव- करण्याची आपल्या अंगीं शक्ति यावी या ठाश्वाने धंध नांवाच्या बलाढ्य राक्षसाला उद्देशाने तो संवत्सराच्या अखेरीस एकदां मारिठे, त्यामळे त्याचं धेधमार असं नांव पडले. सस्कारा टाकतो, पण त्या सस्काऱ्याबरोबर
जनमेजय म्हणतो:-हे ब्रह्मन्, कवलाश्वाला 'एष्ठावरील पवत, झाडे व अरण्ये यांसह सवे ज्याच्या वधामळें धंधमार असे नांव पडलें पथ्वी हादरून जाते, व त्याचे उच्छासाबरोबर त्या धंध राक्षसाच्या वधाचे सवे वृत्त ऐकावं, | धळीचे जे प्रचंड लोळ उडतात, त्यांनीं आकाशां असे मनांत आहे तील सयांचा रस्ता आंखला जातो; त्याच्या
वेशपायन सांगतात:--कवलाश्वाला धन- ' उच्छासाबरोबर भमींतन धर, ठिणग्या व निखारे विर्धेत अत्यंत निपुण, मोठे बलाढ्य, अजिक्य; ' यांचे सारखे फवारे वर उडत राहन सता दानशूर, यागकर्ते व धार्मिक असे शंभर पुत्र दिवसपर्येत भकंप सुरू असतो, व या अनथा झाले. मळाला मुलगे झाळे असं पाहन राजा मुळें, हे प्रजापाटका, त्याच्या जवळच अस बहदश्वव कुवाश्वावर राज्यकारभार सोंपवन | लेल्या माझ्या आश्रमांत मळा वस्ती करणें
आपण तपस्येसाठीं वनांत जावयास निघाला अगडबंब राक्षसाला जनहितबुद्धीनं तूं मार, म्हणजे सवे लोक निभेय व स्वस्थ होतील. या दुधेट कमांला हे राजा, तंच एक समथे दिसतो आहेस,
या कामी तला उपयोगीं पडेल असा श्री विष्णूने मला पृ्वेयुगांत एक वर देऊन ठेविला आहे; तो असा कीं; “तं ज्या कोणाकडन या महाबलाढ्य भयंकर राक्षसाला मारविशील त्या पुरुषाचे माझ्या या वरसामथ्यामळें तझे शब्दांनी तेज अतिशय वाढेल असे मला श्री विष्णंनीं सांगितळ आहे, व त्यांच्या वचनाचा विनियोग मी तुझे ठिकाणीं करणार आहें कारण, हे पश्वीपाला, हा धुंधु म्हणजे सामान्य
तो तिकडे चालला असतां उत्तंक नांवाचा विप्रर्षि त्याला आडवा आला. उत्तक म्हणाला कीं, हे राजा, तूं जातीचा क्षत्रिय, प्रजारश्षण करणें हेंच तर्झ मख्य कतेन्य; ही कर्तेव्यचिंता एकीकडे झगारून देऊन तपाल निघन जाणें हे तला न्यायाने कारितां येणार नाहीं. घरा- बाहिर पडल्याने तू॑ कदाचित् एकटा निश्चिंत होशील, परंतु तुजसारखा समर्थ पालक नाहींसा
१ भागुवतांत याला एकवीस हजार पुत्र द्दोते असे लिहले आहे; परंतु या स्थलीं मुळांत “ शतं” असा शब्द आहे. ह! अनेकाथी धतल्यास हजारों अर्थ करितां लेशल, तथापि एकवीसच हा बोध शक्य नाही.
कठीण झाले आहे; तर त्या
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. णय यण त्याची ताकद अशी कांहीं अचाट । पाश्चिम दिशला झांकून राहिलेला तो जगड- आहे कीं, देवांचाही शक तेथे चालत नाहीं, [वाळ धुंधु राक्षस त्यांना आढळला. ते त्याच्या व त्याचे तेजही फार असल्याने सामान्य | नजीक ठेपतांच त्याने सहज आंग हालविले तेजाचा मनष्य शेकडा वर्षे झटला तरी देखील | त्याबरोबर तळांतीळ समद्राचे पाणी उसळन त्याचा उच्छेद व्हावयाचा नाहीं, कारेतां तं चंद्रोदयाबरोबर भरतीचा समद्र ज्या वेगानं एवढे काम क धांवतो त्या वेगाने बाहर धाऊं लागले; व
बुहदःध म्हणाला:---आपली आज्ञा मला तोडांतन त्याने क्रोधाने जे आगीचे भपकारे अमान्य नाहीं. परंत मीं संकल्पपवक शास्त्र सोडिले त्यांबरोबर तो जगताची राख कारितो खालीं ठेविलें असल्यामळे मळा त॑ परत घेतां | असे वाटले, निदान त्या खणणाऱ्या शंभर येत नाहीं. तथापि आपल्या कार्याथ हा माझा । राजपुत्रांपेकीं तीन वजा करून बाकीचे सत्या- पुत्र कुवलाश्व याला आज्ञा देतो व माझी खात्री ण्णव तेथल्या तेथेंच जळन गेले. हे कोरवेश्वरा; आहे कीं, हा आपल्या हेतप्रमार्ण त्या धंधचा वभ ! पुत्रांची ती दशा पाहातांच आतां आपण करील. असे म्हणन धंधच्या वधाविषयी आपल्या स्वतःच सरसावळें पाहिजे असे मनांत आणून पत्राला आज्ञा देऊन तो हृढनिश्वयी राजप. त्या महातेजस्वी राजाने त्या महाबलाढ्य धधला तपश्चर्यसाठीं प्वतावरच निघन गेला. इकडे । गांठळें; अंगीं योगसामथ्ये उत्कट असल्यानं आपले शांभर पत्र बरोबर घेऊन कवलाश्व तो राक्षस ज झपाट्याने पाणी वर उसळवीत रत्तंकासाहित घुथूच्या मसक्या आवळण्यासाठीं होता ते सर्वे त्या कुवलाश्वाने पिऊन शोपून गेला. तो धुंधुवभाला प्रवृत्त होणार असे पाहा- टाकिले, व जळ आणि योगसामध्ये यांच्या तांच उत्तंकाचे शब्दावरून जनहितास्तव पर- | साहाय्यानं राक्षसाच्या तोंडांतून उठणारा आशे मात्मा भगवान् विप्ण यांनी आपले तेज त्या. विझवन टाकिला. नंतर प्रत्यक्ष गांठ घाठून कवलाश्वाचे ठिकाणीं घातले. त॑अर्मिक्य तेज आपल्या आंगचे ताकतीने त्याने त्या कुवलाश्वाचे देहांत शिरतांच आकाशांत मोठा ! घडेल पाणराक्षसाला ठार करून आपण सांगि- गजर झाला कीं, हा श्रीमान् कवलाश्व अवध्य | तलेळी कामगिरी मीं बजाविळी अशा आश झाला आहे. आज हा धंधला खास ठार याचा उत्तंकाला इषारा केला. त्याच्या त्या
१९
मारील. असे म्हणन देवांनी सर्वेमर दिव्य पुप्पांची त्याजवर वाष्टे केली व आकाशांत देवांचे नगारेही आनंदाने झडं लागले, मग आपल्या सवे पुत्रांसह समुद्रभागीं जाऊन जो भाग कायमचा वाळकेने आच्छादन गेला होता तो त्या बीयेवालू राजाने सवे खणन काढविला
कोरवेश्वरा, तो कवलाश्व जातीचाच बलाढ्य व तेजस्वी होता. तशांत साझ्षात नारायणाच्या
प्रवेशाने त्याला अधिकच पुष्टि आली, मग त्याच सामथ्ये काय विचारावे : त्याचे आज्ञेने त्याचे पुत्र ते वाळवंट खणीत चालले असतां
कर्तेबगारीने प्रसन्न होऊन उत्तंकानं त्याला वर दिला कीं, हे महात्म्या राजा, तझे घरी अखंड लक्ष्मी नांदेल; शत्नंकडन तज्ञा केव्हांही परा- जय होणार नाहीं; धीवर तुझे प्रेम राहून अंती तला कायमचा स्वगेवास मिळेल, शिवाय जे तझ पुत्र या कामी राक्षसाने मारिठे आहेत त्यांनाही स्वर्गलोकांत कायमची वस्ती मिळेल
__ अल्याय बारावा. ला न रन णा आहा रवा नाम बारावा,
गालवोत्पत्तिवणेन .
वेशपायन सांगतात :--राक्षसाने मारून कुवलाश्वांचे जे तीन पुत्र उरले त्यांतील हृढाश्व हा ज्येष्ठ होता, असे सांगतात; व चेंद्राश्व आणि कपिलाश्व हे दोघे कमार त्याचे धाकटे भाऊ होते. धुंध्माराचा जो हा हृढावपुत्र त्याचा पुत्र हयेश्व म्हणन झाला. या हयेश्वाला निकंभ नांवाचा पतत झाला. याठा लढाईची
श्रीमन्महाभारत.
लयन लाविठेली बायको मोठा पोरकट, हड, कामी, मख व रंगेळ होता व यान कामाधीन होऊन शहरांतील काणा एका गृहस्थाची मळगी हाताखाली घातढ
[ अध्याय १२. कयव्तवाळक धकधक ला शतूर्चे मदेन करणारा असा त्रिधन्वा नामक पुत्र झाला. त्या त्रिधळ्याला त्रय्यारुण नांवाचा पुत्र झाला. या त्रय्यारुणाला सत्यत्रत नांवाचा एक पत्र झाला. हा सत्यत्रत मोठा दष्ट बद्धीचा असन हा एकदां लस़ांतील पाणिग्रहणमंत्रां- च्या आड आला. यापवी याने दसर््याची पटन आणिली
फार आवड असे. या निकंभालाही संहताश्व होती. असला हा अधर्मी कारटा-नव्हे कांटाच-
नांवाचा मोठा संग्रामशर पत्र झाला
या आपल पाट आला अस वाटन 'त्रय्यारुणाला
संहताशवाचे अकुशाश्व व कृशाख्र असे दोन फार दःख झाले; व रागाचे झटक्यांत “ कार मलगे झाले; या संहताश्वाची साधना मान्य व ट्या, मर, चाळता हो” म्हणन त्यानं त्याला ञरलोक्यांत विख्यात अशी दपती नांवाची हिमवत् वारंवार सांगितले, तेव्हां बापाला तो पुन्हा पुन्हा
कन्या स्त्री होती. तिजपासन याला प्रसेन नित् नांवाचा पत्र झाला. या प्रसेनजिताला गारा नांवाची पातोनेप्ठ सरा मिळाठा, परतु
विचारू लागला कीं, तम्ही मळा टाकतां तर मी जावं कोठे : बापाने उत्तर केल, “ जा,
डाळात जाऊन रहा. तझ्यासारख्या कलागार
भत्योच्या शापाने ही बाहा नांवाने प्रासेद्ध कारस्याळा पुत्र म्हणावे किंवा असला पुत्न मला असणारी नदी झाली. या गारीपासन प्रसेंन- असावा असली मळीं इच्छा नाहीं.') बापाने असं जिताला यवनाश्ध नांवाचा एक प्रतापी पुत्र जेव्हां निक्षन सांगितळ तेव्हां तो शहर सोडन झाला. या यवनाश्वाचे पोटीं नेळोक्यांत ज्याचा चाळता झाला. त्यावेळीं कलगरु भगवान् जयजयकार आहे असा मांधाता नामक प्रासिद्ध वसिष्ठही त्याच्या आड आले नाहींत. तो राजाषपे जन्मास आला. शाशीनबिटची कन्या सत्यत्रत मांठा तो
चेत्ररथी ती या मांधात्याची स्त्री होती. तिळाच बेद्मती असंही नांव असे. ही अत्यंत पतिनिष्ठ असन मोठी सर्शील होती व हिच्या रूपाची सर तर त्रिमवनांत दसऱ्या कोणत्याही स्रीला नव्हती
असल्या स्त्रीचे ठिकाणीं मांधात्याने दोन पुत्र निमोण केळ. दोवेही मोठे धार्मिक असन एकार्चे नांव परुकृत्स व दसर््याचे मचकंद
असं होतं. या पस्कत्साला, राजा; त्रसहदस्यु हा पत्र झाला. या त्रसद्दस्यलळा नमंदा नामक स्त्रीचे ठिकाणीं सेभत नामक पत्र झाला. संभ- ताचा पुत्र संधन्वा नामक राजा. या सधन्यौ-
छातीचा बेरड होता न डगतां चांडाळांत जाऊन राहिला. इकडे त्याचा बाप त्रय्यारुणही उठन रानांत चालता झाला, सत्यत्रताच्या या अनाचारामळे त्या देशांत बारा वर्पपथत पाऊसपडला नाहीं. त्या दप्काळाच्या तडाक््यांत महातपस्वी विश्वामित्र आपले स्त्रीपुत्न त्या मळखांत टाकन आपण समद्रतीरी तपश्चवर्थकरितां गेला. पश्चात् त्याचे स्त्रीनं पाटाला अन्न नाहीं म्हणन आपल्या तीन पुत्नांपकीं एक पुत्र गळ्याला दोरी लावन बाजारांत उभा केला व दोभर गाडे मोल घेऊन विकावयास काढला, इतक्ष्यामध्य महष विश्वा-
१ हरिवंशपव. ] हरिवंश. ४९
मित्राचा पुत्र गळ्याळा दोरी बांधून पशप्रमाणे | हांकळन लाविते वेळी वसिष्ठाने बापाचे निवारण विकला जात आहे असे पाहून बळाढ्य 7 केळे नाहीं; त्यावरून तर त्याचा त्यावर दयाशील जो सत्यन्रत त्याने विश्वामित्राचा विशेषच राग झाळा; परंतु निवारण न करण्यांत संतोष व्हावा म्हणून व दयेस्तवही त्याळा विळूं| वासिष्टाचा कांहीं विशेष हेतु होता. तो असा न देतां आपण त्याचं पोपण केळे. हा सोडवि-, की, मत्यत्रताने मागील अध्यायी सांगितल्या- ठेला मुलगा पुढें गालव नांवाने प्रासद्ध असा प्रमाणे जरी दुसर्याची बायको हिरावून कौशिक कुलांतळा मोठा मर्हापं आळा. याला | आणली होती, तरी तिचे पाणिग्रहणसमयों गाळव नांव पडण्याचे कारण गळ्याला बांधळा सप्तपदीचे मंत्र पणे होण्याचे पूर्वीच त्याने ती
होता हं. हरण केली असल्यामुळें वसिष्ठांचे दृष्टीने सत्य- व 'त्रत हा परस्त्रीहरणकर्ता नसून फक्त कन्थाहरण-
अध्याय तेरावा. ।कतोच होता; १ या कारणाने तो आरा वर्षे
कम अ्रतम्थ राहिल्यास निप्पाप होईल व नेतर
त्रिशंकुचरित्र. 'त्याढा घरांत परत त्रेता येईल. ह्या मत-
वैशंपायन सांगतात:---मागील अध्यायांत | लबास्तव वसिष्ठ त्याचे आड आले नाहींत; सांगितल्याप्रमाणे विश्वामित्रपुत्राची विक्री परंतु वसिष्ठांचा गृढभाव सत्यत्रताचे ध्यानीं न बंद केल्यापासून त्या सत्यत्रताने विश्वामित्रा-, येऊन वासिष्ठ हे धमज्ञ असूनही आपले परित्राण वरील भक्ति, त्याच्या दीन कुटुंबाबद्दल ती ' करीत नाहींत, असे भासून तो त्यांचा मनांत अनुकंपा व वसिष्ठाचा इतउत्तर शिप्य न. अधिकच राग करूं लागला. खरे पहातां होण्याची प्रतिज्ञा; या तीन कारणांमुळे मोठ्या भगवान् वसिष्ठांनी त्याचे कल्याण व्हावे आम्थिरने व नम्रपणाने विश्वामित्राच्या कुटेंब- म्हणूनच असे केलें होते; पण हं सत्यत्रताचे पोषणाचा भार आपणावर घेतला. त्याने रानां- ध्यानांत न आल्यामुळें तो त्यांच्यावर रागां- तील हरण, डुकर, रेडे मारून आणावे व वूनच वनांत चालता झाला. मार्ग त्याचे त्यांचे मांस विश्वामित्राची मुलेमाणसें ज्या वर्तनाने त्याचे पित्याचे मनांत जो असेतोप झंपडींत रहात होतीं त्या झोपडीच्या नजीकच्या उत्पन्न झाला होता, त्या दोषारन राज्यांत बारा वृक्षाला टांगून ठेवावे. बाप निघून गेल्यापासून वर्ष पाऊस पडला नाहीं. रानांत गेल्यावर जे हा सत्यत्रत कोणाशी न ओलतां मनांतल्या- ह तीव्र त्रत सत्यत्रताने बारा वर्षेपर्यंत आचरण मनांत संकल्प करून बापाचे आज्ञेप्रमाणे बारा केळे, त्यामुळे त्याचे हातून त्याचे कुल शुद्ध हो- वर्षे त्रतस्थ रानांत राहिला. या काळांत इल, ही गोष्ट वसिष्ठांचे ध्यानीं आल्यामुळें व बा- अयोध्या नगरी, लय्यारुणाचे राज्य व त्याच्या पानं हांकळून दिल्यामुळे ते त्याच्या आड आले अंतःपुरांतील सर्वे स्त्रिया यांचें रक्षण कुलो- नाहींत; शिवाय वसिष्ठांचा हेतु असा होता पाघ्याय या नात्याने वसिष्ठ क्रषींनी केलें. को, कारण पडल्यास सत्यत्रताचा पुत्र आपण पोरपणामुळें म्हणून म्हणा किंवा पुढें कांहीं गादीवर असेवू. परतु रानांत गेल्यापासून गोष्ट घडून यावयाची होती तिचे बळाने म्हणा, 'सत्यत्रताने आपल्या श्रमाने विश्वाभित्र करषींचे हा सत्यत्रत वसिष्ठाचा प्रथमपासूनच तिट्कारा | १ सम्पुदाने मंत्र परे होईपर्यंत कन्येला भायोत्व येत करीत असे त्यांतून बापार्ने त्याला रानांत . नसते, असे ज्रासमत आहे,
हरिवश ८-५,
४२ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ११.
दीन कुटुंब पोषण करण्याचे महठ्रत एक- त्रिशंकूळा देहासकट स्वगावर चढविले निष्ठेने व बिनबोभाट बारा वर्षेपयेत चालविले. | तिशंकची केकय वंशांतील सत्यरथानामक खत्री असं चाललें असतां एक दिवस सत्यत्रताला . होती, तिचे पोटीं हरिश्चंद्र नांवाचा अत्यंत कोठेही मांस म्हणन मिळेना. इतक्यांत मनास निष्पाप असा एक पुत्र निपजला. या हरिश्चे- येईल ती वस्त देणारी कामथेन नांवाची वसि- द्राला त्रेशकर असेही म्हणत, व यांन राजसूय छ्रांची गाय सत्यत्रताचे दृष्टीस पडली. आधींच यज्ञ केल्यामुळे याला संम्राट् अशी पदवी तो शिकार करून थकला होता, त्यांत भके- मिळाली होती. हरिश्चंद्राला रोहित नांवाचा नेही पीडिळा होता; शिवाय वसिष्ठांवर त्याचा वायवान पुत्र झाला. या रोहितानें आपल्या राख होताच; खेरीज त्याला मल्ही पडली; ' सत्तचा उत्कप व्हावा म्हणून राहितपुर म्हणून अशा अनेक गोष्टी एकत होऊन त्यानें त्या प्रसिद्ध नगर आहे, त वसविले. नंतर राजषी
कामघधेनचा वध केळा. नेतर तिचे मांस त्याने रोहिताने बहत दिवस प्रजापालन करून राज्य स्वतः खां व वसिष्ठांच्या मलांसही खाउ भागटे. भागाता हा सव ससार असार आहे,
ध्रातळें. ही गोष्ट वसिष्ठांच्या कानीं जातांच *स त्याच ध्याना अऊन त्यान आपल त नगर ते कद्ध होऊन त्या राजपुत्राला म्हणाळे, * हे. नाह्मणांना देऊन टाकिले, या रोहिताला हरित क्ररा, ज्या अथी पित्याचा रोप व उपाच्या- नांवाचा पुत्र होता. हरिताळा चेच नांवाचा पुत्र याच्या गाईंचा वध असे दोन महतूपातकरूपी (1. रही. 2८ निसेथचे मुदेव अस्त शंक तुझ्या बोकांडी बसळेळेच आहेत, त्या टीन एतत आढे. पहिल्याला विजय असे नांत अर्थी असंस्कृत मांस भक्षणरूप पातकांचा पडण्याचे कारण त्याने क्षात्रियमंडळावर जय तिसराही शंकु मी तुम जोकांडी असवितो ! . मिळविला होता. या विजयाला अथेशाख्र व . | _ . राजनीति यांत निपुण असा रुरुक नांवाचा वरुपायन सांगतात:---याग्रमार्ण त्या पुत्र होता. रुख्काळा वृक नामक पुत्र झाला सत्यत्रताच्या गळ्यात अडकलळल ह तान महा- वृकताला पुढ बाहनाम पुत्र झाला. हा आह पातक रूप शकु पाहन वासष्ठ त्याठा त्रिशक ठमल्या थमेयंगांत उत्पन्न झाला असनही स म्हणाल त तेव्हापासून विरादु हच त्याच फारसा धार्मिक नव्हता. यामळं शक, यवन, नाव पडल, असा; काहा काळाने |बश्धामत्र कांबाज, पारद व पल्ट्व यांचे साह्याने हंह्य तपश्चयहून परत आढ, व आपल्या बायका- व तालजंघ याक्षत्रियांनीं त्याला निकले. बाहला मुलांचे उदरभरण सत्यत्नतान केळ, हे ऐकून ' संगरनामे पुत्र आला. याला संगर नांव पड गृप होऊन त्याळा म्हणाळे, ' तुळा वाटेल तो ण्याचे कारण असें झाले कीं, तो गर म्हणजे वर माग. तेव्हां :' मी सदेह खगास जाव, ।विषं यासह जन्मास आला. विषप्रयोग केला असा वर त्यान विश्रामित्राजवळ मागितला. असतां हा जिंवत कसा जन्मला याचे उत्तर इतक्यांत बारा वषाच अवपण नाहीस आलढं;मगा ।_ _ | | विश्वामित्राने त्रिशेकडा त्याच्या बीपाचे राज्या- 1 वरातीचा यावबळा खयान जाण्याचा हतब्क [यमच स्वगवास करण्याचा नशून कवळ सवगाताल माजा पाहून वर नउन बैसाविळ, व त्याजकडून एक माठा हल धग हाच होता वर गारठा त ततदनता त वात पहात याचे वेळा याची आर गभार असुतां तिच्या सव अ॒पतां त्यांचे समक्ष त्या समथ विश्रवामित्राने 3 :डाऱ्यासे ठा निप चान होते.
१ हरिवंशपवे, |
असे आहे कीं, त्यावेळी याची आई भगकटो-
त्प्न ओवेक्रपि याने आश्रमांत गेली, व त्या
त्रपीच्या कृपेने ती व तिचा गभ दान्हीही सर- | हाच तो महाबाह संगर राजा
सित राहिली. याच कपीपासन पुटं आझेयास्त्र
प्राप्त होऊन त्याचे बळावर सगराने सवे प्रखवी. असह्य असें महाघोर आसेयास्त्र टिळे, अगोदरच
मिकिळी, हेहय व ताळजंध यांचा विध्वंस केळा
हरिवंश.
४२
कन्नन न आहे , 7.02,
आश्रमांत नेळे. तेथे ती प्रसत होऊन त्यांचे कृपेनं तो गभ विपासहच सजीव उत्पन्न झाला न्म होतांच आवाने त्याचे जातकमोदि करून त्याला वेद शास्त्र पढविठे; आणि नंतर देवांना देखील
व स्वतः धमोभिमानी व धमेवेत्ता असल्यामळे ' सगर जातीनेअळाद्य हाता व तशांत असल्या शुक, पल्हव व पारद यांचे धमाचा उच्छेद केला. | अखरार्चे त्याला पाठबळ मिळाले. तेव्हा त्यानं धु संहारकती रुद्र ज्याप्रमाणे जीवांना पटापट अध्याय चवदावा. मारितो, त्याप्रमाणे रागाचे तडाक्यांत सवे का हहयांस तत्काळ मारून टाकिले. त्यान त्याची सगरात्पात्तवणंन, , ळोकांमध्य फारच कोत झाली. हह्यांना जनमेजय विचारतो :---हे तपोधना, उद- चीत केल्यावर यवन, कांबरोज, पारद व पल्हव रांत विष गेळें असतां तो संगर त्या विपासह यांसह शतकांचे निमेलन करण्याचे उद्योगास सजीव कसा जन्मला ? शकादिक हे क्षत्रिय तो ळागळा. त्या महात्म्या वीरानं त्यांचेवर असतांना व संगर हाही थमेनिष्ठ असतांना जव्हां गहजब उडविला तेव्हा ते विवेक! वासिष्ठ त्याने क्रोधावेशाने त्या भषत्रियांचा थम म्हणज मनीना शरण येऊन त्यांचे पायां पडल. त्या एक प्रकार स्वघमेच उच्छित्न केला ह कस ? वेळीं शरणागताचे रक्षण कळच पाहम, हा तं सवे सविस्तर मला सांगा वर्पमयोदा 'व्यानीं आणन महातेजस्वी वॉसे- वेशंपायन सांगतात: ---संगराचा बाप आह- रांनी त्यांना अभय टिळे. व संगराचे निवा- राजा हा फार व्यसनी निघाल्यामळ, हे राजा, . रण केळे. गुरूची आज्ञा व स्वतेःचा पाता शकांच्या साहाय्याने हहय व ताळजंघ यांनीं या दोन्ही सांभाळण्याचा जन्हा सगरावर पाळा त्याचें राज्य हरण केळे. या कामांत यवन, आली, तेव्हां त्यानं शकादिकांचा नाश न पारद, कांत्रोज, पल्हव व खस, याही पांच ! कारेतां त्याएवर्जी त्याचे धमाचा नाश केला, गणांनीं हेहयाच्या साह्याथ॑ शिपारेगिरी केळी , व त्यांचेकडून वेपांतर करावेले ते अस. शक्राच होती. राज्य हिरावल्यामळें बाहराजा रानांत अर्थे शीर मुंडून त्यांना सोडून दिल १ सजन चाळता झाळा, पाठोपाठ त्याची याटवी नांवाची , आणि कांबोज यांच सवच शार मुडून टाकल गरोदर स्रीही चाळत आढी. हिळा तिचे पारदांकडून माकळ्या जटा ठंवावल्या व पल्ह् सवतीने ती बाहेर पडण्याच्या अगोदरच विध 'वांकडून दाढ्या राखविल्या; व या समाकडू घातळ होत. ती पाठोपाठ आलेली पाहन नच वेदाध्ययन व वपट्कार हे हक्क का राजाला अधिकच दःख झाले; व त्या टःखांत त्यानें प्राण सोडिले. तेव्हां देवी त्या वनांत भत्यीची चिता रचन आपण चितेवर क्षत्रिय असतां वसिष्ठाचे सांगण्यावरून महा चढळी, इतक्यांत भगकलोत्पत्न ओवेक्रपि यांना त्म्या सगराने त्यांचे धर्माचा उच्छेद केला दया येउन त्यांनी तिठा फिरविळें व आपल्या पुढें त्या धरमेविजयी राजाने खस, तुषार,
चोल, केरळ वे शकादि पूर्वोक्त चार हे सवे
४
चोल, मद्र, किष्किधक, कोंतळ, वंग, साल्व व कौंकणक, या सर्वोस जिंकून अश्वमेधाची
दीक्षा घेऊन अश्व मोकळा सोडिला. तो त्याचा मेधीय अश्व फिरत फिरत पूर्व-टलषिण समु-. द्राच्या कांठाला पांचळा असतां कोणी पळ- तेव्हां त्या. सगरान आपले पुत्रांकडन ती जागा खणविली;
वला, ता भमाच्या तळाशा नला
व त्याना जव्हा समद्रप्राय वशाळ असा आतं खाल खड्डा खाणला तव्हा त शवटा अशा स्थळा पाचल का, तर्थ सव सृष्टांचा पालक जा
आदिपुरुष देवाधिदेव सर्वोत्मा, ज्याला कृष्णही
म्हणतात असा तो प्रुषोत्तम, कापेलाचे रूपानें निजढेला होता. यांचे खणण्याचे खडबडीमळे तो जेव्हां जागतीवर येऊन डोळे उघडं लागला, तेव्हां त्याचे नेतांतन जे तेज उठलं त्या तेजाने चार वजा करून बाकीचे ते सवेही ( साठ सहस्र ) सगरपुत्र जळन खाक आले चार उरले त्यांची नांवे :---बहकेत, सकेत, धमरथ व शूरपंचजन. या चोघांनी पुढ संगराचा वंश चालविला, सगर राजाळा पर- मात्मा कपेलरूपी नारायणाने अनेक वर दिटे, ते असे:-इक्ष्वाकूचा वंश अक्षय्य राहील; त्याच्या कातीची पॉळेहाट कधींही होणार नाहीं; प्रत्यक्ष समद्र पुत्ररूपाने त्याच्या उदरी जन्मेल; सगराला अक्षर्य स्वर्गवास मिळेट त्याचप्रमाणे संगराचे जे पत्र नेत्राच्या तेजा- मुळ भस्म झाले होते, त्यांनाही अखंड उत्तम- लोकप्राप्ति होईल
श्रीमन्महाभारत.
इतक वर् [दल्यावर समठान | पुरे
[ अध्याय १५. संख्या साठ हजार होती, असे आमच ऐकण्यांत आहे. अध्याय पंधरावा. सगखंश चाळू, जनमेजय विचारता:--हे वैशरोपायना, सग- राला शर व पराक्रमी असे साठ हजार पुत्र झाळे म्हणून आपण सांगितळें तर एकट्याला एवढी अतोनात संताते झाली तरी कशी! वशपायन सांगतात:--हे राजा, तपाचर णाने ज्यांची पातक दग्ध झालीं होती. अशा दोन स्त्रिया संगराठा होत्या. त्यांपकी वडील ही विदभेराजाची कन्या असन केशिनी या नांवान ती प्रख्यात हाती. त्याची जी धाकटी स्री ती अरिष्टनेमी राजाची मळगी असन ती अत्यंत धार्मिक होती, व रूपाने तर तिचे 'डीची दसरी कोणी स्त्री परश्वींत नव्हती जनपाला, आवत्ररंषीनें या दोन्ही स्त्रियांना
वर मागायला सांगितले, ते असे; एकीने साठ
हजार पुत्र ध्यावे व एकीने वंश धारण करील डो ५, च असा एकच पुत्र ध्यावा. या दोहोपकी आपल
, ___ च होड र कळ पे ' इच्छेप्रमाण दाहा वरांतीळ कोणता तरी एक
पतकरावा. असं आवोने म्हटले तेव्हां एक जी स्वभावाची लांभी होती ती म्हणाली, ' मला आपले शर असे साठ हजारच पुत्र पाहिजत;! दसरी म्हणाठी, ' ज्याचे योगाने हा वंश अखंड राहणार आहे, असला तो एकच पुत्र मला यावर आंवेमुनींनीं तुमचे म्हणण्याप्रमाणे
मातमान् हाऊन त्या सगर राजाची अव्येपूवक हो$ल, म्हणन त्यांना आश्ीवोद दिला. त्या पूजा केळी, व त्याबद्दल सग्रानं त्याला आपळासा गणाने केशिनीला सगरापासन एकन्ञ पुत्र
म्हणवऩ सागर अस नांव दिळ, नंतर समद्रा कडून त्याल त्याचा नाहींसा झाळळा मेथीय अश्व परत मिळाला, नतर त्या मठायशस्त्ी
सरुरानं शंभर अश्वमेध कळे. त्याच्या पुत्रांची |
झळा, त्याचे नांव असमंजस असे ठेविले होतं
“नट
१ मधस्वपुराणांत ह. नांबे भानमता व प्रभा अशा [दळी आहने ह २ म पु० ह| भव आभि म्हटला आहे.
१ हरिवशपवे, | हरिवंश. ४५
परम टशन" १00. एकक एणणण घळ्यातदयनवडचानयातमळनी >>> क यवाळ _... ये
हाच पुढे पंचजन नांवान मोठा प्रख्यात बळाढ्य तिन्ही लोकांचे "्यानबलानं निरीक्षण करून हे राजा झाला. दसरी जी उरली, ती बियांनीं सवेही मिथ्या आहेत, खरं काय तं सर्वे-व्यापि ठंचलेला असा एक लांबचळांब टदघेभोपळा एक ब्रह्म आहे, असा निश्चय करून हा याली अस एकितो. या दुधेभापळ्यांत तिळा- नुद्धिमान् राजा एका मुहूताचे अवकाशांत मुक्त तिळाएवढे असे हे साठ हजार गभ होते. झाळा. या दिळीपाळा भगीरथ नांवाचा पत्र त्यांना संगराने वेगळे वेगळे करून तपाचे आला. हा मोठा कौोर्तेमान्, भाग्यवान, समथ मडक्यांत घाळन ठेविले, व एकेका मडकक्यावर .व पराक्रमाने केवळ इंद्रतल्य होता; यान श्री- एकेक याप्रकारं त्या गभाचे पोपणाथे साटसहस्त्र गंगेला स्वगोतन भलोकी आणन सागरास दाया ठेविल्या. मग ते गभ वाढीस लागन मिळविळे. या त्याच्या कृतीमळें गंगा ही क्रमाक्रमाने पण झाळे, व दहा महिन भरतांच त्याची कन्या मानिळी जाऊन त्या दिवसापासन सवे अवयव पणे होऊन योग्य वेळीं घटांतन तिळा भागीरथी असे नांव वंशांचा इतिहास बाहेर आले, हे सवेही दिसण्यांत मोठे फक्कड . जाणणाऱ्या ज्ञात्यांनी दिळ आहे. या भगी- छोकर होते व त्यांना पाहून सगरालाही प्रेमाचे र्थाळा पुढे श्रुत नांवाचा पुल झाला; श्रताला मोठें भरते आले. हे राजा, याप्रमाणें भोपळ्याचे नाभाग नांवाचा मोठा धार्मिक पुत्र झाला, या रूपाने गभ प्रकट होऊन त्यांतून हे इतके नाभागाचे पोटीं अंबरीप जन्मला. हा अंबरीष साठ सहस्र पुत्र निपजले; आतां समजलाम? सिंधुद्रीपाचा बाप झाला. सिंधुद्रीपाळा पुढं परंतु, मार्गे सांगितल्याप्रमाणे हे कॉपेठ- अयुताजितू नामक पुत्र झाला; या वीयेवात् परमात्म्याच्या नेत्रतेजाने दग्ध झाले. तेव्हां अवताजिताला क्रतूपणे नांवाचा मोठा यशस्वी केशिनीचा एकुलता एक जो असमंजस किंवा मुळगा झाला. प्रसिद्ध नळ राजाचा परममित्र पंचजन तोच राजा झाला. या पंचजनाळा अंशु- व देवांच्या अक्षविद्यंत म्हणने फांसे खेळण्यांत मानू नांवाचा वीयेवान् पुत्र झाळा. याला पुढे निपुण म्हणन जो क्रतुपणे तोच हा. या दिलीप नामक पुल्च झाला; या दिलीपाची खटांग बलाढय क्रतुपणीला आतंपार्ण नांवाचा पत्र या नांवानंच जास्ती प्रसिद्धी आहे. हा खटांग झाळा. यांचा मलगा सुदास नामक झाला; हा राजा स्तगांतन भळोका आला व सुक्ष्मबा ळू इंद्राचा मोठा दोस्त होता. सुदासाला व ब्रह्मक-भावना यांच्या बळाने वित्तकाग्रय पुढें साठास नाम पत्र झाला, या सोदासालाच करून एका महतांत स्वर्ग, मत्य, पाताल या मित्रसह व कल्माषपाद अशीही नांवं आहेत दुसरी स्दणजे याकर, हिस नांव रॉळनी होते. या कल्मापपादाचा पुत्र सवेकर्मी नांवाने विश्रुत २ गताध्यायी चार खेरीज वाकी दग्थ आऊ अमे आहे. सवेकमोला पुर्ढ अनरण्य हा पुत्र झाला न्हिहिलें आहे, परंत येथे तमे नाही, 'अनरण्याचा पत्र निःन. निध्नाला अनमित्र व ३ हा वृत्तीने विरक्त असल्याने मुद्राम वडे चाळे करी; म्हणून याला * असमंजस ! असें म्हणत, | १ आपणास नरमांस वाढल्यावद्दल वसिष्ठ याला शाप ४ देवाना याला यद्धांत साह्याथ स्वर्गास नळे होतें, ३ऊं लागले असत्तां आपलं अपराध नाह अर्स पाहून तेथून आल्यावर, याभ परत शापासाठीं आपलें ओंजळोढ पाणो घेतले १ ५ स्वगांत गेला असतां देवांना याभ साह्यान जय | होन, पण तें त्याच स्रीचे आड येण्यामुळे त्यानें शेवटी मिळाला तेव्हांढ्यारने मत्यलोका माझे आयुष्य विती उरलें. आपलच पाथांवर टाकिले, त्या योगानें त्याचे पाय काळे म्हणून पुसले, तेव्हां एक मुहूत असें देव म्हणाले, पटून त्याला $ कल्माषपाद ? असें नांव पडले,
9४६ श्रीमन्महामभारत, | अध्याय १६
क णी “0 “णी एपी ण णकलक णणणककीक्ीणीणीणीणी त की कोळेओणणीणी णशा ण पणी णल व वटययपवडटपवनटट--. बल. व वववळ क सना ----ापापपापना५ा५ ५२१ २0२0० ५ 0) डात प 000
रघ असे दोन राजापिश्रेष्ठ पत्र होते. पैकीं सये त्याचे वंशांत हे अति तेजस्वी राजे होऊन अनमित्राला धमनिष्ठ व विद्वान् असा दलिदह गेले. प्रजेला पुष्टि देणारा जो भगवान् सये नामक पत्र झाला; या ढलिदहाचा पुत्र दिलीप, त्याचा पुत्र जो वेवस्वत मन ज्याला श्राद्भदेव हाच प्रसिद्ध श्रीरामचंद्राचा निपणजा. दिलीपाला | असे म्हणतात, त्याची ही वंशावळ जो कोणी रघु नांवाचा दोघेबाह पत्र झाला; हा रघ मोठा लक्षपवेक पठण करील त्याला संतति होऊन बलाढ्य असून अयोध्येचा राजा झाला; रवू- | अंतीं विवस्वान् जो सूर्य त्याच्या रूपाला तो पासून अज झाला, अजापासन दशरथ, दश- मिळेळ; तसाच इहलोकींही तो निप्पाप सत्व- रथाचे पोटीं महायशस्वी धर्ममार्त श्रीरामचंद्र संपन्न व दीघय होईल
अवतरला; रामाला पुढें कश पत्र झाला कक
ट् र कशापासन आतिथा, आतेथीपासन निपध, अध्याय साळावा, निषधाचा नल, नलाचा नभ, नभाचा पंडरीक, व त्याचे पुढें क्षेमधन्वा, क्षेमधन्व्याळा प्रतापी पितृवणन.
देवानीक व देवानीकाळा अहीनग॒ नामक जनमेजय विचारतो:-हे वशुपायना, आपण बलाढ्य पुत्र झाला. या अहीनगचा पत्र ' मनवंशानकीतेने सांगत असतां विवस्वात् याला सुधन्वा, सुधन्न्याचा अनल, अनलाचा धमनिष्ठ , श्राददवही म्हणत असं सांगितलं; तर उक्य. या उक्थाचा पुत्र वज्ननाभ, वजनाभाचा ' श्राद्धृदव ही संज्ञा विवस्वानाला कां प्राप्त झाठी शंख. या शंखालाच ध्यापिताधव अशी संज्ञा व श्राद्वाचा श्रेष्ठ विधि कोणता, हं, हे विप्र- आहे. याचा पुत्र पप्प, त्याचा अर्थसिझे; श्रेष्टा, एकावयाची माओ इच्छा आहे; त्याच- अर्थसिद्धीचा सुदशन, सदशेनापासन अशि- प्रमाणें पितर पितर म्हणतात ते कोण ? हे वणे, अशिवणाला शीघ्र नामक पुत्र झाला. पहिल्याप्रथम कसे उत्पन्न झाळे? त्याचप्रमाणे शीप्नाचा पुत्र मरु. हा मरु योगाभ्यासांत ' वेदवेत्ते ब्राह्मण, असं सांगतांना आम्ही ऐकिलं निमझ़ होऊन कलापसंज्ञक द्रीपांत जाऊन आहे कौ, स्वगात हे जे पितर म्हणन आहेत राहिला. या मरूचा पत्र सप्रासिद्वन राजा ते देवांचेही दवत आहेत, हे कर्से? तर्सच नहहुल या. पितरांचे कांही गण म्हणन सांगितले हे राजा, पुराणांत नळ या नांवाने दोन | आहेत ते कोणचे या पितरांचे सामथ्ये काय? राजे प्रसिद्ध आहेत. यांतीळ एक नळ वीर- | आम्हीं येथ श्राद्ध करावं, त्यान स्वगत ते सेनाचा पुत्र, व दुसरा नळ तो इक्ष्वाकचा वंश पितर कसे त्त होतात व तप्त होऊन त्यांनीं वाढविणारा. हे राजा, याप्रमाण इद्ष्वाक वंशांतळे तेथन आशिवोद दिळे असतां त्या योगाने राजे प्राधान्यतः तुला सांगितळे. विवस्वान् जा आमच यथे कल्याण कसं होत? हे सवे प्रश्न ण "ण "णा व पितरांची एकण उत्पत्तिया सर्वाचा उलगडा १ मुळांत प्रांपतामह असा शब्द आहे, प्रण त्याला | अर्थ पणजा असा करून [हरद्ल जुळत नाट ्ि कारण यारा) गागा! ह्पु आहे राम, दहारथ, अज, रथ व दिलाय धा हझोवरामे वेरीपायन म्हणतातः-जा जनमेजया, तुझा दिलो वित को प्रक्ष एकून मळा फार आनेद झाला. ठीक २ मत्स्य प० अ १२ झोक इट यांत रघ हा आहे. तला मीं पितरांची 'छाध्य उत्पत्ति दिलीपाचा वाप म्हढला आहे, कशी झाली, आपण केलेल्या श्राद्धाने स्वगीत
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ४७
पितर कसे संतृष्ट होतात व संतष्ट झाल्यावर श्राद्वकाडीं लोक आपला पिता; पितामह व तेथून आमचे कल्याण कसे करितात, ते. प्रपितामह या त्रयीच्या उद्देशाने पिण्ड देऊन गता ऐक. ते जे हे कांही प्रश्न विचारतोस श्राद्ध करीत असतात. हीं श्राद्ध पितरांना ते सवे प्रश्न पितामह भीप्म शर-शय्येवर पडळे .कशीं पोंचतात, व त्यांतील जर कांही नरकांत असतां त्यांना धमराजाने विचारळे होते. असळे तर तेथन ते आपणास सत्फळ करस भीप्मांनींही तत्पूर्व_। त्याच शंका माकडेयाळा ' देडे शकतात! ज्या वेळीं केव्हां पितर नरकांत विचारिल्या होत्या, व माकडेयांच त्याविषयी ' असतीळ त्या वेळी जे आपण यजन कारिता तं समाधान सनत्कमारांनीं केळ होत; अशी या अशाच पितरांचे किंवा त्याऐवजी दसऱ्याच विषयाची परंपरा आहे; तेव्हां भीप्म-यधिष्ठिरांचा कोणाच ? शिवाय स्वगावील देवही पितरांचे झाळेला संवाद मी तला सांगता. याथिष्ठिरानं यजन कारेतात म्हणन आम्ही ऐकतो हे कसं: विचारिल, ' हे भीप्मा, जर कोणाचे मनांत हे भीण्मा, आपण अत्यंत तेजस्वी आहां, आपल्याला पुणी प्राप्त व्हावी असे असेल तर ' करितां माझे हे सवे प्रश्न पुरापर उलगडून ती त्याला कशी प्राप्त व्हावी? व काय कम सांगा. आपली बद्धि केवळ अलोट आहे, केळें असतां लोकांचा शोक दर होडेळ, ते यास्तव येथे पितरांचे उद्देशाने केलेल्या श्राद्वानें आपण मळा सांगा; आपण 'भर्भज्ञ आहां, इहलोकी आपला बचाव कसा होतो: म्हणन मी आपल्याळा विचारितो. ' भीप्म भौप्म उत्तर करितातः-_-हे अरिमदेना; म्हणतात; ' जा यथिष्टिरा, पितरांचे श्राद्ध ह॑पितर ते कोण, आपण ज्यांची पजा करिता ते वाटेल ते ते फळ देणारे एक अनष्ठान आहे, शिवाय कोग£ या गोष्टींचा उलगडा पवी म्हणन जो कोणी शाचिभतपणान व तत्परतन एक वेळीं मी माले परलोकनिवासी पित्याला पितृश्राद्ध॑ करून पितरांचा संताप करिता तो श्राद्षसमयी पिण्ड देण्यास उद्यक्त झालां असतां श्राद्वकता इहळोकीं व मरणोत्तर परलाकींही माज्ञे पित्याने समक्ष थेऊन मला सांगितला आनंदांत राहाता. हे राजा, ज्याला धमेच्छा आहे तो मी तसांचे तसाच तला सांगतो; ऐक असेल त्याळा पितर धमबद्धि देतात; ज्याला चमत्कार असा झाला कीं, मी आपल्या सूत्र- संततीची इच्छा असेळ त्याला संताते देतात, ग्रंथांत सांगितल्या विधीमप्रमाणं भमीवर दभे व ज्याला पष्टीची इच्छा असळ त्याठा आंथरून तथे माझ पित्याचे उद्देशाने पिण्ड पुष्ट देतात. वीत असतां एकाएका तथालठ भामे उकल, धमराज म्हणतो :---पितामहा, आपण हे.व तीतन आमचे बाबा पर्वी भिवत असतां म्हणतां खरं, पण जस्ते कम करावे तसे फट त्यांचा जसा बाहभपणे वगरेनीं अलंकृत व ल्याव, हा कायदा सवे प्राण्यांना सारख्याच रक्तवणे अंगली व तल यांनीं यक्त संदर हस्त नियमाने लाग असल्यामळे कोणाचे पितर अमे तसाचेतसा हातबाहेर आढा, व “या माझे स्वग[त असतील तर कोणाचे नरकांतही हातावर पिण्ड दे ' असे पित्याचे शह माझे असती; मग जे स्वतःच नरकांत आहेत ते , कानीं आले, ते ऐकून मो चपापून म्हटल, 'अरेरे, दुसऱ्याळा पवित्रे फळ कोठन देणार? बरे, मी विचार न कारेतां दभावरच िण्ड ठेवीत जो जो कोणी श्राद्ध करितो तो तो चांगल्याच होतो ' ही मोठी चक होत होती. बाकी तेथें फलाची इऱ्टैडा करितो व यासाठीं वारंवार ' माझा तरी काय इलाज ? बोधायन सूत्रांत जा
४८ श्रीमन्महामारत. [ अध्याय १६
श्राद्धविधि सांगितला आहे. त्यांत असा मी आज कृतकृत्य झालो; तर्थापे, मी प्रत्य्ष हात येतो असं कोठेही सांगितलं नाही. ' आणखीही आपणापासन कांही मागन घेण्यास असो, माझे हे बोळ ऐकन व मीं दिलेला पिण्ड पात्र आहे असे ज्या अथा आपण म्हणतां त्या घेऊन माझा पिता प्रसन होऊन बहुत गोड अथी आपण होऊनच मघाशी ज्याचा अंशत शहांनी मला हणाला, कीं, जाबारे, तुभेसारखा निर्देश केला होता तो प्रश्न मी आपणास धमेज्ञ व ज्ञाता सत्पुत्र माझे पोटीं आल्यानं | सविस्तर पुसणार आहे. तेव्हां माझा धघमेनिष्ठ मी इहपरलोकीं कृताथे झालो आहे. हे निष्पापा, ' पिता मला म्हणाला, ' तझ्या मनांत येईल तो तू मोठा टुढत्रत आहेस असं पाहून या लोकांत प्रश्न मळा खाल विचार, तूं वाटेल ती शंका (तझे द्वारे) धर्माचे कामीं व्यवस्था लावावी | काढ, तिचा उलगडा करण्यास मी समथे आहे म्हणन तं जे आतां मला प्रश्न विचारिळेस ते. भीप्म म्हणतात:-जाबांचे ह॑ बोलणं भर्माचे प्रश्न विचारण्याची बद्धि मीच तझे ठिकाणीं ' पोटांतनच चालले होते. आपले बाबा पुण्य- उत्पन्न केली; कारण एक तर धमांचे बाबतींत ' बलाने उत्तम लोकाला गेलेळे आहेत, तेव्हां राजा जी गोष्ट प्रमाण धरून चालतो, ताच अशांच्या मखांतन निर्णय ऐकण्याची संधी प्रमाण धरून प्रजाही राजाचे अनकरण कारेतात; पुन्हा येणारी नाही असे वाटन मी मोठ्या शिवाय जो कोणी धमाचे रक्षण कारितो त्याला. कातकाने माझे बाबा भमीचे आड असतां तशा प्रजांच्या सातक्रियांचे चतथाश फळ मिळते. स्थितीतच त्यांना प्रश्न केला. मा म्हटलं 'आम्ही त्याचे उलट जो मख राजा प्रजांचे धमरक्षण ' असं ऐकितो की, पितर हे देव आहेतव ते करीत नाहीं त्याला त्यांच्या पापाचा चतथोशा . देवांनाही पज्य आहेत, तेव्हां आम्ही जी श्राद्ध ]गावा लागतो; परंत, हे भीप्मा, त॑ अनादि- काली पजा करितो ती देवांची कीं पितरांची, सिद्ध चालत आलेले जे वेदथमे तेच प्रमाण की आणखी कोणाची ? आम्ही येथे श्राद्ध धरून चालला आहेस, ह पाहून मळा तुजविपयीं. कराव त्यानं परलोकी गेले पितर तृप्त कसे निरुपम प्रेम उत्पन्न झाळ आहे, व यामळ मी. होतात, किंवा श्राद्धाचे फल तरी काय? देव, तुजवर प्रसन्न होऊन केवळ आपखर्षीने तळा मनप्य, दानव, यक्ष, उरग; गंधवे, किन्नर व तरलोक्यांतही अन्यत्र न मिळणारा असा वर नांग हे सवच पितश्राद्ध कारितात, तव्हां ह देतो, तो ऐक. ' तुझे मनांत जावत्काळ जगावे कोणाची पञा करितात म्हणावे? या बाबतींत असे असेल तावत्काल मत्यूचा अंमढ़ तजवर मळा मोठा जबरदस्त संशय आहे व तो निवृत्त चालणार नाही, तुझी जेव्हां परवानगी मिळेल ' करून घेण्याची उत्कंठाही अतिशय आहे तेव्हां मग मृत्यूचा शक तुझेवर चाळ होईल, बाबा, माझे मताने आपण धमैज्ञ, ० याशिवाय तुला आणखी कांहीं मागावयाचें ' सवज्ञच आहां; याकरितां हा माझा सेशय असले तर, हे भरतश्रेष्ठा, तज्ञे मनांत असेल त | टर करा. निःशंक माग, मी द्यावयास तयार आहे. हे भीप्माचे वाक्य ऐकून त्याचा पिता भीप्म म्हणतात:--'हे युधिष्ठिरा, याप्रमाणे शतनु म्हणाला, ' हे वत्सा, पितर भूळ कसे बाबा” बोलले असतां मी त्यांस अभिवादन उत्पन्न झाले, श्राद्धांत त्यांना दिलेल्या अन्नाचे करून हात जोडन म्हटळे की, आपली अशी फळ आपणास कर्से मिळतं व पितरांचे श्राद्ध कर.
| मजवर कृपा झाळी त्या अथा; ह पुरुपश्रेष्ठा, ण्याचे कारण काय: उत्यादि जे 'प्रश्न त मला
१ हरिवंशपव. ] हरिवंश. ४९
|
केळे आहेस त्यांचे थोड्यांत उत्तर देतो. त॑ खस्थ मनाने ऐक. ( हे जे पितर म्हणन म्हणतात ते मत्युलोकीं मरण पावन परलोकी पितृभक्तिवणेन
गेल्यावर किंमतीस चढलेले लोक अशांतला भीप्म सांगतात:-नेतर बाबांच्या या आत्ञे अथे नव्हे.) हे पितर म्हणजे आदिदेव जो वरून मीं पूर्वी खद बाबांना जे प्रश्न विचारले अह्मदेव त्याचे पुत्रच होत; व यांची याच होते, तेच प्रश्न एकाम्रचित्त करून मार्केडेयांना उद्देशाने स्वतेत्र सृष्टि व यांचा स्वगातही | विचारले; तेव्हां ते महातपस्वी व धमीत्मा मान मोठा आहे; कारण तेथेही यांस देवता | माकडेय मळा म्हणाळे, 'बा भीष्मा, तं नि-
अध्याय सतरावा,
११
म्हणन समजतात; व देव, असर, मनष्य, यक्ष, सपे, गंधवे, किन्नर, नाग, इत्यादि सवे लोक ज्यांचे यजन कारतात, ते हेच पितर. श्राद्धकाठी अल्लादि दानाने यांचे आप्यायन झाले म्हणजे ते उलट जगताला आप्यायित (संतष्ट ) करतात, अशी खद्द त्रह्मदेवाची सांगी आहे यास्तव. हे महाभागा, असे जे ह पितर त्यांचे त॑ निरलसपणे उत्कृष्ट श्राद्धविधीने यजन कर म्हणजे ते तुझे वाटेल त्या रीतीनं कल्याण करितील, कारण जो जे इच्छील ते फल देण्याचें त्यांचे अंगीं सामथ्ये आहे. आमचे विशिष्ट नामगोत्रादिकांचा उचचार करून तुं या पितरांचे आराधन केलेस म्हणजे आम्ही स्वगोतही असला तरी ते पितर तेथे आमच संतपेण कारितील; एवढें मीं तुला सांगितलं. आतां उरलेळे सार, आज येथ श्राद्वासाठी बोलाविलेळे हे मार्केडेयक्कपि तला सांगतील हे माकेडेयक्रपि मोठे पितृभक्त असन आत्म- ज्ञानी आहेत, व यांनीं आज जे आपल्या येथे भ्राद्वाचे आमंत्रण घेतले त॑ मजवर अनुग्रह करण्यासाठींच, असं मी समजता; याकरितां तुला जे कांही विचारण असेल त या समथाना विचार, ! असे सांगन आमचे बाबा तेथेच गुप्त झाले
०६.१४/४/१ “६ 2४४४०४४
हरिबंश ८---७.
ष्पापच आहेस; तरीही विशेष शाद्धाचित्त ठेवून ऐक म्हणजे तझ्या शंकांची सविस्तर उत्तर सांगतो. बाबारे, मी.अत्यंत दीधाय आहे, पण हे दीघोय॒त्व मला पितरांचे प्रसादानेंच मिळालं आहे व आजपयत माझा जो जगतांत एवढा मोठा लोकिक झाला, त्याचेही मळ पितृमक्तिच होय. आतां मला पितरांच्या उत्पत्तीचे ज्ञान कोठन झाले ते ऐक. सहस्त्रावाधे वर्षे चालणारा जो यगांतकाळ त्या समयीं मी मेरु पवेतावर राहन अत्यंत दश्चवर असे तप करीत होतो तप करितां करितां एक दिवस असा चमत्कार झाला कीं, मेरु पर्वताचे उत्तर बाजने ज्याच्या तेजाने दाही दिशा उजळून गेल्या आहेत असे एक अत्यंत विस्तीणे दिव्य विमान पवता- वर येऊन उतरळें. त्या विमानांत एक पलंग कलेला होता व त्या पलंगावर केवळ स्॒यो प्रमाणें जाज्वल्य असा एक उग्र तेजाचा पुरुष मीं निजलेला पाहिला. आकाराने हा पुरुष फार मोठा नव्हता, तर केवळ आंगठ्याएवढा होता; पण त्याचे तेज इतके गाढ होते को तो केवळ आगीची ज्योतच दिसे व तसल्या तेजस्वी विमानांत असला पुरुष म्हणजे अग्नीचे ठिकाणींच अगभ्नि ठेविल्याप्रमाणे दिसत होता अपो; मीं विमानांत बसलेल्या त्या समथे, पुरु घाला शिरसाष्टांग वंदन करून प्रश्न केला कीं
हवर कलकककशटाकााककन्ककहक्षककक्कााणाणा पणाणण"ण१णण १ मार्केडेयाला मूळ सोळा वर्षेच आयुष्य होते परंतु तो पुढें दोर्घायु झाला, हें सर्वास माहीतच आहे
५० श्रीमन्महाभारत. [ अध्याय १७,
: हे विभो, आपल्याकडे आमची नजर देखील राने व मनानें जसा बाळ किंवा कमारस्प | राने व मनाने जसा बाळ किंवा कुमाररूप
आपले तेजामळें धजत नाहीं; तर आपल्या होता तसाच इतकीं यग लोटली तरी अजन स्वरूपाचे सम्यकज्ञान आह्यांस क्स व्हावे? आहे. व या कारणाने मला सनत् म्हणजे माझे अल्पमतीला असे वाटते कीं, ' आपण निरंतर कमार म्हणजे बालरूप, या अथोनें तपोबलाने निर्माण झालेले केवळ शुद्धसत्त्वात्मक सनत्कुमार हेच नांव पडले आहे. माझ दर्शन देवांचेंही देवत आहां.' हे माक्षे शद ऐकन व्हावे या इच्छेने तं भक्तिपवेक माझ आराधन हंसन ते धमोत्मे म्हणाठे, ' बाबारे, तं निमेळ केलेस, त्या योगाने हा मी तझ्या दृष्टीस आहेस खरा; तथापि ज्या अर्थी माझे स्वरूपा- पडलो आहे. ' तुझा कोणता हेतु मी चा सम्यकबोध होत नाहीं, त्या अर्थी तं पण करूं तं सांग. ' हे भीष्मा, याप्रमाणं तपश्चयी चांगळे प्रकारें केली नाहींस, ' असे सनत्कमारांनीं मला आज्ञा केली असतां, बोलन त्यांनीं तत्क्षणी आपलं रूप बदलले, व पितरांची उत्पत्ति व श्राद्धाचे फल, यांसंबंधी असा कांहीं अत्यत्तम पुरुषाचा आकार घेतला तं जे आज मला प्रश्न केलेस तेच मीं प्रसन्न कीं, तशा आकाराचा सुंदर पुरुष मी पूर्वी झालेल्या त्या भगवंताला केळे, व त्या दिव्य कधींही पाहिला नव्हता पुरुषाने माझे संशय टर केले, त्याचा माझा सनत्कुमार (हा पुरुष म्हणजेच सनत्कुमार) संवाद बहुत वर्षे झाल्यानंतर सनत्कुमार मला म्हणाले, “बाबारे, सवेशक्तिमान् जो ब्रह्मदेव म्हणाले कीं, हे विप्रर्षे, तझ्या प्रश्नाने मी फार त्याचा मी फार जनाट मानसपुत्र आहे. संतृष्ट झाढा आहे, तेव्हां या. पितरांच्या तं तके केलास त्याप्रमाणे मीही तपोब- संबधी मळपासनची कच्ची हकीकत मी तला लानेच निमोण झालो असन शाद्धसत्वात्मक सांगती ऐक. हे आपले ( अह्मदेवार्चे ) आरा- आहे. हे भागेवा, पर्वीपासन देवमंडळांत धन करितील या संकल्पाने त्रह्मदेवाने देव सनत्कमार म्हणून ज्याचं नांव कानी येत असते निमोण केले, परंत बह्मदेवाला एका बाजला तोच मी आहे. वत्सा, तजे कल्याण असो. सोडन ते लोभी देव आपल्यालाच फल मिळावे तुझी कोणती इच्छा मीं पूणे करावी हे सांग. या उद्देशाने यजन करूं लागले, ते पाहून ब्रह्मदेवाचे जे दसरे सात दघेषेपुत्र आहेत ते ब्रह्मदेवाने त्यांस शाप दिला. त्यामळे त्या सवे सवे माजे धाकटे भाउ. त्यांचे वंश सृष्टींत चाळ देवांची अक्कल नाहींशी होऊन ते केवळ मखे आहेत. त्यांचीं नांवे क्रतु, वासेष्ठ, पुलह, बनले. त्यांना जेव्हां कांहीं कळेना कीं वळेना, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा व मरीची, या सवोर्चे तेव्हां त्यांच अनकरण करणारे लोकही मढ देवगंधवेही पञजनसेवन करितात, व हे झाले. शेवटीं शापाचे तडाक्यांत सांपडळेले ते सातजण आपले तपोबलानं त्रेलोक्याचे रक्षण सवे देव पितामहाला वारंवार नमन करून करितात. मी या भानगडींत पडत नाहीं, मी छोकानग्रहाथे विनवं लागले. तेव्हां ब्रह्मदेव प्रजोत्पादन व ऐहिक इच्छा यांना फांटा देऊन त्यांना म्हणाला, * तुम्ही माझी पुजा न करितां यातित्ञमे स्वीकारिला आहे; व चित्ताचा आत्म- आपलीच पूजा चालविली हा तुम्हांकडन मोठा .रूपाचे एठिकाणी लय करून सवदा स्वरूपी व्यमिचार झाला आहे; याकरितां तम्हाला प्राय- रममाण असतो. मी उत्पन्न झालो तेव्हां शरी- श्वित्त केलें पाहिजे. ते प्रायश्चित्त इतर्केच की, १ माकेडय हा भ्रूगुकटोत्पश्चच होता. तुम्ही आपल्या पुत्रांची प्राथेना करा म्हणजे ते
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ६१
तुम्हाला अक्कल शिकवितील आणि तुम्ही शुद्धी- , यामुळें ते तुमचे बाप व तुम्ही त्यांचे पुत्र, वर याल. ब्रह्मदेवाने जेव्हां याप्रमाणे त्यांना हाही न्याय तसाच खरा आहे. सारांश, तुम्ही निक्षन सांगितले तेव्हां त्या लघुत्वामुळे ते अंत- एकमेकांचे बाप व एकमेकांचे पुत्रही आहांच योमी व्यथित झाले; परंतु निरुपायामुळें ते. आणि म्हणून तुमचे पोरांनी तुम्हांला “ पुत्र हो अह्मदेवाचे आज्ञेप्रमाणे कृतदोषाचे प्रायश्चित्ताथ म्हणून म्हणण्यांत अन्याय किंवा अपमान म्हणून, दीन होऊन, आपले पुत्रांस उपाय कोठेच नाहीं. ” पुसते झाले. त्या वेळीं पुत्रांनी चित्तनिरोध | याप्रमाणे ब्रह्मदेवाने समजूत घालतांच ते करून ध्यानपू्वेक अंतयोमी शोध केला व स्वर्गवासी देव आपले पुत्रांकडे परत जाऊन त्यांना सांगितळ कौ, “ बापहो, प्रायश्चित्त त्यांस मोठ्या प्रेमानं म्हणाठे, '* बापहो, ब्रह्म- एकच प्रकारचीं नाहींत. धमंरहस्यांत जे निपुण देवानं आमची समजूत घातली; तीवरून आहेत, ते काया; वाचा आणि मन या तीनही तुम्ही आमचे ज्ञानदाते अतएव एका अर्थी साधनांनी नित्य प्रायश्चित्त केलीं पाहिजेत, आमचे बापच आहां. हा न्याय आम्हांस अर्स सांगतात; व स्वतःही ते याप्रमाणेच नित्य ' पटला व आमचा सवे राग जाऊन, हे धमेज्ञहा, करीत आले आहेत. याप्रमाणे पुत्रांनी कान- आम्ही प्रसन्न झाली आहो, तर तुमची काय उघाडणी करून प्रायश्चित्तांचे महत्व व रहस्य इच्छा आहे, आम्ही तुम्हांस कोणता वर द्यावा सांगतांच त्या देवमंडळीची अक्कल ताळ्यावर ते सांगा. तुम्ही आम्हाला ज॑ “पुत्रहो ' आली. त्या वेळीं त्यांचे पुत्रांनी त्यांना “ बरे म्हणून संबोधिळं तं यथाथ आहे. त्यांत कांहीं आहे; तुमचे काम झालें, त्या अर्था पुत्रहो ' चूक नाहीं. आतां तुम्ही ज्या अर्था आम्हांला तुम्ही आठेत तसे परत जा ” असा निरोप ' पुत्र ' म्हणून म्हटले आहे त्या अर्था आम्ही दिला, तेव्हां आपले पोरगे उलट आपणासच ' आतां तुम्हास “ पितर” ही कायमची संज्ञा : पुत्रहो' म्हणून (एखाद्या उन्मत्ताप्रमागे ) देतों. नाग, दानव, राक्षस, इत्यादकांपेकी बोलले, हा प्रकार काय ? हा आपला अपमा- कोणीही श्राद्धकाठीं आपल्या गत पितरांच्या नच नव्हे काय? ह्याचा उलगडा करून ध्यावा, उद्देशाने ज्या ज्या क्रिया करील, त्या त्या अशा बुद्धीर्न ते पुनः ब्रह्मदेवाकडे आले. त्यांचें फलटरूप होतील. त्या अशा कों, श्राद्धीय अन्ना- | & ढ ढ च च गाऱ्हाणे ऐकून अह्मदेवानं उत्तर केळं, ' तुमचे 'दिकानं तुम्ही प्रथम संतुष्ट झालां म्हणजे तुमचे पोरगे तुम्हाला पुत्रहो म्हणाले ते हिशोबीच 'द्वाराने श्राद्धकत्योचे पितर तृ्ति पावतील व म्हणाले, हे तुम्ही आपणांस ब्रह्मवादी म्हणजे 'त्या पितरांचे द्वारे पितरांची शाश्वत देवता जी भ्रृति्ञ म्हणवीत असून तुम्हाला कसें कळत सोम (चेद्र) त्याला पुष्टि येईल. याप्रकारे नाहीं? “ यस्तानि विजानात्सपितुः पिता सत्” श्राद्वक्रियांनीं सोम पुष्ट झाला म्हणजे तो अशी एक श्रति आहे, ती तुम्हाला माहीत स्थावरजंगम वस्तूंनी व्यापलेले हे समुद्रा रण्यपवत- आहेना? तिचा अथे काय बरे? ज्ञानी पुत्र | मय जे जगत् त्याला ( आपल्या किरणांनी) पुरि हा आपल्या पित्याचाही पिता आहे. तुम्ही देईल. आपणांस पुष्टि प्राप न्हावी, या उद्देशानें त्यांना शरीर दिळें या कारणाने तुम्ही त्यांचे ने कोणी गृहस्थ पितृश्राद्ध करितील त्यांस पिते व ते तुमचे पुत्र हा न्याय जसा खरा | पितर (तुम्ही ) सदेव संतति व पुष्टि देतील. आहे, तसाच, त्यांनीं तुम्हांठा ज्ञान दिठे | त्याचप्रमाणे जो कोणी आपल्या स्वत:चे पितु-
५९२ श्रोमन्महाभारत. [ अध्याये १८.
रांच्या नामगोत्राचा स्पष्ट उच्चार करून श्राद्ध- पितरांचे गण आहेत; त्यांपेकी चोघे' मांतैमान् काठी तीन पिंड देईल, त्यांचे पितर आपल्या म्हणजे शरीरीं आहेत व तीन अमूर्तिमान् म्हणजे करमेगतीमुळे कोणत्याही योनींत व कोणत्याही अशरारी आहेत. हे तपोधना, त्यांचें वसति- स्थळीं असले तरी तुम्ही त्या श्राद्भकत्योनं स्थान, त्यांची उत्पत्ति, पराक्रम व महत्व हीं केलेल्या दानाने प्रसन्न होऊन त्याचे तीन पूर्वजांस सविस्तर सांगता तीं ऐक. या सातांप्की ज संतुष्ट कराल. ही कामगिरी तुम्ही करावी, अमूर्त म्हणून पितृगण सांगितले त्यांचे वसति- अशी परमेष्टी ब्रह्मदेवाने पूर्वीच आज्ञा दिली ! स्थानाला सनातनळोक असे म्हणतात. हे पितृ- होती, ती आज तुम्हांस कळविली आहे. तर हे : गण मोठे देदीप्यमान असून ते सवे प्रजापतीचे देबहो, ती तुम्हीं खरी करावी, व आपण इत- पुत्र होत. या गणांतील वेराज नांवाचे जे उत्तर परस्परांचे बापही आहा. व टॅकही पितृगण आहेत ते विराज प्रजापतीचे पुत्र आहो, असे मानून प्रेमाने चालू. म्हणून प्रख्थात आहेत. यांचें देवगण शास्र सनत्कुमार म्हणतात:--आतां ते देवच | विहित कमोर्न आराधन करीत असतात. हे पितर कसे व पितरच देव कसे आणि परस्पर पितर म्हणजे प्रथम योगभ्रष्ट तपस्वी असतात. तेच पितर कसे, पितर आणि देवही कसे, हे : योगाची पृणेता न झाल्यामुळें हे मुक्तीस न कोडे उल्गडले ना! 'जातां केवळ सनातन ब्रह्मलोकास मात्र जातात. ३ तेथे एक सहस्र यु्गेपरयंत प्रजाप्रतीसह वास र ' करून पुढील कल्पाचे आरंभीं सनकादिक रूपानं गतत द जी, 'ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न होतात. मग यांस पृवे- पड १ : जन्मांतीळ स्मृति प्राप्त होऊन पूर्वजन्मी अपूर्ण श्रादूफलकथन, ,स्थितींत राहिलेल्या अप्रतिम सांख्य योगाच्या मार्कडेय म्हणतात:--हे भीप्मा, अत्यंत अम्यासाठा ते लागतात, व अखेरीस त्यांचा तेजस्वी, केवळ देवांचाही देव शाभेल अज्ञा | योग पूर्णतेस जाऊनते सिद्ध जह्मज्ञानी होतात सनत्कुमाराने आतां सांगितल्याप्रमाणे पितरांचा व नतर जेथून पुनरावृत्ति नाहीं अशा शाश्रत- इतिहास मला समजाविला असतां मलगा पुनरपि | पदाळा पांचतात. हे माकेडेया, हे पितृगण कांहीं शका आल्या त्या मीं आरिनिहंत्या इहलोकी जे कोणी नवीन उमेदवार योगाभ्यासा- चिरंजीवी भगवान् सनत्कुमारापासून पुनरपि विषयीं यत्न करीत असतात त्यांच्या योग- उल्गडून घेतल्या; त्यांची हकीकत; हे गंगापुत्रा, सिद्धीला हे साहाय्य करितात, व हेच आपल्या मी तुला मुळापासून सवे सांगतो, ती समजून घे. योगबलाने प्रथम सोमाठा पुष्टि आणीत असतात. मीं त्या सनत्कुमारास विचारळं कौ, आपण याकारता हे जे योगी पितृगण यांचे उद्देशाने मला देव हेच पितर व पितर हेच रेव होत व विशपकरून श्राद्ध केठीं पाहिभेत. सोमाची ४-3 ५ €< » 6५ ती ० वडा द, तळ 2५ 0 मरी त रजम यच क | १ पुल ी आंगिरस ) सुस्वधा व सोमप ६ चोवे, र 24110. यांना कमेप्रभावानें दिव्य देह मिळालेले आहेत. आहे व ते*कोणते लोकांत राहातात त॑ मला सांगावे. या प्रश्नावर सनत्कुमारांनी उत्तर केले कीं; हे याजकसश्रेष्ठा, स्वर्गात राहाणाऱ्या या
णा पी ण? ११ ता
२ वेराज, अश्िष्वात्त ब बहिंपद हे तीन गण अमूर्त आहेत, त्यांना निश्चितसें रूप बाही, जेब्हां जे वाटेल त॑ रूप ते घेऊं शकतात.
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ५१
वाद्धि करणारे जे महात्मे त्यांची ही पहिली | वयानं वडील, योग्यतेने श्रेष्ठ, रूपकांतीने
ढी होय. यांना मेना नांबाची एक मानस-कन्या अप्रतिम व योगबलाने वरिष्ठ अशी जी उमा ती झाली. ही गिरिश्रेष्ठ जो हिमालय त्याची पत्नी, ' देवाधिदेव जो शकर त्याचे पदरीं पडली, दसरी हिला हिमवानापासन झालेल्या पत्रास मेनाक जी एकपणां ती बाद्भेमान् महात्मा, योगाचाये, असे म्हणतात. त्या मेनाकांचा पत्र मोठा जो असितकुलोत्पन्न देवल त्याला दिली, व एक
शोभिवत व नानारत्नांनीं यक्त असा क्रॉच नांवाचा महापवेत होय. मेनाक पुत्राशिवाय दालराजा जा हिमालय त्यान आपल्या मना स्रीचे ठिकाणीं अपणो, एकपणो व एकपाटला या नांवांच्या तीन कन्या उत्पन्न केल्या. या तिन्ही कन्यांनीं देव व दानव यांनाही दश्चवर असे घोर तप करून जेलोक्यांतील स्थावर- जंगम स्टांस त्राही त्राही करून सोडिल
पाटला ही जंगीषव्याला दिली. उमेच्या या दोवीही बहिणी तिचेप्रमा्णेंच महा भाग्यवान असन योंगनिष्ठांच्याच पदरीं पडल्या मरीचिप्रजापतीचे पुत्र जे अगिष्वात्त नांवाचे पितर आहेत ते सोमपद या नांवान प्रसिद्ध असलेल्या लोकांत राहातात. हे सवेही अपारतेजस्वी आहेत. देवही यांचें सेतपंण करि- तात. यांना अच्छोदा नदी ही मानसकन्या
यांपैकी एकपणी नांवाची जी कन्या होती ती होती. हिजपासनच अंच्छोद नांवार्च गै परम वनस्पतीर्चे एकच पणे भक्षण करून रहात असे. | रमणीय विख्यात सरोवर आहे तें निमाण दसरी एकपाटला ही पाटल वृक्षाचे एक पुप्प आले. हिनं आपले पितर पूर्वा कधींही पाहिले खाऊन राही. तिसरी जी अपणो ती मात्र नव्हत आणे यामुळ पुढ जेव्हा ते अमूत
कधींही खात नस. तो नियम पाहन तिची आई जी मेना तिचें मातृप्रेमामळे आंतडे पिळे व ती आपल्या घोर तप करणाऱ्या मर्लीला 'उ मा' म्हणजे अगे असे करूं नको म्हणन वारंवार निवृत्त करण्या- विषयीं यत्न करी. पुढ आईच्या 'उमा' 'उमा'! अशा वारंवार शब्दाचयारामुळे त्या सुदर मलीला त्रेळोक्यांत उमा असंच म्हण लागले व हिची योगनिष्ठेविषयींही सवेत्र फार ख्याति झाली. हे भार्गवा, या जगतांत या तीन कुभारी संदेव राहावयाच्याच. या सवेही बहिणी आपल शरीर सवदा तपश्चर्येच्या कामी लावणाऱ्या, योगबलाने यकत व त्रह्मवेत््या असून सवेही ऊः्वेरेत्या आहेत. या तीन बहिणींपेकां
०००० ५५५४५४४ ण
१ वौर्यबिंदूचा निरोध करणाऱ्या. यागशासत्रांत वज्राला या नांवाची एक मुद्रा सांगितली आहे, ला सुठ्ठच्या अभ्यासाने क्षी किंवा परुष हीं रतिकालीं आपआपल्या
तिचा तीव्र स्थितींत तिच्या दिव्यदृष्टीला आढळले तेव्हां
आपण ज्यांच्या मनोबलान उत्पन्न झाला तेच हे म्हणजे हे आपले पितर हे त्या शुचि-
(का
स्मितेच्या लक्षांत आठे नाहींव यामुळें ती सुंदरी
पक्षाने कितीही यत्न केला तरो आपला बिंदुपात होऊं देत नाहींत व कदाचित् चुकून झालाच तर प्रतिपक्ष्याच्या इंद्रेयांतून तो आकर्षण करून पुन्हा ठिकाणीं स्थापूं शकतात. वज़ोली-मुद्रेचा अभ्यास करणाऱ्या योग्याच्या शरीराला उत्तम सुवास येऊं लागतो, ब त्याला जरा- मृत्यूचे भय उरत नाहीं. योगनिपुण स्त्रियाही या मुद्रेच्या बलाने आपलें रज प्रुषाला खेंचूं देत नाहींत. सारांश, स्री व पुरुष हा दोघेही ऊध्वरता होऊं शकतात. ऊध्वेरेत्या स्रापुर्षांना पुराणकालों किती मान असे याची साक्ष तर्पणांतील “ ऊध्वेरेतसस्तपेयामे '' या शब्दांकड लक्ष दिले असतां कळून येईल,
१ म्हणजे अभीने साध्य जीं पित्र्यादि इषटक्रमे त्यांत ज्यांचे ग्रहण केलें जाते ते, *
२ या, सरोवराचे नांव बाणभट्राने आपले कादंबरांत
वीर्याचे पतनापूर्वींच आकपंण करून टाकतात ब प्रति- घेतलें आहे
५४
श्रीमन्महामारत.
| अध्याय १८.
खद्द आपल्या पितरांना पाहात असूनही अज्ञा-| मरण पावशील. तेव्हां पुन्हा येथे येऊन तुला
नामुळं त्यांना परपुरुषाप्रमा्णे लाजली, व अद्रिका नामक अप्सरेला बरोबर घेऊन विमा- नांत बसन स्वगेलोकांत फिरत असणाऱ्या अमावस नांवाच्या आयच्या यशस्वी पुत्राला पाहन मोहित झाली. खरे पाहातां हा वप किंवा अमावस आकाशगामी पितरांपकीं एक असतां हिने त्यावर लालप होऊन त्याजविषयी कामवासना धरिली; व या पातकामळं म्हणजे भलत्याचीच कामाथे प्रारथेना केल्यामळे ती योगापासन भ्रष्ट होऊन स्वगोतन पतन पावली खालीं पडतां पडतां वाटेत तिला परमाणूहूनही सक्ष्म आकाराची अशीं तीन विमानं दिसली व त्यांत अस्नींत असळेल्या विस्तवाचे ठिणगी प्रमाणे अव्यक्त व अत्यंत सक्ष्म अशा स्वरू- पाचे तिचे खरे पितर तिच्या दृष्टीस पडले तेव्हां लज्जेने खालीं मान घाळन द!सखित होत्साती ' मळा तारा, मला तारा ' असं म्हण लागली. त्या वेळी तं * मिऊं नको, मिऊं नका' अशा शब्दांना तिला आश्वासन [देल्या- मळं ती तशीच आकाशांत थबकन राहिली नंतर मोठ्या दीनवाणीनं तिन पितरांची प्राथना करून त्यांना प्रसन्न करून घेतळे, तेव्हां ते मयादोळंबन कल्यामळे॑ ऐश्वयांपासन भ्रष्ट झालेल्या स्वकन्येला म्हणाले, ' हे शचिस्मिते, तूं ज्याअर्थी स्वदोषामुळें ऐश्वयश्रष्ट झाली आहेस त्या अर्थी तुला मत्यलोकीं गेलंच पाहिजे कारण असा नियम आहे कीं, स्वगीत राहा- णारे जे देव त्यांचे कमांचीं फळे त्यांना तत्क व त्याच शरीरांत म्हणजे ज्या शरीरांकडन तीं कर्मे केलीं गेलीं असतील त्या शरीरांतच मिळ- तात. परंत, मनण्यलोकांतोल नियम वेगळा आहे. त्या लोकांत केलेल्या कमीची फळे मरणो त्तर प्राप्त होतात. यासाठीं, हे कन्ये, त॑ आतां मृत्युलोकी जाऊन तेथे तपश्चया करून नंतर
तपाचे फल भोगावयास मिळेल. कारेतां तं संतोषारने मत्यलोकीं जा. याप्रमाणे पितरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून तिने संतोष पावुन त्यांची कृपा संपादिळी. तेव्हां ते सव दयाद्रे होऊन त्यांनी घ्यानस्थितींत पुढं अवश्य होणारी गोष्ट कोणती ती ध्यानीं घेऊन मोठ्या प्रसन्न चित्ताने तिला म्हणाले कीं, हे मुली, तुज ज्यावर मन गेळें होते तो महात्मा अमावसु पृथ्वीवर मनणष्ययोनींत राजकलांत उत्पन्न झाला आहे. त्याची तं कन्या होशील वतो जन्म पुरा झाला म्हणजे पुन्हा या दलेभ लोकाला प्राप्त होशील. मत्यलोकांत असतां तं पराशर मनीचा वारस असा एक पुत्र प्रसवशील तो मोठा ब्रह्मर्षी होडेळ व आजकाल जो एकच एक अखंड वेद आहे त्याचे तो भाग करून चार वेद करील, पराशराला अशा लक्षणांचा पुत्र देऊन नेतर तं परवेजन्मींचा जो महाभिष नांवाचा राजा तो सांप्रत मत्यलोकी, शंतन नांवाचा राजा झाला आहे. त्याची तं स्त्री होऊन त्याला विचित्रवीये नांवाचा एक थमेनिष्ठ पुत्र व चित्रांगद नांवाचा आणखी एक सुलक्षणी पुत्र, असे दोन पुत्र देऊन नंतर तूं पुन्हा या लोकास येशील. तं पितरांची अमयोदा केलीस यास्तव तुला वाडेट जर्म प्राप्त होईल. त॑ अमा- वसचीच कन्या होशील व तीही अद्रिका नामक जी अप्सरा त्याजबरोबर होती, तिच्याच पोटी येशील; व तं अट्ठाविसाव्या चोकडींत जें द्वापर युग त्या युगांत एका मत्स्याच्या उद्रांतून बाहेर येशील. पितरांनीं याप्रमाणे तिला सांगितल्या- वर ती अच्छोदा मरत्स्यीच्या पोटीं येऊन धीवरकुलांत प्रगट झाल्याने ती लोकांत धीवर- कन्या म्हटली गेली; व पढं त्या धीवरानं ती वसुराजाला नजर केल्यामुळें ती त्याही राजाची कन्या मानली गेड़ी
१ हरिवंशपववे. ]
हरिवंश.
ह 1
बर्हिषद नांवाने स्वगीत प्रसिद्ध असलेले | पासनच वृष्णि व अंधक वंशासंबं्धा कथेला
पितृगण स्वगोच्या ज्या रमणीय प्रदेशांत राहा- तात त्या प्रदेशाला वेभ्राज असे नांव आहे हे पितृगणही अमित तेजस्वी आहेत. हे मोठे तपस्वी, महाभाग व महात्मे पुलस्त्य नामक प्रजापतीचे पुत्र आहेत. सवे देव, यक्ष, गंधवे राक्षस, नाग, सर्प व सुपणे हेही यांचा फार मान राखतात. यांची जी मानसकन्या ती पीवरी नांवार्न विख्यात आहे. ती स्वतः योग- निष्ठ असन योग्याची स्त्री व योग्याचीच माता होणार आहे. ही गोष्ट येत्या द्वापरयगांत होणार. हे धमेनिष्ठा, त्या काळीं पराशराच्या कुळांत शुक नांवाचा महातपस्वी योगी उत्पन्न होईल. तो व्यासमनीपासन अरणीचे ठिकाणीं उत्पन्न होईल, व तो तेजाने निधेम अग्नीप्रमाणे जाज्वल्य असेल, हा शकमनि वर सांगितलेली पीवरी नांवाची जी बहिषद नांवाची कन्या तिचे ठिकाणीं मोठे बलिष्ठ व योगाचे केवळ आचाय असे चार पुत्र व एक कन्या निमाण करील, या पुत्रांची नांवे:---कृष्ण, गोर, प्रभ व शभ हीं असतील व कन्येचे नांव कृत्वी ही अणह राजाची राणी होऊन त्रह्मदत्ताची जननी होईल. याप्रमाणे असले योगनिष्ठ व महात्रत पुत्र निमोण करून व आपला पिता जो व्यास यापासन धमाची विविध स्वरूप ऐकन घेऊन तो धर्मनिष्ठ महायोगी शक जेथन पुन- रावृत्ति नाहीं. अशा पदाला जाईल. हे पद॒ म्हणजे दुःखशोकरहित अव्यय व शाश्वत असं ञह्मच होय आतां जे अमते पितर सांगितले त्यांपैकी सुकालसंज्ञक पितर वसिष्ठप्रजापतीपासन उत्पन्न झाळे असून ते मोठे तेजस्वी व मूर्तिमान् धर्म असे आहेत. ते ज्योतींनीं भासमान अंसणाऱ्या वगोच्या मागांत आवडीने राहातात. हा माग सर्वे इच्छिते वस्तूंनी सुसंपक्न असा आहे. यांचे-
उद्भव होतो. हेही पितर महामान्य असन ब्राह्मण त्यांचं तपेण करीत असतात. यांची जी मानसकन्या आहे ती गा या नांवाने स्वगात प्रसिद्ध आहे. हे माकडेया, ही तझ्याच वंशांत दिली जाऊन शुकाची प्रिय राणी होइल. या गो नामक कन्येलाच एकश्रेंगा असे वहिवाटींत म्हणतात. ही गो साध्यनामक जे देवगण त्यांचं भषणस्थान आहे सूयेमंडलांत मरीचिगभे नांवाचे लोक आहेत; तेथें अंगिरसाचे पुत्र ( जे हविप्मंत नांवाचे पितर ) ते राहातात. यांना साध्यनामक देवांनी पर्वी वाढविले, अशी कथा आहे. ज्या क्षत्रि- यांना स्वगोदिक फलांची इच्छा असेलते या पितरांचे पजन कारेतात. या पितरांची यशोदा नामक कन्या विश्रत आहे. ही विश्वमहताची वृद्धशम्यीची सन व राजर्षि महात्मा दिलीप याची आई. हा दिळीप मोठाच कीर्ति शाली झाला. हे माकडेया, त्यानं देवांच्या युगांत एक सुप्रसिद्ध असा अश्वमेध नांवाचा महायज्ञ केला. त्या यज्ञांत शांडिल्यनामक सप्रासिद्ध वंशांत जन्म घेणारा अशि प्रक झाला. त्या वेळीं यज्ञाथे तेथें आलेल्या अनेक महर्षींनी दिलीपाचे त॑सामथ्ये पाहून प्रेमाचे भरांत अनेक गाथा गाइल्या. त्यांचा सारांश हा की, जे कोणी एकाम्रचित्तानं सत्यनिष्ठ व महोदार अशा दिलीपराजाचे यज्ञसमयीं अव- लोकन करितील त्या प्रेक्षकांनाही स्वगे प्राप्त होईल पुलह महषींपासून सुस्वथा नामक द्विजश्रेष्ठ उत्पन्न झाठे. हे कदम प्रजापतीचे पितर
१, काडा दड हिणिििड॒ाा॒ो॒ ोआआाबाझ॒कखजज्ा
१ मत्स्यपु० अ, १५ छोक १७ यांत “ प्रादज म्ह० शूद यांचें संतपेण करित्तात, असे सौंगितले आहे, २ या ह्रिकाणीं मस्स्यपुराणांत (अ७ १५ शोक १५) शुक्रेस्य दैता पत्नि-असा पाठ आहे
शि
५४ श्रीमन्महाभारत. [ अध्यांय १८.
होत. हे स्वगीतीळ कामगसंज्ञक लोकांत हे माकेडेया, आतां श्राद्भाचे विधान सांगता रहातात; व आकाशांत यांना अनियेत्रित गति त॑ ऐक, सवे पितृश्राद्धांत पात्रे रुप्याचीं किंवा असल्यामळे हे पक्षीरूपाने संचार कारेतात. हे | निदान रुप्याने मढविलेलीं तरी असावींत. कारण माकेडेया, यांची उपासना फळाथी वेश््यगण | रुप हे॑ पितरांना फार प्रिय आहे. असल्या करितात. यांच्या मानसकन्येचे नांव विरजा रजत पात्रांत वाढलेलं श्राद्वान सखधाशब्द
हे आहे. हे करपे, ही ययातीची आई व नहु षाची पट्टराणी. याम्रमाणं मीं तला हे तीन
पवेक अपेण केल्याने पितर फार संतष्ट होतात श्राद्षकाठी प्रथम सोम, अभि. व यम
पितृगण सांगितले; आतां हा चोथा समजून घे. यांचें अश्नीत आहुती देऊन संतपेण करावें या चोथ्या गणांतील पितरांना ' सोमप* अशी अश्नि नसल्यास जलोंत देणे. याप्रकारे जो संज्ञा आहे. हे कवीची कन्या जी स्वघा तिचे भक्तिपवेक पितरांचा संतोष करितो, त्याला ठिकाणीं हिरण्यगभे जो अशि त्यापासन उत्पन्न पितरही संतृष्ट करितात. पितर त्याला शरीर, झाले. शाद्र लोक यांची पजा करितात. सगी- पुष्टि व विपुल संतति देतात. त्याचप्रमाणे स्वगे तील ज्या लोकांत ते रहातात त्यांस ' मानस! देतात, आरोग्य देतात. फार काय सांगावें तो अशी संज्ञा आहे. नमेदा नांवाची जी सप्रसिद्ध भन कांही इतर इच्छील तही सवे देतात. हे मने श्रेष्ठ नदी ती यांची मानसकन्या. ही नदी | पितकायोचे महत्व देवकायोपेक्षांही विशिष्ट
उगमापुर्े कांही अंतरापर्यंत दालिणमागोने वाहात जात असन आपल्या स्पशानं प्राणि- मात्राला पावन करिते. ही पुरुकच्छाची स्त्री व त्रसदस्यची आहे. याप्रमाणं ही सात पितरांची हकीकत झाली. हे माकेडेया, यंगा- य॒गाचे ठायीं जेव्हां जेव्हां धमाचा ऱ्हास होतो त्या त्या वेळीं प्रजापालक जो मन तो या सप्त पितरांची ज्यांत विशेष पजा केळी जाते अशा प्रकारची श्राद्ध लोकांत प्रवृत्त करतो. हे द्विज- श्रेष्ठा, या सातही पितृगणांत यम हा प्रथम उत्पन्न झाला असल्यामुळें वेदांत त्याला पितृ पाते अशीच संज्ञा दिली आहे, व त्याचा हा अग्रमान ध्यानांत आणून त्यालाच ' श्राद्भदेव असेहि म्हणतात
दुघ ” अस नांव दिलं आहे. र २ युदवधि तव तौर पातकी नैति गंगे। तदवर्थि भक््जालेनेबमुक्तः कदास्यात । - सवजलकणिक्रालं पापिनां पापशुध्ये । नमैदाष्टक,
आहे. कारण; देव हे मोठे चॅंगट व प्रसन्न होण्याला कठीण. पंपेतर बिचारे अक्रोध म्हणजे शांत व त्वारिेत कृपा करणारे असे आहेत. म्हणन मस्मत्यादिकांत देवांपेक्षांही पितरांचा संतोष प्रथम करण्याकडे विशेष कटाक्ष आहे. पितरांपासन लोकांचे फारच श्रेष्ठ कल्याण होत. शिवाय पितरांचा प्रसाद सदा स्थिर आहे म्हणजे त्यांची पजा केली आणि ते अमक वेळीं प्रसन्न झाले नाहींत, अस्ते कधीं घडतच नाहीं, यास्तव, हे मगकलो- त्पक्ना माकेडेया, अशा पितरांना त॑ नमस्कार कर. ही गोष्ट तुला विशेष आग्रहानं सांगण्याचे कारण अर्स आहे कीं, तूं मोठा पितृभक्त आहेस व त्यांतूनही, हे ब्राह्मणा, तुझी मजवर
१ मत्स्यपुराण अ० १५ । हो० १९ यांत € - विशेषच भक्ती आहे, आज मी तझे कल्याण
करणार आहे व तं कसे वै तुला प्रत्यक्ष पाहातां यावे म्हणन मी तला दिव्य दृष्टि व अनमवाचे आ नुामाजन्लयचललबनिनयाायेकहिहोकाेटी कानडा ला्
१ सामाय पितृमते, अभ्वे कव्यवाहनाय, थमा-
यांगिरसे स्वघा नमः, या शब्दांनी आहुती देणें २ ही सवलत फक्त तीर्थाचे ठिकाण आहे.
१ हरिवंशपव. ] हरिवंश. ५७
सामर्थ्य, हीं दोन्हीही देतो. हे निष्पापा मा्के- पश्चादिकांची हिसा करीत फिरतील. नंतर त्या डेया, मी जो मार्ग सांगतो, तो फार सावध- भ्रष्टांना पुन्हा नीच योनींत जन्म येईल; मात्र चित्ताने ध्यानांत घे. वास्ताविक पहातां तं कांहीं त्यांनीं पर्वजन्मी पितरांचे आराधन करून पतामान्य पुरुष नव्हस. तं मोठा सिद्ध आहेस. मिळविलेल्या प्रसादबलाने ते नीच योनींत तथापि देवांची योगगाति व पितरांची श्राद्ध- असतांही त्यांची पवेस्माते कायम राहील, फलरूपी परागति चमेचक्षनं तला दिसणार नाहीं. तीमळे त्यांची बद्धि ताळ्यावर येऊन त्यांची अर्से बोठून तो. देवश्रेष्ठ त्याच्या जवळच बस- | धर्माकडे प्रवृत्ति होत जाईल. नंतर स्वकमोच्या ठेल्या मला देवांनाही दळेभ अशी विज्ञान सामथ्योनें पुनरपि आह्णजर्म प्राप्त पाहित दिव्यदृष्टि देऊन त्याला इष्ट त्या होईल. त्या ब्राह्मणजन्मांत त्यांनीं प्रथम पांगोला गेला. जातांना तो जळत्या आहवनीय ' जन्मांत अथेवट सोडलेला जो योगाभ्यास अम्नीसारखा झळकत होता ।तो त्यांना पुन्हा साध्य होईल, व त्या अभ्यास हे करश्रेष्ठा, त्या सनत्कमार देवाच्या प्रसा- बलाने ते शाश्वत पदाळा पावतील दाने मला जे ज्ञान प्राप्त झाले ते या मृत्युलोकांत हे मार्केडेया; या गोष्टीवरून तुझ्या ध्यानांत पनप्यांना प्राप्त होणें फार कठीण आहे येईल कीं; सद्धमाचरण हं कधींही नाश पावत याकरितां तूं त॑ नीट समजून ब्रे. नाहीं, मध्ये कितीही अडथळे आठे तथापि ते ततव न ' पुनरापे कत्यांचे बद्धीला सन्मागीकडे ओढीत अध्याय एकोणिसावा. नेतात. याकरितां तशी मति वारंवार धमीकडे -ण:0:-ण लाग दे. विशेषतः योगाचरणाकडे मति लागली पितृकल्पवणेन, असतां ती दिवसेदिवस फारच उत्तम होत मार्केडेय सांगतात: --हे भीप्मा, सनत्क- नाईल. पण, बाबा, योग कांहीं वाटेवर पडला नारांनीं मळा सांगितळें की, पर्वेयगीं भरद्वाज नाहीं. अल्पत्नद्धीच्या लोकांना हा कधींच वंशांतळे कांहीं ब्राह्मण होते. हे योगाभ्यास प्राप्त होत नाहीं. कदाचित् मोठ्या कष्टाने प्राप्त करीत असतां मध्येंच दराचरण करूं ठागल्या- झालाच तरी हे मख लोक मगयादि नाना करर मुळे योगापासून भ्रष्ट झाले. त्या भ्रष्ट स्थितींत व्यसनांच्या नादी लागन प्राप्त झालेल्याची ते मानस नांवाचे जे विशाळ सरोवर त्याचे नासाडी करितात व स्वतः सदा अधर्मानेंच पेल्तीरी वेडे होऊन पडले, आणि एखाद्याची राहातात आणि आपल्या गरुंचाही द्रोह वस्तु पाण्यांत पडली असतां तो जसा धेडीत करितात; अशांच्या हातीं योग ठागत नाहीं, बसतो, त्याप्रमाणे टराचरणाने गमाविळेल्या तर तो कोणाच्या हाती ढागतो तें ऐक योगासेद्धीची त्यांना हळहळ लागन मढा- जे लोक न मागण्याजोम्या ज्या वस्तु आहेत प्रमाणे ते तसे हळहळतच राहिळे व अखेरीस त्या कधींही मागत नाहींत; शरण आलेल्यांचे योगासोक्षे प्राप्त झाल्यावांचनच काळाने त्यांना | रक्षण करितात; दुबुलांची अवहेलना करीत गांठिळं, नंतर, ते योगभ्रष्ट ब्राह्मण मरणोत्तर नाहीत; पेशाच्या उबेमळे उन्मत्त होत नाहींत दीघेकालपर्यंत देवलोकांत राहन पुढें करक्षेत्रांत ज्यांचे आहारविहार व स्वकतंन्यासंबंधीं सर्व केगशिक कुढांत उत्पन्न होतील. तेर्थे ते नर- व्यापार हिशोबी व नेमस्त्न असतात; ज॑ सदा श्रेष्ठ पितरांच्या उद्देशाने धमेकायोथ म्हणन | ध्यान व अध्ययन यांत निरत असतात; नाग्र-
ह्रिवंश ८-८.
दट श्रीमन्महाभारत. [ अध्याय २०,
त्या देवाच्या कृपेचा प्रभाव केवढा म्हणन सांगंः त्या अठरा वर्षोत मला तहान लागली
नाट झालेल्या वस्तसाठीं सोधण्या घालीत बसत नाहींत; केव्हांही विषयोपभोगांत गढून पडत नाहींत; मद्यमांस भक्षण करीत नाहींत; स्त्रीशी नाही; भक लागली नाहीं; किंवा अन्नपाणी विलास करण्यांत आला तो दिवस घालवीत | नाही म्हणन मी यत्किचितही कोमेजला किंवा नाहींत; ब्राह्मणसेवेविषयी अदक्ष असत | थकला नाहीं
नाहींत; हलकट गोष्टींत मन घालीत नाहींत;
७ ळू 1” "२ ह 1 ट् | य शी | आळसान ज्यांना गिळळ नाहीं; मान-सन्मानाची | अध्याय ॥वसावा.
ज्यांना विशेष चाड नाहीं; व जे आत्मप्रशसेत ९: फारसे पडत नाहींत; जे वृत्तीनं अति शांत | चटकोपाख्यान. ज्यांनीं क्रोध जिंकला आहे; ज्यांना बढाई व | मार्केडेय म्हणतात:--हे भीप्मा, आतां मीपणा यांचा विटाळही नाहीं; व जे सदा पुण्य- सांगितल्याप्रमाणे सनत्कमार देव अंतर्धान मय विचाराने भरलेले असतात; अशांनाच ' पावल्यावर त्यांच्या वचनप्रभावाने 'दिव्यदृष्टि योग प्राप्त होतो. योग ही चीज मत्युलोकांत व विज्ञान हीं तत्काल माज्ञे ठायीं प्रकट झालीं फार दुमिळ आहे. भाग्यवानू असतील तेच व त्यांच्या योगानं, हे गांगेया, सनत्कमारांनीं त्रताचरण कारेतात. पृवेकाळचे